विशेष लेख

रा. स्व. संघ नाबाद ९७ : उज्ज्वल राष्ट्रभक्तीचा निरंतर प्रवास!

आजच्या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेच्या स्थापनेला ९७ वर्षे पूर्ण होत आहेत. एखाद्या स्वयंसेवी संघटनेने त्याच्या मुळ ध्येयापासून विचलित न होता, संघटनेत कुठल्याही प्रकारची शकले न होता शताब्दीकडे वाटचाल करणे हाच मुळात एक विक्रम आहे..

शास्त्रींचे अनन्यसाधारण योगदान !

लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि निर्धाराने पंतप्रधानपदाला वलय प्राप्त करून दिले. अवघे 581 दिवस ते पंतप्रधान होते. ..

व्लादिमीर पुतीन आणि त्यांचा ‘रुसकीय मीर’

आता रशियन निवडणूक अधिकार्यांनी त्या प्रांतांमध्ये सार्वमत घेतलं. या प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणावर मूळ रशियन नागरिक असल्यामुळे सार्वमताचा कौल अर्थातच आमच्या प्रांताचं रशियात विलिनीकरण करण्यात यावं, असा लागला आहे. हे वेगळं सांगायला नको...

संघद्वेषी काँग्रेसचा ‘भारत जोडो’ नावाखाली ढोंगीपणा

काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा जेव्हापासून सुरु झाली आहे, तेव्हापासून रोज या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसचा संघद्वेष, हिंदूविरोध आणि एकूणच ढोंगीपणा उघड्यावर पडताना दिसतो...

राहुल निघाले, नितीश धावले

आपल्या विश्वासू सहकार्‍यांना सोडून जाणे, हा नितीश कुमार आणि शरद पवार यांच्यातील समान गुण आहे. ..

संस्कृतसाठीचा लढा...

केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय संस्कृत संस्थान’तर्फे नुकतीच २०२२-२३ या वर्षासाठी संस्कृत शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. ..

"पिढ्या घडवणे, पिढ्यांचा उत्कर्ष करणे हे शिक्षकाचे कार्य आहे"

" विद्यार्थ्याच्या मनात वस्तुस्थिती बिंबवतो तो शिक्षक नसतो, तर खरा शिक्षक तो असतो जो त्यांना उद्याच्या आव्हानांसाठी सज्ज करतो. " शिक्षकांच्या उपयुक्ततेबद्दलचे हे मत भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे आहे, ज्यांना आपण राजकारणी किंवा राष्ट्रपतीपेक्षा शिक्षक म्हणून अधिक ओळखतो आणि त्यांची जयंती 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरी करतो. ..

अष्टविनायका पैकी चौथा गणपती महडचा वरदविनायक

अष्टविनायकां पैकी आज आपण चौथा गणपती म्हणजे महडचा वरदविनायका बद्दल माहिती..

अष्टविनायका पैकी तिसरा गणपती पालीचा बल्लाळेश्वर

अष्टविनायकांपैकी आज आपण तिसरा गणपती म्हणजे पालीचा बल्लाळेश्वर बद्दल माहिती पहाणार आहोत . रायगड मधल्या सुधागड तालुक्यातील पाली हे अष्टविनायक यात्रेतील तिसरे स्थान. बल्लाळेश्वर म्हणजेच बल्लाळविनायक हा एकमेव असा गणपती आहे जो भक्ताच्या नावाने ओळखला जातो...

अष्टविनायका पैकी दुसरा गणपती सिद्धटेकचा सिद्धिविनायक : विशेष लेख

गौरीपुत्र गणेश म्हणजेच आपला सर्वांचा लाडका बाप्पा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या प्रथम पूजनीय बापाला अनेक नावाने संबोधले जाते. ..

अष्टविनायकातील पहिला गणपती मोरगावचा मयुरेश्वर विशेष लेख ..

गौरीपुत्र गणेश म्हणजेच आपला सर्वांचा लाडका बाप्पा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या प्रथम पूजनीय बापाला अनेक नावाने संबोधले जाते. अशा या बाप्पाचे स्वयंभू ऐतिहासिक तसेच भक्ती परंपरेतील महत्त्वाची स्थाने म्हणजेच अष्टविनायकाची महाराष्ट्रातील आठ मंदिरं...

पाकिस्तानचे भाडोत्री सैन्य कतारच्या दिमतीला!

कतार नोव्हेंबर 2022 मध्ये होणार्‍या ‘फिफा फुटबॉल विश्वचषका’चे यजमानपद भूषवणार आहे. ..

नवे सरकार अन् गतिमान मेट्रोचा कारभार!

मुंबई महानगर क्षेत्रातील एकूणच वाहतुकीची परिस्थिती सुधारायची असल्यास मेट्रोचे जाळे विस्तारणे, सक्षम करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ..

जळगाव महापालिकेतील 'अलीबाबा' ची गुहा ...!

जळगाव शहर महानगरपालिका २१ मार्च २००३ रोजी स्थापन करण्यात आली. या मनपात आशाताई कोल्हे यांना पहिल्या महिला महापौर होण्याचा बहुमान मिळाला. कधी युती तर कधी बहुमत अशी सत्तेची स्थिती या महापालिकेत राहीली. प्रारंभीच्या कालखंडात सुरेशदादा जैन हे सक्रिय असल्यामुळे विकासाला एक दिशा होती. मात्र नंतरच्या कालखंडात काय झाले, हे सर्वश्रुत आहे. मोठी उत्पन्नाची साधणे असताना केवळ 'राजकारण' या एका मुद्यामुळे वरेज विषय लोंबकळत राहीले, किंवा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. जळगाव महापालिकेने स्वउत्पन्नाची जी साधणे ..

आपली ध्वज संहिता (भाग- 7)

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा अर्थात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे...

आपली ध्वज संहिता (भाग- 6)

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा अर्थात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. ..

आपली ध्वज संहिता (भाग- 5)

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा अर्थात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. ..

आपली ध्वज संहिता (भाग- 4)

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा अर्थात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे...

आपली ध्वज संहिता (भाग- 3)

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा अर्थात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे...

आपली ध्वज संहिता (भाग- 2)

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा अर्थात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे...

आपली ध्वजसंहिता (भाग- 1)

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा अर्थात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे...

नात्यांची वीण जपणारा श्रावण...

निसर्ग, मानवी मन आणि संस्कृती यांचं एक अनोखे समीकरण आहे. निसर्गातील बदल मनाला उल्हसित करतात आणि हाच आनंदसोहळा सण-उत्सवाच्या रूपाने साजरा केला जातो. ..

श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी

नागपंचमी हा सण मोठ्या भक्तिभावाने संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते..

‘लोकमान्य’ तरुणाईचे ताईत व्हावेत म्हणून!

सकाळी ‘चहा’त घालायच्या साखरेपासून ते आंतरराष्ट्रीय बाजारातल्या पैशांच्या किमतीबद्दल प्रत्येक बारीकसारीक बाबतीत टिळकांनी आपल्याला खूप काही सांगून ठेवलंय. इंग्रजांनी आपली किती संपत्ती लुटली, याचा हिशेब मांडला होता त्यांनी. आपला हक्काचा पैसा इंग्रज खोर्‍याने ओढून नेत आहेत, याची जाणीव पहिल्यांदा करून देणारे बळवंतरावच. देशाच्या स्वातंत्र्याचा रस्ता दाखवणारेही तेच! ओल्या मातीतली शेती असो किंवा कर्मयोग कसा श्रेष्ठ असं सांगणारी ’गीता.’ टिळक भारतीय संस्कृतीचं अंगांग व्यापून राहिलेत. म्हणून उद्या त्यांच्या ..

मलनिस्सारण व्यवस्थेतील कामगारांचा मृत्यू : एक चिंतन

शहरी व महानगरीय क्षेत्रात मलनिस्सारणाचे काम करणार्‍या असंघटित, दुर्लक्षित कामगारांनाही मृत्यूचा सामना करावा लागतो...

भाजप-सेना युती सरकारने अखेर मिळवून दिले ‘ओबीसी’ आरक्षण

दिल्ली भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सॉलिसिटर जनरल’ तुषार मेहता यांच्याशी ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा केली. मध्य प्रदेशामधील ओबीसी आरक्षणाचा खटला त्यांनी स्वतः लढला होता, त्यांनाच आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकारच्यावतीने खटला लढवण्याची विनंती केली. ..

मी या देशाला देव मानते’ - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

‘मी या देशाला देव मानते’ - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूद्रौपदी मुर्मू यांचा विजय हा संविधानाचा विजय आहे. संविधानाने दिलेल्या लोकशाहीचा विजय आहे,..

अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भाषण स्वातंत्र्य आणि वृत्तपत्रीय स्वातंत्र्य जे राज्यघटनेने दिलेले आहे, ते वाटेल ते बोलण्याचे आणि वाटेल ते छापण्याचे स्वातंत्र्य नाही. हे स्वातंत्र्य म्हणजे काही बोलणे आणि काही लिहिणे याला मिळालेला परवाना नाही...

बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचार थांबणार तरी कधी?

बांगलादेशमध्ये अनेक हिंदू मंदिरांची नासधूस करण्यात आली. घरांची तोडफोड करण्यात आली. एकूणच जहाल धर्मांधांना ज्या देशामध्ये राजरोस मोकळीक दिली जाते ..

सेंट देवसहायम् : चर्चने प्रसवलेला नवा संत

कोण हा देवसहायम्? २००४ ते २०२२ एवढा काळ त्याच्या संतपदाचा प्रस्ताव विचाराधीन का राहिला? तो संत झाला किंवा न झाला, तर तुम्हा-आम्हाला काय फरक पडतो? काय आहे ही सगळी भानगड?..

पाकिस्तानातील ईदचे बिघडलेले समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र

पाकिस्तानातील वाढती महागाई आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या भीषण स्थितीचा सामान्य पाकिस्तानींच्या क्रयशक्तीवर गंभीर परिणाम झाला आहे. ..

पावसाळा व इमारतींच्या पडझडीची कारणमीमांसा...

मुंबई असो ठाणे अथवा पुणे किंवा नाशिक, पावसाळा आला की इमारतींच्या पडझडीच्या घटना हमखास घडताना दिसतात. त्यानिमित्ताने महानगरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न, पुनर्वसनाची समस्या आणि एकूणच परिस्थितीचा आढावा घेणारा हा लेख... ..

प्लास्टिकबंदी : पृथ्वीच्या भल्यासाठी एक मोठे पाऊल

‘सिंगल-यूज प्लास्टिक’ अर्थात ‘एसयुपी’वरील बंदीला भारतात दि. १ जुलैपासून सुरुवात झाली. केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने प्लास्टिक वेष्टने उत्पादकांच्या जबाबदारीबाबत विस्तारीत मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत...

आज चातुर्मास...भगवान विष्णू 117 दिवस योगनिद्रामध्ये

सनातन धर्मात चातुर्मासाचे Chaturmas मोठे महत्त्व आहे. सनातन धर्मानुसार पृथ्वीचा निर्माता भगवान विष्णू चार महिन्यांच्या कालावधीसाठी योगनिद्रा अवस्थेत प्रवेश करतो. ..

भारतातील सर्वोत्तम कंपन्या : एक अध्ययन

हल्ली केवळ पगाराचे आकडे बघूनच नव्हे, तर संबंधित कंपनीतील व्यवस्थापन आणि त्याच कंपनीची ध्येय-धोरणेही कर्मचार्‍यांसाठी तितकीच महत्त्वाची ठरतात. तेव्हा, भारतातील एका अध्ययनात सर्वोत्तम ठरलेल्या कंपन्या आणि त्यांनी राबविलेली कार्यशैली यांची माहिती देणारा हा लेख.....

मावशींची भूमिका आज देखील कालसुसंगत

समोर असलेल्या कुठल्याही परिस्थितीत महिलांनी खचून न जाता कणखरपणे उभे राहावे. काळ बदलीतील तसे महिलांच्या समस्याही बदलत जातील. ..

लोभासाठी नाही, स्थैर्यासाठीच!

एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड करुन देवेंद्र फडणवीसांनी हे नवीन सरकार लोभासाठी नाही, तर महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठीच पुढील अडीच वर्षे कार्यरत राहील..

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचे ‘मिक्समॅच’

मुंबई आणि परिसरात पावसाने म्हणावा तसा जोर अद्याप पकडलेला नसला तरी आतापर्यंत बरसलेल्या पावसातच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पालिकेच्या ‘मिक्समॅच’ कामांची चांगलीच पोलखोल झाली आहे. ..

आर. बी. श्रीकुमार यांची अटक आणि नंबी नारायणन

श्रीकुमार हे ‘आयबी’चे उपसंचालक असताना नंबी नारायणन यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला होता. ..

‘स्टार्टअप’ देशाकडून नावीन्यपूर्ण देशाकडे

स्टार्टअप्स’, उद्योग, जोखीम भांडवल निधी, आणि उद्योगांसाठी मुक्त तसेच सुलभ वातावरण अशा प्रकारच्या विविध सरकारी उपक्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ..

लष्कराचा ‘अग्निपथ’: भ्रम आणि सत्य

‘अग्निपथ’ योजनेला देशाच्या काही निवडक भागांतून होणारा विरोध हा सर्वस्वी निंदनीयच म्हणावा लागेल...

मुंबई मेट्रोची रखडगाडी कधी थांबणार?

मुंबई मेट्रो लाईन-२ आणि ७ चा दुसरा टप्पा पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता असून ‘एमएमआरडीए’ने ऑक्टोबरपर्यंत दुसरा टप्पा सुरू करण्याचे नियोजन केले होते...

ई सुविधांच्या साहाय्याने शासकीय दाखला मिळवणे झाले सोपे

दहावी-बारावीचे नुकतेच निकाल लागले आहेत. निकालानंतर पुढील शैक्षणिक कामांसाठी लागणाऱ्या दाखल्यांकरिता विद्यार्थी व पालकांची लगबग सुरु झाली आहे. तहसिल कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये, सेतू केंद्र, आपले सरकार पोर्टलकेंद्र अशा ठिकाणच्या वाऱ्या पालकांना सतत कराव्या लागतात. एप्रिल ते जुलै अखेर डोमिसाईल, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर व रहिवासी, आदी स्वरूपाचे विविध दाखल्यांसाठी पालक आणि विद्यार्थ्यांच्या फेऱ्या चालू राहतात...

आला पावसाळा…प्रकृती सांभाळा!

पटकी (कॉलरा) हा दूषित पाण्यामुळे होणारा एक जलजन्य आजार आहे. या आजाराचा अधिशयन कालावधी अत्यल्प असल्याने कॉलराची साथ अत्यंत वेगाने पसरते. इतर जलजन्य आजारांच्या तुलनेत कॉलरा आजारामध्ये मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण अधिक असते. व्‍हीब्रीओ कॉलरा ओ-1, व्‍हीब्रीओ कॉलरा नॉन ओ-1 (एल टॉर), व्‍हीब्रीओ कॉलरा ओ 139 या जीवाणूमूळे हा आजार होतो...

युक्रेन युद्धाची वाटचाल अनिर्णितावस्थेकडे...

आज रशियाची बाजू थोडीशी वरचढ दिसत असली तरी या युद्धातून रशियाचेही प्रचंड नुकसान झाले आहे...

दृष्टीदान सप्ताह

जळगाव : सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १० जून हा दिवस ‘दृष्टिदान दिन’ म्हणून साजरा केला जातो. मृत्यूनंतर नेत्रदान करावे, याच्या प्रसारासाठी स्वयंसेवी संस्था पुढे सरसावत आहेत. आज २१ व्या शतकातील विज्ञान इतके पुढे गेले आहे, की एका व्यक्तीचे डोळे आणि पर्यायाने त्याची दृष्टी घेऊन ते दुसऱ्याला म्हणजे ज्या व्यक्तीला दृष्टी नाही, अशा व्यक्तीला सहज देता येतात...

काश्मीरमधील ‘टार्गेटेड किलिंग’ कधी थांबणार?

काश्मीर खोर्‍यात हिंदूंच्या ठरवून ज्या हत्या होत आहेत, त्याबद्दल देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ..

दिव्यांगांचे दिव्य कौशल्य आणि व्यवस्थापन मार्ग

फेब्रुवारी २०१६ मध्ये केंद्र सरकारच्या शहर विकास मंत्रालयाने दिव्यांगांच्या संदर्भात विशेष निर्देश जारी केले होते. ..

अहर्निश कार्यक्षम भारतीय रेल्वे

रेल्वे राज्यमंत्री या भूमिकेतून रेल्वे यंत्रणेमध्ये झालेले व होत असलेले बदल यावर मी भाष्य करणार आहे. रेल्वे हा सेवा देणारा विभाग आहे. रेल्वे सेवा सामान्य जनतेशी निगडित आहे...

टेक्सास शाळेचा धडा आणि भारतातील नीतिमत्तेची घसरण

अमेरिकेतील टेक्सासच्या शाळेमधील माथेफिरुच्या गोळीबाराची बातमी, ‘गन लायसन्स’ विषयावरील सविस्तर लेखही आपण वाचले...

शिवभक्त - स्वातंत्र्यवीर सावरकर

शि-वा-जी ही तीन अक्षरे म्हणजे साधे शब्द नव्हेत, हा राष्ट्ररक्षणाचा महामंत्र आहे. सकल हिंदु समाजाचा संजीवनीमंत्र आहे. याच तीन अक्षरांनी आम्हाला अहद् तंजावर ते तहद् पेशावर श्रींचे साम्राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली.आम्ही पारतंत्र्यात असतांना त्याविरुध्द लढा देण्याचे बळ आम्हाला याच तीन अक्षरांनी दिले. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक क्रांतिकारक, महानायकांना छत्रपती शिवाजीमहाराजांच्या चरित्रातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची उर्जा मिळाली. अशा महानायकांपैकी एक होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर...

प्रश्न केवळ काशी-मथुरेचा नाही!

प्रश्न काशी, मथुरा, ताजमहाल, कुतूबमिनार एवढ्यापुरताच मर्यादित नाही, प्रश्न कोट्यवधींचे जे मनुष्यधन अरबी संस्कृतीत आणि इराणी संस्कृतीत गेले आहे, त्यांना भारतीय संस्कृतीत आणण्याचा आहे. ..

स्वयमेव मृगेन्द्रता

जवाहरलाल नेहरुंनी तेव्हा हत्ती भेट देऊन जपानशी दृढ संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण, आज मोदी मात्र हत्ती भेट न देताही फक्त जपानच नव्हे, तर ‘क्वाड’ गटातील सर्वच देशांशी संबंध बळकट करत असल्याचे या सगळ्यातून दिसते...

भारत : स्वदेशी शस्त्रास्त्र उत्पादन; दक्षिण कोरिया : शस्त्रास्त्र निर्यात

परवा दि. १७ मे रोजी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ‘आयएनएस सुरत’ आणि ‘आयएनएस उदयगिरी’ या दोन नव्याकोर्‍या युद्धनौकांचं जलावतरण मुंबईत झालं. ..

राहुल भटच्या हत्येबाबत राजकीय पक्षांचे मौन का?

जम्मू-काश्मीर खोर्‍यामध्ये काश्मिरी पंडितांना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्याच्या प्रकारांचा देशातील सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध करायला हवा...

केशवस्मृती प्रतिष्ठान .. तीन दशके सेवाभावाची...

समाजावर आईसारखे नि:स्वार्थ प्रेम करण्याच्या अभिवचनासह प्रारंभ झालेल्या केशवस्मृती प्रतिष्ठान नामक सेवाकार्याने तीन दशकांचा टप्पा पार केलाय. मातृहृदयी आणि दूरदृष्टीचे डॉ.अविनाशदादा आचार्य यांनी तत्कालीन गरज म्हणून काही सहकार्यांसह १९७९ मध्ये जळगाव जनता सहकारी बँकेची स्थापना करून स्वावलंबनाची दिशा जशी दाखवली तशीच आर्थिक शिस्तीची सवयही लावली...

वाढत्या तापमानामुळे डोळ्यांना इजा होण्याची शक्यता

महाराष्ट्रात तापमानाने गेल्या अनेक दिवसांपासून चाळीशी पार केली. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले.सूर्य आग ओकत असल्याने व तापमानात वाढ झाल्यामुळे डोळ्यांचा त्रास वाढल्याचे जळगाव जिल्ह्यात दिसत आहे...

भाऊ ‘निशांत’च्या ‘बोन मॅरो’ने माहीरला मिळाले जीवनदान

आई-वडील दोघेही मायनर थॅलेसेमियाग्रस्त असल्याने या आजाराचा मेजर ग्रस्त ठरलेल्या माहीर शकील तडवीला लहान भावाने दिलेल्या ‘बोन मॅरो’चे ऑपरेशन यशस्वी झाल्याने त्याला जणू जीवनदान मिळाले. सर्वार्थाने स्वस्थ असलेला माहीर रविवार, ८ मे रोजी आपला आठवा वाढदिवस साजरा करतोय. विशेष म्हणजे रक्तदान चळवळीला गतीशील करणारा जागतिक रेडक्रॉस दिन सुध्दा आज आहे...

चिरंजीव महाअवतार भगवान परशुराम

भगवान परशुराम म्हणजे महाविष्णूंच्या १० महाअवतारांमधील अग्रगण्य, चिरंजीव असा एकमेव, क्रमाने सहावा असलेला, भारतीय राष्ट्रीयत्वास ‘समृध्दी आणि वैशिष्ट्य’ प्राप्त करून दिलेला अवतार. त्यांचे एकूण चरित्र लक्षात घेण्याजोगे आहे...

राष्ट्रसंत तुकडोजींची ग्रामगीता : एक प्रकाशमान पथदर्शक...!

महाराष्ट्रातील थोर संत तुकडोजी महाराज यांची आज जयंती आहे. त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या पुनर्निर्माणासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांच्या जयंती निमित्त विशेष लेख.....

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।

इ. स. १६०८ साली समर्थ रामदास स्वामींचा Samarth Ramdas Swami जन्म जांब या गावी झाला. पुढे समर्थांनी जनमानसात वयाच्या ७४ व्या वर्षापर्यंत श्रीरामभक्ती, राजकारण, समाजकारण आणि राष्ट्रोद्धाराचे कार्य रुजवले...

टिळकांना अभिप्रेत असलेले गणेशोत्सव मंडळ

शैक्षणिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या डोंबिवली शहरातील लोकमान्य टिळकांच्या नावाने ओळखल्या जाणार्‍या टिळकनगर विभागातील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे शैक्षणिक, सांस्कृतिक व वैद्यकीय क्षेत्रात गेली अनेक वर्षे वर्षभर कार्यरत असणारे व मागील वर्षी ७२ वा गणेशोत्सव साजरे करणारे मंडळ आहे त्याविषयी.....

सचोटीच्या व्यवहाराला संस्कारांची जोड मिळाल्याने ठरलो यशस्वी!

जळगाव : व्यवहार- मग तो एक रुपयाचा असो की, एक लाखाचा - त्यात सचोटी ठेवत गेल्या 28 वर्षात तसाच वागत असल्याने अनेक ग्राहक आमच्याशी जुळले. शिवाय कुणाचेही मन दुखवायचे नाही या वडिलांनी दिलेल्या संस्काराची त्याला जोड मिळाल्याने आजवरच्या प्रवासात जीवनात आणि व्यवसायातही सतत यशस्वी ठरलो, अशी भावना प्रख्यात केमिस्ट, जळगाव जिल्हा केमिस्ट असो.चे कोषाध्यक्ष आणि ‘शाम डिस्ट्रीब्युटर्स’ या प्रसिद्ध फर्मचे संचालक शामकांत रमेश वाणी उपाख्य ‘शामभाऊ’ यांनी ‘तरुण भारत’शी बोलतांना व्यक्त केली...

स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा जोतीराव फुले

स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, समाजात स्वातंत्र्य, न्याय, समता व बंधुता प्रस्थापित करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या महात्मा जोतीराव फुले यांची आज जयंती...

पत्रकारितेतील आदर्श दीपस्तंभ : द्वारकामास्तर

स्व. द्वारकामास्तर म्हणजे पत्रकारितेतील आदर्श दीपस्तंभ, रा. स्व. संघाचे कर्मठ स्वयंसेवक, मौनी समाजसेवी, चोपड्यातील आद्य पत्रकार आणि‘सेवा, निष्ठा व त्याग’ या त्रिसूत्रीचे पाईक, अशा कितीतरी गुणांनी नटलेली ही विभूती दि. १० एप्रिल २००४ रोजी म्हणजेच, १८ वर्षांपूर्वी आपल्यातून निघून गेली. अशा विभूतीस आज, १० एप्रिल २०२२ रोजी त्यांच्या पुण्यस्मृती दिनानिमित्त त्यांना वाहिलेली शब्दांजली...

जय रघुनंदन जय सिया राम...

चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचागानुसार अत्यंत महत्वाचा दिवस आहे . या तिथीला Shri Ram हिंदू धर्माचे प्रमुख देवता आणि भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. ..

एमएसएमईविषयक नवे धोरण आणि दिशा

कोरोनानंतरच्या बदलत्या काळानुरूप लघु उद्योग क्षेत्रात msme सक्षम व कार्यक्षम व्यवस्थापन, तांत्रिक अद्ययावत सुधारणा, उद्योग क्षेत्रनिहाय मूलभूत सुधारणा, लघु उद्योगांमधील उत्पादन व त्याची विक्री व्यवस्थापन व आर्थिक पाठबळ या साèया प्रमुख व जिव्हाळ्याच्या मुद्यांना या प्रस्तावित धोरण प्रारूप संकल्पनेत स्थान आहे...

समर्पित संघाची सत्यान्नव वर्षे!

आज चैत्र शुद्ध प्रतिपदा. भारत वर्षाचा नूतन संवत्सर. आजच्याच दिवशी ही सश्यशालिनी वसुंधरा निर्माण झाल्याचं सांगितल्या जातं. आजच ह्या वसुंधरेला नवी पालवी फुटते आणि नवा बहर येण्यास सुरूवात होते. रा. स्व. संघाविषयी आजचं महत्व म्हणजे आजच सत्यान्नव वर्षापूर्वी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या प्रवाही संघटनेची स्थापना केली. ह्या देशाला जे योग्य आहे, ह्या भारतीच्या वैभवाला जे - जे म्हणून काही शोभणार आहे, ते - ते ह्या प्रवाही विचारसाधनेतून मांडण्याचा प्रयत्न संघ करत असतो. सुरुवातीला ..

यशस्वी मामा

संघ स्वयंसेवक ते मुख्यमंत्री असा हा Shivraj Singh Chouhan शिवराजसिंह चौहान यांचा थक्क करणारा प्रवास आहे.मध्यप्रदेशसारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा सफाया करून राज्यात सत्ता हस्तगत करणे हे 2005 साली सहज सोपं काम नव्हतं. बाबुलाल गौर यांच्यानंतर 29 नोव्हेंबर 2005 रोजी सर्वप्रथम शिवराजसिंह चौहान यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळली. आज ते मध्यप्रदेशचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषविणारे भाजपा नेते ठरले आहेत. ..

माझा मराठीची बोलू कौतुके।

नुकतेच महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मराठी भाषा भवनाच्या उभारणीची घोषणाही सरकारतर्फे करण्यात आली. तसेच महाराष्ट्र सरकार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठीही प्रयत्नशील असल्याचे यावेळी मराठी भाषा मंत्र्यांनी आश्वासित केले...

एमआयएमच्या 'ऑफर'ने सेनेचे पितळ उघडे!

ओवैसी यांचा पक्ष मजलिसे इत्तेहादूल मुसलमीन म्हणजे एमआयएमचे खासदार इम्तियाझ Imtiaz Jalil जलील यांनी एक जबरदस्त डाव खेळला. ..

होळी (हुताशनी पौर्णिमा), धुलिवंदन, रंगपंचमी

भारत हा संस्कृती प्रधान देश आहे.भारतीय संस्कृतीत सणांना विशेष महत्त्वाचे असे स्थान आहे. या सणांपैकी होळी एक सण.भारतीयांशिवाय नेपाळी लोकांचा हा एक महत्त्वाचा सण मानला जातो. ..

दिनविशेष...ग्राहक म्हणजे बाजारपेठेचा राजा

आजच्या जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक युगात ग्राहक राजा महत्त्वाचा घटक झाला आहे. ग्राहक हा बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल आणि खरेदी-विक्रीचा केंद्रबिंदू आहे...

झटपट निकालासाठी - लोक अदालत

लोक अदालतीमुळे वेळ आणि पैसा वाचतो. प्रलंबित तसेच दाखलपूर्व वाद प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याकरीता महाराष्ट्रातील उच्च न्यायालय व त्यांची सर्व खंडपीठे, सर्व जिल्हा व तालुका न्यायालये, न्यायाधिकरणे याठिकाणी ‘राष्ट्रीय लोक अदालतीचे’ आयोजन करण्यात येते. आता दिनांक 12 मार्च 2022 रोजी संपूर्ण राज्यात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, त्याविषयी ही माहिती.....

सौभाग्यापेक्षाही स्वातंत्र्यलढ्याला महत्त्व देणारी वीरांगना : नीरा आर्य

स्वातंत्र्यसूर्यासाठी सौभाग्याची समाप्ती करणारी वीरांगना म्हणजे नीरा आर्य. हे वीरांगने, आमच्या चामडीचे जोडे शिवून तुला घातले, तरी तुझे ऋण आम्ही फेडू शकत नाही. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर हैदराबादच्या चारमिनारसमोर फुले विकून तुला जगावे लागले. तुझी झोपडी सरकारी जागेत आहे म्हणून तोडली गेली, याची आम्हाला थोडीही खंत वाटली नाही. खरंच आम्ही स्वतःला माणूस म्हणून घेऊ शकतो का? ..

व्यवस्थापकांसाठी आत्मपरीक्षणाची हीच ती वेळ

मार्चमध्ये नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वी सर्वच क्षेत्रातील अगदी लहान संस्थांपासून ते मोठ्या कँपन्यांपर्यंत अप्रेझल्स अर्थात कर्मचार्यांच्या पगारवाढीविषयी निर्णय घेतले जातात. ..

बालविवाह प्रतिबंधक कायदा व जबाबदाऱ्या

लग्न ही जरी वैयक्तिक गोष्ट असली तरी भारतामध्ये कायद्याने त्यासाठी वयाची बंधने आहेत. भारतात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिनियम’ २००६’ करण्यात आला आणि १ नोव्हेंबर २००७ पासून तो अमलात आला. सदर कायद्यानुसार वधु-वर सज्ञान म्हणजेच मुलीचे वय १८ वर्षे आणि मुलाचे वय २१ वर्षे असेल, तर विवाह ग्राह्य मानला जातो...

रावलापाणी हत्याकांड...एक ऐतिहासिक घटनेचे स्मरण...

आज २ मार्च आजच्या दिवसाबद्दल समस्त नंदुरबार जिल्ह्यातील तसेच तमाम महाराष्ट्रातील जनतेला माहिती असलेली किंवा बरेच जणांना माहितीच नसलेली घटना म्हणजे महाराष्ट्रात घडलेली जालियनवाला बाग हत्याकांडा सारखे रावलापाणी येथील आदिवासी बांधवांचे हत्याकांड.....

सावरकर, टिळक, बॉम्बपुस्तिका आणि क्रांतिकारकांचे जाळे : भाग-३

सावरकर हे एक संयमी, दूरदर्शी आणि मानवतावादी विचारवंत होते. त्यामुळे देश पारतंत्र्यात असताना आपल्याला गुलामगिरीत जखडणार्‍या परराष्ट्राविरूद्ध अपरिहार्य म्हणून त्यांनी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केलेला असला, तरी त्याच सावरकरांनी भारत स्वतंत्र होताच आपल्या ‘अभिनव भारत’ या क्रांतिकारक संघटनेचे विसर्जन करून आता स्वतंत्र भारतात आपण सर्वांनी हिंसक वृत्तीचा त्याग करून लोकशाही नि अहिंसक मार्गांचा उपयोग करून सत्तापरिवर्तन करण्यासाठी स्वतंत्र भारताच्या संविधानाने दिलेल्या 'मतदान' या अधिकाराचाच केवळ उपयोग करावा, ..

सावरकर, टिळक, बॉम्बपुस्तिका आणि क्रांतिकारकांचे जाळे (भाग-२)

सावरकरांनी बापट, हेमचंद्र दास नि अब्ब्बास यांना पॅरिसला पाठवण्याआधी एक अट घातली होती की, ही बॉम्बची विद्या शिकून भारतात परत गेल्यावर कमीत कमी एक वर्ष तरी त्यांनी बॉम्बचा उपयोग इंग्रजांवर करायचा नाही. त्याचप्रमाणे कमीत कमी १०० युवकांना ही बॉम्बची विद्या शिकवायला हवी. म्हणजे सावरकर हे उतावीळ क्रांतिकारक नव्हते. त्यांच्या क्रांतीकार्याला संयमी विचारांची बैठक होती. त्यांच्याकडे क्रांतीयोजनेची संपूर्ण रुपरेषा स्पष्ट स्वरुपात तयार होती...

सावरकर, टिळक, बॉम्बपुस्तिका आणि क्रांतिकारकांचे जाळे (भाग-१)

आज, शनिवार २६ फेब्रुवारी हा क्रांतिसूर्य स्वा. वि. दा. सावरकर यांचा आत्मार्पण दिन. त्यानिमित्ताने अक्षय जोग लिखित 'स्वातंत्र्यवीर सावरकर : परिचित-अपरिचित (२०२१)' या पुस्तकातील सावरकरांसह इतर क्रांतिकारकांच्या सशस्त्र क्रांतीतील अमूल्य योगदानाचा आजपासून रविवारपर्यंत सलग तीन भागांत विस्तृत आढावा घेणार आहोत. त्यापैकी लेखाचा हा पहिला भाग.....

आत्मसंयमी संस्कारशील मोठेभाऊ

जळगावचे नाव जगाच्या नकाशावर झळकावणारे जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष श्रध्देय भंवरलालजी जैन उपाख्य मोठेभाऊ यांचा आज पुण्यस्मरण दिन..त्यानिमित्त त्यांच्या अनुकरणीय आचार,विचार आणि कार्यसंस्कृतीवर टाकलेला हा दृष्टिक्षेप.....

रामानुजस्य चरणौ शरणं प्रपद्ये!

आपले प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान सुवर्णसमृद्ध आहे. त्यातील वेदान्तशास्त्र तर शिरोभूषणच! याच वेदान्तशास्त्रातील एक विशिष्टाद्वैत संप्रदाय. दि. ५ फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथे विशिष्टाद्वैत संप्रदायाचे संस्थापक श्री रामानुजाचार्यांच्या भव्य मूर्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. या पुतळ्याच्या अनावरणानिमित्त श्रीरामानुजाचार्यांच्या जीवन तथा तत्त्वज्ञानाचा आढावा घेणार्‍या लेखमालिकेतील आज दुसरा व शेवटचा लेख.....

रामानुजस्य चरणौ शरणं प्रपद्ये। - भाग-१

आपले प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान हे सुवर्णसमृद्ध आहे. त्यातील वेदान्तशास्त्र हे शिरोभूषणच ! याच वेदान्तशास्त्रातील एक विशिष्टाद्वैत संप्रदाय. दि. ५ फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथे विशिष्टाद्वैत संप्रदायाचे संस्थापक श्री रामानुजाचार्यांच्या भव्य मूर्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतत अनावरण करण्यात आले. या पुतळ्याच्या अनावरणानिमित्त श्रीरामानुजाचार्यांच्या जीवन तथा तत्त्वज्ञानाचा आढावा.....

हिंदुत्वाचे संरक्षक छत्रपती शिवाजी महाराज

एक महान योद्धा आणि इतर कोणाशीही तुलना होऊ शकत नाही असा असाधारण गुण असलेल्या शिवाजी महाराज नामक या नेत्याचे स्मरण करण्याची वेळ आज आली आहे. सामर्थ्यवान, सदैव नीतिमान, दृढनिश्चय, आपलेपणाचे प्रतीक, व्यावहारिक, सक्रिय, शुद्ध आणि धैर्यवान हे काही गुण आहेत...

कम्युनिस्ट, फुटीरतावाद्यांचा विखारी प्रचार हाणून पाडून सामाजिक ऐक्यासाठी विवेक विचार मंच सक्रिय

डाव्या विचारसरणींच्या विखारी प्रचारापासून युवकांना दूर ठेवा. त्यांना एखाद्या घटनेचे वा विधानाचे सत्यस्वरूप कळावे म्हणून विवेक विचार मंच प्राधान्याने युवकांसाठी आणि युवकांमध्ये काम करणारी संघटना आहे. कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर महाराष्ट्रात आणि बाहेरही जे प्रकार घडले, जो हिंसाचार झाला ते लक्षात घेता आमची जबाबदारी अधिक वाढली असल्याचे लक्षात आले. 4 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या मंचाने या कालावधीत सत्य शोधनाचे जे काम केले ते नवा उत्साह देणारे आहे. असे प्रतिपादन विवेक विचार मंचचे राज्य संयोजक सागर शिंदे ..

प्राचीन प्रेमकथा आणि प्रेमिकांच्या आणाभाका

भारतीय साहित्यात प्राचीन काळापासून एकाहून एक उत्कृष्ट प्रेमकथा वाचायला मिळतात. वैदिक साहित्यात, पुराणात, नाटकात, कथांत आणि काव्यात अनेक तरल प्रेमकथा आल्या आहेत. दि. १४ फेब्रुवारीला कित्येक वर्षांपासून पाश्चात्य देशांत ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो, तर आता भारतातही त्याचा प्रसार झाला आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर पाश्चात्य नव्हे तर भारतीय प्रेमकथांचा आढावा या लेखात घेतला आहे...

‘वीर बुधु आ रहा हैं, घोडे पे चमक रहा हैं।’

बुधु भगत हे वनवासी स्वातंत्र्यसेनानी. दि. १३ फेब्रुवारी हा त्यांचा स्मृतिदिन. तेव्हा बुधु भगत यांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा परिचय करुन देणारा हा लेख.....

‘हिजाब’ आणि नंतर : हिंदूंपुढील आव्हाने

‘पहले हिजाब, फिर किताब’ असा घोळ न घालता अनुशासन आणि स्वयंशिस्तीला प्राथमिकता देऊन ‘हिजाब को हां, तो किताब को ना’ या धोरणाची स्पष्टता आताच सर्व देशभरात अंमलात आणण्याची तयारी करावी लागेल. राष्ट्रहितासाठी अनुशासनाला प्राथमिकता देणे पूर्णपणे संवैधानिक आहे. हा संदेश प्रसृत करण्यावर भर दिला पाहिजे. एकंदरच मुस्लीम आक्रमकतेला आवर घालण्याचे सर्वंकष धोरण आखले पाहिजे...

सेवाव्रती डॉ. विजयकुमार डोंगरे

यंदाच्या प्रजासत्ताकदिनी ज्या दहा सेवाव्रती डॉक्टरांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला,त्यांपैकीच एक आहेत डॉ. विजयकुमार विनायक डोंगरे. त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख.....

भारतरत्न लता मंगेशकर- कोकिळेविण वसंत...

ज्ञानेश्वरीत 'मृत्यू कसा असावा' याचे जसे वर्णन केले आहे, अगदी त्याचंप्रमाणे गानकोकिळा भारतरत्न . ..

अखेरचा हा तुला दंडवत

भारतीय चित्रपट संगीत एक प्रचंड मोठे भांडार आहे. त्या भांडारातील एक मोठा भाग लता मंगेशकर या गानकोकिळेच्या अवीट गोडीच्या गाण्यांनी भरलेला आहे. आपल्या स्वर्गीय आवाजाने कोट्यवधी रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज रविवारी निमाला. लतादीदींच्या सांगितीक कारकिर्दीचा आढावा घेणारा हा श्रद्धांजलीपर लेख.....

चिरतारुण्य हरपलं

रमेश देव आपल्याला सोडून गेले. वय वाढलं की वयाचे आकडे वाढतात आणि एक दिवस निसर्ग आपलं काम करतो...

कृषी क्षेत्राला दिशादर्शक अर्थसंकल्प

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सर्वच कृषी समस्यांवर उपाययोजना म्हणून जो दिशानिर्देश केला आहे, त्यामुळे निश्चितच कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. त्याविषयी सविस्तर.....

केंद्रीय अर्थसंकल्‍पातील ठळक वैशिष्‍टये... वाचा सविस्तर

केंद्रीय अर्थसंकल्पात सूक्ष्म आर्थिक स्तरावर सर्वसमावेशक कल्याणावर लक्ष केंद्रित करून स्थूल आर्थिक स्तरावरील वाढीवर भर देण्यात आला आहे. केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2022-23 वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला...

वंदन स्वातंत्र्य योध्यांना!

भारताचा स्वातंत्र्यलढा अनेकदृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सशस्त्र क्रांतिकारकांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. त्यामध्येही महाराष्ट्राचा सहभाग अभिमानास्पद असा आहे. १८९७ मध्ये पुण्यात पसरलेल्या प्लेगच्या साथीमध्ये तपासणीच्या नावाखाली महिलांवर झालेले अन्याय - अत्याचार, निकृष्ट दर्जाचे प्लेग निवारण कार्य करणारा प्लेग कमिश्नर कॅप्टन रँड आणि त्याचा सहकारी आयर्स्ट यांच्यावर २२ जून, १८९७ रोजी बंदुकीने गोळ्या झाडूनचाफेकर बंधूंनी केलेला वध - या घटनांना यावर्षी १२४ वर्षे पूर्ण होऊन त्या ..

आई-वडिलांचा आशीर्वाद, मेहुण्यांचे सहकार्य आणि भाईजींची साथ ठरली व्यवसायवाढीसाठी पूरक

अमळनेर : आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही ही खूणगाठ मनाशी बांधून मी सुरू केलेला छोटासा व्यवसाय कसा वटवृक्षात रूपांतर झाला याची कहाणी आणि संघर्षशील प्रवासाचा अनुभव सांगताना सुरेश झाबक भूतकाळात हरवले होते. ..

आप्पासाहेब जगन्नाथ शिंदे : फार्मास्युटिकल क्षेत्रातील ‘जगन्नाथ’!

‘आपला हात जगन्नाथ’ अशी मराठीत म्हण आहे. नेमका याचा अर्थ आणि त्याच्याशी साधर्म्य असलेलं व्यक्तिमत्त्व तसं क्वचितच! मात्र अशा नावाची व्यक्ती आणि त्याच आशयाचं काम करणारं नाव म्हणजे आप्पासाहेब जगन्नाथ सखाराम शिंदे. नावानेच नाही तर आपल्या कर्तृत्व आणि दातृत्वानं समाजापुढं आदर्श निर्माण करणारे जगन्नाथ शिंदे एक वेगळं रसायन आहे. एकाच शब्दात त्यांच्या संपूर्ण कार्याची ओळख करून घ्यायची असेल, तर त्यांचं नावच पुरेसं आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. अशा या व्यक्तिमत्त्वाचा आज ७२ वा वाढदिवस. त्यानिमित्त ..

डिजिटलीकरणातून मौन क्रांती

भारताला ‘डिजिटल’ करण्यासाठी उचललेल्या प्रत्येक पावलाचे सकारात्मक परिणाम दिसून आले. वाढलेली मोबाईलनिर्मिती, गावागावांत पोहोचलेले ‘इंटरनेट’, ‘रिअल टाईम पेमेंट’ व ‘डिजिटल’ देवाणघेवाणीतील वाढीतून हे स्पष्ट होते. यामुळे सरकारी योजनांच्या भ्रष्टाचारावर मोठ्या प्रमाणावर लगाम कसला गेला. त्यासाठी कोणी आरडाओरडा केला नाही, म्हणूनच त्याला मौन क्रांती म्हणणे उचितच...

भारतमातेची वीरांगना राणी गाईदिन्ल्यू माँ

ईशान्य भारतातील थोर स्वातंत्र्यसेनानी, नागा संस्कृतीच्या मूळावर उठलेल्या ब्रिटिशांशी धैर्याने आणि समाजाला संघटित करुन संघर्ष करणाऱ्या राणी गाईदिन्ल्यू माँ यांची आज जयंती. तेव्हा राणी गाईदिन्ल्यू यांच्या जयंती आणि प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर या वीरांगनेच्या शौर्यगाथेचा आढावा घेणारा हा लेख.....