स्टार्टअप्स’, उद्योग, जोखीम भांडवल निधी, आणि उद्योगांसाठी मुक्त तसेच सुलभ वातावरण अशा प्रकारच्या विविध सरकारी उपक्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ..
अंदमान-निकोबार बेटांचे सामरिक आणि व्यापारी महत्त्व
अंदमान-निकोबार बेटांचे नकाशातील स्थान बघता चीनने नुकतेच या बेटांपासून जवळ असणार्या कंबोडिया देशामध्ये नाविक तळ उभा करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. ..
अब्दुल रहेमान मक्की! लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदचा हा साळा! 16 कोटी रुपयांचे इनाम असलेल्या मक्कीला एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावे यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रात केलेले प्रयत्न चीनने नुकतेच हाणून पाडले व नंतर याचे समर्थनही केले...
जिबुती हे ईरिट्रियाला लागूनच असलेलं स्वतंत्र बंदर किंवा एक शहरीय राष्ट्र आहे. इसू आफवर्कीने जिबुती आणि ईरिट्रियाच्या दरम्यान असलेल्या एका छोट्या टेकडीवरून सीमावाद उकरून काढलेला आहे.
..
द्रौपदी महाभारतातील मुख्य नायिका. तिला कृष्णा, पांचाली आणि याज्ञसेनी या नावांसोबतच युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या पाच पांडव भावांची पत्नी म्हणून तिची ओळख!
..
एकनाथ शिंदे दावा करीत असल्याप्रमाणे त्यांच्यासोबत ५० आमदार असतील, तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला काही अर्थच राहात नाही आणि बंड शमले असे गृहीत धरले तरी यापुढे शिंदेंकडे पाहूनच त्यांना कुठल्याही प्रकारच्या निर्णयांचा विचार करावा लागेल. ..
जगभरातील ३० हून अधिक देशांनी भारताप्रमाणेच आपल्या सैन्यदलांतील सुधारणांना सुरुवात केली आहे. भविष्यामध्ये आपली सैन्यदलं अधिक तरुण, सुटसुटीत, चपळ आणि तंत्रज्ञानसज्ज असावी असा त्यांचा प्रयत्न आहे...
मुंबई मेट्रो लाईन-२ आणि ७ चा दुसरा टप्पा पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता असून ‘एमएमआरडीए’ने ऑक्टोबरपर्यंत दुसरा टप्पा सुरू करण्याचे नियोजन केले होते...
जन्नत अलिमा हिने जे द्वेष पसरविणारे, स्फोटक भाषण केले, ते लक्षात घेता तिला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करावी, अशी मागणी हिंदू मुन्ननीचे नेते कुत्रलानाथन यांनी केली आहे. ..
आज २१ जून. आंतरराष्ट्रीय योग दिन. ‘युञ्जते इति योग:’ या विशेष लेखमालिकेतील आजच्या शेवटच्या भागात मानवाच्या शारीरिक, आध्यात्मिक विकासासासाठी ‘मानवतेसाठी योग’ या संकल्पनेचा केलेला हा सर्वांगीण उहापोह... ..
चर्चा बुलडोझरची होणार असेल, तर नमाजनंतर दगड मारण्याचीही व्हायला हवी. गोध्रा जळीतकांडावर बोलायचे नाही. मात्र, गुजरात दंगलीच्या पिपाण्या वाजविण्याइतकेच हे दांभिक आहे.
..
अग्निपथ’ योजनेविषयी सध्या विरोधकांकडून अपप्रचाराचा धुरळा उडवत देशातील तरुणाईची दिशाभूल करण्याचे आणि मोदी सरकारविरोधात मुद्दाम वातावरण पेटवण्याचे उद्योग सुरु आहेत. ..
यापूर्वी महाराष्ट्रात देवीचा रोग मोठ्या प्रमाणात पसरला होता. त्यापासून प्रतिबंध करण्यासाठी राज्यात देवीची लस मोठ्या प्रमाणात देण्याचे अभियान शासनाने राबविले होते...
नव्याने करण्यात आलेल्या व्यावसायिक- कामगार विषयक सर्वेक्षणात प्रामुख्याने असे दिसून आले आहे की, प्रामुख्याने शहरी-औद्योगिक क्षेत्रात उद्योग-व्यवसायाचे चक्र जवळ जवळ पूर्वपदावर आले असून, ‘एमएसएमई’ लघु उद्योग क्षेत्रात कामगार आता कामावर रूजू झाले आहेत. ..
ई सुविधांच्या साहाय्याने शासकीय दाखला मिळवणे झाले सोपे
दहावी-बारावीचे नुकतेच निकाल लागले आहेत. निकालानंतर पुढील शैक्षणिक कामांसाठी लागणाऱ्या दाखल्यांकरिता विद्यार्थी व पालकांची लगबग सुरु झाली आहे. तहसिल कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये, सेतू केंद्र, आपले सरकार पोर्टलकेंद्र अशा ठिकाणच्या वाऱ्या पालकांना सतत कराव्या लागतात. एप्रिल ते जुलै अखेर डोमिसाईल, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर व रहिवासी, आदी स्वरूपाचे विविध दाखल्यांसाठी पालक आणि विद्यार्थ्यांच्या फेऱ्या चालू राहतात...
पटकी (कॉलरा) हा दूषित पाण्यामुळे होणारा एक जलजन्य आजार आहे. या आजाराचा अधिशयन कालावधी अत्यल्प असल्याने कॉलराची साथ अत्यंत वेगाने पसरते. इतर जलजन्य आजारांच्या तुलनेत कॉलरा आजारामध्ये मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण अधिक असते. व्हीब्रीओ कॉलरा ओ-1, व्हीब्रीओ कॉलरा नॉन ओ-1 (एल टॉर), व्हीब्रीओ कॉलरा ओ 139 या जीवाणूमूळे हा आजार होतो...
धर्मांध मुस्लिमांनी दोन आठवड्यापर्यंत देशभरात यथेच्छ धुडगूस घातल्यानंतर मुस्लिमांतल्याच ‘जमियत उलेमा-ए-हिंद संघटने’ला जाग आली आणि तिच्या अध्यक्षांनी हिंसाचाराचा विरोध केला, नुपूर शर्मांना माफ केले पाहिजे, देशात कायद्याचे राज्य असल्याचे विधान त्यांनी केले..
कानपूर Kanpur case येथे नुकतेच झालेली दंगल भारतातील मुस्लिम समाजाची मानसिकता दर्शविणारी आहे. समाजातील वैरभाव आणि शत्रुत्व संपविण्याला खूप वेळ आणि शक्ती लागणार असल्याचे ही दंगल निदर्शक आहे.
..
नुपूर शर्मांच्या निमित्ताने भारताला आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याचा प्रयत्न कसा झाला, हे समजून घेणे आवश्यक आहे. देश एक महत्त्वाची शक्ती म्हणून आकाराला येत आहे. हा प्रवास समजून घेतला पाहिजे...
जळगाव : सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १० जून हा दिवस ‘दृष्टिदान दिन’ म्हणून साजरा केला जातो. मृत्यूनंतर नेत्रदान करावे, याच्या प्रसारासाठी स्वयंसेवी संस्था पुढे सरसावत आहेत. आज २१ व्या शतकातील विज्ञान इतके पुढे गेले आहे, की एका व्यक्तीचे डोळे आणि पर्यायाने त्याची दृष्टी घेऊन ते दुसऱ्याला म्हणजे ज्या व्यक्तीला दृष्टी नाही, अशा व्यक्तीला सहज देता येतात...
समाजासाठी देव ठरलेल्या आणि ज्या मुलांची कळी उमलताच नियतीने खुडून टाकली, अशा लहानग्यांच्या आयुष्यात आनंदाची ‘पालवी’ फुलवणार्या मंगलताई शाह यांच्याविषयी.....
मोदी सरकारने आधी विकास आणला, जनतेत विश्वासाची भावना निर्माण केली, त्याने सशस्त्र गटांनाही मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि त्याच्याच परिणामी हिंसाचार करणारेच कमी झाल्याने हिंसक घटनाही थांबल्या व ‘आफ्स्पा’ची उपयुक्तताही संपली...
गेल्या आठ वर्षांमधला केंद्र सरकारचा कारभार पाहिला, तर तो सर्व आघाड्यांवर झालेल्या बदलांचीच साक्ष देणारा आहे. दखल घेण्याजोगी बाब अशी की, हे सगळे बदल अतिशय वेगाने झाले आहेत. ..
आज ओबीसी जनगणनेच्या मुद्द्यावर महाराष्ट्र आणि बिहार ही दोन राज्यं चर्चेत आहेत. मात्र, या दोन राज्यांतील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थितीत बरीच तफावत आहे...
उन्हाळ्याच्या सुट्या Educational Activities जून महिन्याच्या पहिल्या, दुसर्या आणि शेवटच्या आठवड्यात पूर्ण होऊन केंद्रीय व राज्य शिक्षण पद्धतीवर आधारित प्राथमिक, माध्यमिक शासकीय खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळांची घंटा वाजणार आहे...
जेरूसलेम शहरातील सर्व धर्मियांच्या पवित्र प्राचीन स्थानांना जराही धक्का लागू नये, म्हणून संरक्षणमंत्री जनरल मोशे दायान आणि त्याचा चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल यित्झाक राबिन यांनी पूर्व जेरूसलेममध्ये रणगाडे, तोफा किंवा चिलखती गाड्या न नेता, फक्त पॅराट्रूपर्स पथक उतरवलं...
रेल्वे राज्यमंत्री या भूमिकेतून रेल्वे यंत्रणेमध्ये झालेले व होत असलेले बदल यावर मी भाष्य करणार आहे. रेल्वे हा सेवा देणारा विभाग आहे. रेल्वे सेवा सामान्य जनतेशी निगडित आहे...
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या आठ वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था मजबूतच होत आली. कोरोना संकटातून बाहेर पडल्यानंतर तर देशाच्या अर्थव्यवस्थेने अधिकच वेग धारण केला. ..
या जगाचा निरोप घेण्याच्या अवघ्या काही तासांआधी संगीत क्षेत्रातील अत्यंत प्रतिभावान, प्रख्यात पार्श्वगायक Krishnakumar Kunnath कृष्णकुमार कुन्नाथ उपाख्य केके यांनी हेच गीत गायिले होते...
काँग्रेसला अजिबात सुधारायचे नाही, तर जे आतापर्यंत करत आलो, त्यापेक्षाही अधिक प्रमाणात हिंदूंना धुडकावण्याचे अन् मुस्लिमांना गोंजारण्याचे राजकारण काँग्रेसला करायचे आहे..
आता जे काही पंजाबमध्ये सुरू आहे ते हिमनगाचे लहानसे टोक आहे. हा हिमनग एखाद्या समस्येचा नाही, तर त्याला अनेक आयाम आहेत. गुन्हेगारीचा प्रश्न दिसतो तितका सोपा नाही...
ज्यांना इस्लामबाबत काही समस्या असतील, तर त्यांनी, त्यांची इच्छा असेल त्या देशात जावे, असे मौलाना मदनी यांनी म्हटले.याचा अर्थ, मुस्लीम समाज येथून कोठे जाणार नाही...
राहुल गांधी भारताला राज्यांचा संघ म्हणतात, त्याचा अर्थ त्या त्या राज्यांची भारतात राहण्याची इच्छा नसली, तर ती फुटून निघण्यासाठी स्वतंत्र आहेत, असा होतो...
शि-वा-जी ही तीन अक्षरे म्हणजे साधे शब्द नव्हेत, हा राष्ट्ररक्षणाचा महामंत्र आहे. सकल हिंदु समाजाचा संजीवनीमंत्र आहे. याच तीन अक्षरांनी आम्हाला अहद् तंजावर ते तहद् पेशावर श्रींचे साम्राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली.आम्ही पारतंत्र्यात असतांना त्याविरुध्द लढा देण्याचे बळ आम्हाला याच तीन अक्षरांनी दिले. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक क्रांतिकारक, महानायकांना छत्रपती शिवाजीमहाराजांच्या चरित्रातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची उर्जा मिळाली. अशा महानायकांपैकी एक होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर...
सद्यःस्थितीत सावरकर विचारांची गरज आहे की नाही, ही संभ्रमावस्था नाहीच, खात्रीच आहे की, सद्यःस्थितीत देशाला सावरकर विचारांचीच गरज आहे. कशी आहे सद्यपरिस्थिती? आज सावरकर जयंतीनिमित्त थोडक्यात पाहू...
..
प्रश्न काशी, मथुरा, ताजमहाल, कुतूबमिनार एवढ्यापुरताच मर्यादित नाही, प्रश्न कोट्यवधींचे जे मनुष्यधन अरबी संस्कृतीत आणि इराणी संस्कृतीत गेले आहे, त्यांना भारतीय संस्कृतीत आणण्याचा आहे. ..
शरद पवार कधी पंतप्रधान होणार नव्हतेच अन् यापुढेही होणार नाहीत. पण, जर झालेच असते, तर औरंगजेबाचे भारताला हिरवा करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच ते कामाला लागले असते...
जवाहरलाल नेहरुंनी तेव्हा हत्ती भेट देऊन जपानशी दृढ संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण, आज मोदी मात्र हत्ती भेट न देताही फक्त जपानच नव्हे, तर ‘क्वाड’ गटातील सर्वच देशांशी संबंध बळकट करत असल्याचे या सगळ्यातून दिसते...
पंतप्रधानांच्या नेपाळमधील छोट्या दौर्याचे मोठे महत्त्व
सध्या ‘क्वाड’ गटाच्या शिखर संमेलनासाठी भारताचे पंतप्रधान नरेेंद्र मोदी जपानच्या दौर्यावर असल्याने चीनला मिरच्या झोंबणे तसे साहजिकच. परंतु, गेल्या आठवड्यात बुद्धपौर्णिमेनिमित्त नरेंद्र मोदी यांनी केलेला छोटा नेपाळ दौराही चीनला एकप्रकारे मोठा संदेश देणारा ठरला..
महाराष्ट्रात इंधनाच्या दरावरून fuel price रंगलेला कलगीतुरा खरोखर रंजक आहे आणि थापेबाजीचा कळसही आहे. भारतात इंधनाचे दर इतर देशांच्या तुलनेत अधिकच आहेत हे खरे...
वाघाच्या अधिवासासाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला संपूर्ण जगात ओळख मिळवून देणार्या Waghadoh 'वाघडोह' नामक वाघाचा वृद्धापकाळाने मृत्यू झाल्याची बातमी सोमवारी सकाळी आल्यानंतर वन्यजीवप्रेमींच्या काळजाचा ठोका चुकला व ते भावुक झाले...
हिंद-प्रशांत क्षेत्रातील भूराजकीय परिस्थिती : ‘क्वाड’ गट व भारत
उद्या, दि. २४ मे रोजी टोकियोमध्ये होणारी ‘क्वाड’ बैठक महत्त्वाची ठरणार आहे. जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या तीनही राष्ट्रांनी रशिया विरोधात उघड भूमिका घेतली आहे, याउलट भारताची भूमिका वेगळी आहे...
असे म्हणतात की, कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी शेवटी कडू ते कडूच! परवाच्या शरद पवारांच्या ब्राह्मण समाज संघटना प्रतिनिधींच्या भेटीचे फलित काय, या प्रश्नाचे उत्तरही याच म्हणीत दडले आहे...
8 डिसेंबर 2021 रोजी देशाचे पहिले post of commander सेनापती जनरल बिपीन रावत यांचे एका अपघातात निधन झाल्यानंतर काही दिवसात नव्या सेनापतींची नियुक्ती केली जाईल, असे अपेक्षित होते.
..
महाराष्ट्रातील १५ महानगरपालिका, २२० नगरपालिका व २५ जिल्हा परिषदांसह सुमारे २४५० स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम येत्या दोन आठवड्यांत जाहीर करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाला देतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार स्वत:कडे घेण्याचा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा निर्णय रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court राज्य शासनाचे वाभाडे काढले आहेत.
..
होय, अखेर सत्, चित्, आनंद स्वरूप स्वत: काशी विश्वनाथ gyanvapi प्रकट झाले. न्यायालयाच्या प्रतिनिधींच्या साक्षीने काशीच्या ग्यानवापी मशिदीमध्ये सर्वेक्षणात शिवलिंग gyanvapi प्रकट झाले.
..
भारत : स्वदेशी शस्त्रास्त्र उत्पादन; दक्षिण कोरिया : शस्त्रास्त्र निर्यात
परवा दि. १७ मे रोजी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ‘आयएनएस सुरत’ आणि ‘आयएनएस उदयगिरी’ या दोन नव्याकोर्या युद्धनौकांचं जलावतरण मुंबईत झालं. ..