संपादकीय

रा. स्व. संघ नाबाद ९७ : उज्ज्वल राष्ट्रभक्तीचा निरंतर प्रवास!

आजच्या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेच्या स्थापनेला ९७ वर्षे पूर्ण होत आहेत. एखाद्या स्वयंसेवी संघटनेने त्याच्या मुळ ध्येयापासून विचलित न होता, संघटनेत कुठल्याही प्रकारची शकले न होता शताब्दीकडे वाटचाल करणे हाच मुळात एक विक्रम आहे..

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मोहन भागवत, भारत, भारतीय संस्कृती

“भारत प्राचीन, एक राष्ट्र असून भारतीय ओळख व परंपरेत सहभागी होऊन आपापल्या वैशिष्ट्यांसह परंपरांसोबत राहून प्रेम, सन्मान, शांतिभावाने नि:स्वार्थपणे राष्ट्रसेवा करत राहू. परस्परांच्या सुख-दुःखाचे साथीदार होऊ, भारताची ओळख करून घेऊ, भारतीय होऊ. ..

भारताला केंद्रस्थानी आणणारे भाषण

सरसंघचालकांनी आपल्या संबोधनात इतरही अनेक मुद्दे मांडले. मात्र, त्या सर्वच मुद्द्यांचा केंद्रबिंदू भारत, भारतीयत्व, भारताची प्रगतीच होता...

संघाच्या पथ संचलनांना द्रमुक सरकारचा मोडता!

संघाच्या पथ संचलनाला काही अटींवर अनुमती देण्यात यावी, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला होता. असे असूनही या पथ संचलनांना अनुमती देण्यात येऊ नये,असे आदेश तामिळनाडू सरकारने पोलिसांना दिले...

‘सेंटर फॉर इनोव्हेशन इन सोशल सायन्स’

२०१४ पासून ‘एनडीए’ सरकारद्वारे लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा लाभ घेण्यासाठी युवकांच्या कौशल्य विकासाला महत्त्व दिले जात आहे...

डाव्या माध्यमांवर ‘५जी’ प्रहार

डाव्यांच्या वर्चस्वामुळे माध्यमांत काम करु न शकणारी भारतीय इतिहास, संस्कृती, वारसा जपणारी, राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी मंडळीही माध्यमांत ‘५जी’मुळे हव्या त्या ठिकाणाहून काम करु शकतील. ..

शास्त्रींचे अनन्यसाधारण योगदान !

लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि निर्धाराने पंतप्रधानपदाला वलय प्राप्त करून दिले. अवघे 581 दिवस ते पंतप्रधान होते. ..

पुन्हा कुणी ‘रूपाली’ होऊ नये...

रूपाली चंदनशिवे या 23 वर्षांच्या मुलीची तिचा पती इक्बाल मोहम्मद शेख याने गळा चिरून हत्या केली. दि. 26 सप्टेंबर रोजी मुंबईतील चेंबूर येथे झालेल्या रूपालीच्या हत्येने ‘लव्ह जिहाद’ आणि ‘तन सर से जुदा’च्या विकृत मानसिकतेचे भीषण सत्य पुन्हा समोर आले आहे...

काँग्रेसच्या हातून राजस्थानही जाणार

राजस्थानातही गेहलोत आपल्या जवळच्या कोणाला तरी मुख्यमंत्रिपद देऊ इच्छितात, तर गांधी कुटुंब पायलट यांना. यावरुनच आमदारांनी अशोक गेहलोतांसाठी राजीनामे दिले..

व्लादिमीर पुतीन आणि त्यांचा ‘रुसकीय मीर’

आता रशियन निवडणूक अधिकार्यांनी त्या प्रांतांमध्ये सार्वमत घेतलं. या प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणावर मूळ रशियन नागरिक असल्यामुळे सार्वमताचा कौल अर्थातच आमच्या प्रांताचं रशियात विलिनीकरण करण्यात यावं, असा लागला आहे. हे वेगळं सांगायला नको...

सुखी परिवार मंत्र

आपल्या कुटुंबव्यवस्थेची पायाभरणी वेदकाळापासून झालेली आहे. तिची सांस्कृतिक मुळे फार खोलवर गेलेली आहेत. ..

‘अर्ध्या आघाडी’ची शंभरी भरली!

बिपीन रावत यांना युद्धाच्या स्वरूपातील या बदलाची जाणीव होती आणि धारणेच्या आघाडीवरील युद्ध जिंकण्याचे महत्त्व त्यांना माहीत होते...

‘नोबेल’विजेता विकृत बिशप

बिशप कार्लोस यांना ‘नोबेल’ पारितोषिक निवड समितीने ‘नोबेल’ पारितोषिक दिले ते नेमके कोणत्या शांतीतील क्रांतीसाठी?..

पाकिस्तानातील हिंदू मंदिरांच्या अखेरच्या घटका...

कट्टर जिहादी मानसिकतेच्या पगड्याखाली असलेल्या पाकिस्तानात हिंदू धार्मिकस्थळांची दुर्दशा होणे म्हणा अगदी स्वाभाविकच. आज 75 वर्षांनंतरही हिंदू बांधवांसह हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांचे पाकिस्तानातील सत्र काही थांबलेले नाही...

धर्मांधांवर घाव!

गेल्या दोन दिवसांत मोदी सरकारने एकच घाव घातला अन् ‘पीएफआय’वर थेट बंदीचाच निर्णय घेतला. ..

लिसेस्टर हिंसाचार : हिंदू समाजाविरुद्धची योजनाबद्ध दहशतवादी मोहीम!

लिसेस्टर पोलिसांनी १८ सप्टेंबर रोजी ज्या १८ जणांना अटक केली त्यातील तिघे हॉन्स्लो, लुटोन किंवा सलिहल येथील असल्याचे आणि तिघे बर्मिंगहॅम येथील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ..

भारताचा खणखणीत आवाज

युक्त राष्ट्रांच्या ७७व्या आमसभेत भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी केलेले १६ मिनिटांचे भाषण केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठीही पथदर्शक ठरावे...

आदिशक्तीचे पूजन-घटस्थापना

आज घटस्थापना. शारदीय नवरात्रारंभ. आपल्या जीवनातल्या विशेष सर्व कार्यशक्ती स्त्रीलिंगी रूपातच आहेत. नावे वेगवेगळी असली तरी मूळ रूप आदिशक्तीचेच असते. ..

...तर पाकिस्तानात जा!

‘पीएफआय’ समर्थक इस्लामी कट्टरपंथियांची निष्ठा भारतात नव्हे तर पाकिस्तानातच असल्याचे स्पष्ट झाले. पण, त्यांनी तेवढ्यापुरतेच थांबू नये..

मध्यपूर्वेतली बदलती समीकरणे : आर्थिक की धार्मिक?

२०२० पासून आता २०२२ मध्येही इस्रायलच्या या ‘आयर्न डोम’चा प्रभाव पाहून खुद्द सौदी अरेबियासह इतरही अरब देश इस्रायलच्या ‘अब्राहम करारा’मध्ये सामील होण्यास उत्सुक आहेत. फक्त अजून उघडपणे ते तसं म्हणत नाहीयेत. कारण, आपण ज्यू लोकांशी मैत्री केलेली आपल्या नागरिकांना कितपत आवडेल, याबद्दल ते साशंक आहेत...

चित्तापुराण!

चित्ते भारतात आणून पुन्हा रुजविण्याचा प्रयोग चित्तथरारक आहेच; पण त्याचबरोबर तो दीर्घकाळ चालणारा व तिथल्या जैवविविधतेवर परिणाम करणारा प्रयोग आहे, हे ध्यान्यात घेतले पाहिजे...

कंपनी मुख्याधिकारी स्तरावरील ‘नाराजीनामा’- एक कारणमीमांसा

कंपनी मुख्याधिकारी स्तरावरील ‘नाराजीनामा’ प्रकारांच्या वाढत्या प्रमाणामुळे कंपनी व्यवस्थापनापुढे नेतृत्वविषयक उपलब्धतेची वाढती समस्या निर्माण झाल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणाद्वारे दिसून आले आहे. तेव्हा, या सर्वेक्षणातील ठळक निष्कर्ष आणि व्यवस्थापकांची भूमिका यांची कारणमीमांसा करणारा हा लेख... ..

‘पीएफआय’च्या शवपेटीवर शेवटचा खिळा

गुरुवारी करण्यात आलेल्या कारवाईतून, शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्यातून हिंदूविरोधी, देशविरोधी ‘पीएफआय’च्या विनाशाला सुरुवात झाल्याचे, ‘पीएफआय’च्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकल्याचे दिसते. ..

संघद्वेषी काँग्रेसचा ‘भारत जोडो’ नावाखाली ढोंगीपणा

काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा जेव्हापासून सुरु झाली आहे, तेव्हापासून रोज या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसचा संघद्वेष, हिंदूविरोध आणि एकूणच ढोंगीपणा उघड्यावर पडताना दिसतो...

द्वितीय आणि तृतीय श्रेणीची शहरे ‘डिजिटल क्रांती’ची केंद्रबिंदू

भारतात होत असलेल्या ‘डिजिटल’ क्रांतीचे मुख्य केंद्र आज द्वितीय आणि तृतीय श्रेणीची शहरे ठरली आहेत...

इंग्लंड नामक इस्लामी राष्ट्र

इंग्लंडच्या दोन शहरांत इस्लामी कट्टरपंथीयांनी हिंदूंविरोधात हल्ले केले, पण त्यावेळी तिथले पोलीस प्रशासन मुकदर्शकच राहिले. ..

हिंसाचाराची माओवादी कबुली

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माओवादी गटाने तसे एक पत्रच आपल्या महत्त्वाच्या मंडळींना लिहिले आहे. त्यात आपण देशातील सामाजिक व राजकीय आंदोलनांत सहभाग घेऊन अशांतता पसरवण्यासाठी कारणीभूत ठरल्याचे माओवाद्यांनी म्हटले आहे...

नरेंद्र मोदींच्या स्पष्टवक्तेपणाला जागतिक पोचपावती

शांघाय सहकार्य परिषदेच्या निमित्ताने उझबेकिस्तान मधील समरकंद येथे झालेल्या प्रत्यक्ष भेटीत मोदींनी भारताच्या आणि एका प्रकारे संपूर्ण जगाच्याच भावना पुतीन यांच्यापर्यंत पोहोचवल्या...

हैदराबाद मुक्ती लढा: ऐतिहासिक नोंदी

हैदराबाद संस्थान आकाराने आणि उत्पन्नाने सर्वात मोठे होते. हे संस्थान स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 13 महिन्यांनी म्हणजे, दि. 17 सप्टेंबर, 1948 रोजी भारतात विलीन झाले. म्हणूनच आपण दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस ‘हैदराबाद मुक्ती दिन’ म्हणून साजरा करतो. ..

धर्मांतर समर्थक काँग्रेस

काँग्रेसने कर्नाटकातील धर्मांतरविरोधी विधेयकाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे म्हटले आहे. ..

जम्मू-काश्मीरमध्ये होणार्‍या निवडणुकांची उत्सुकता

कलम 370’ हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमतःच होणार्‍या या निवडणुकीच्या परिणामांचा अभ्यास बारकाईने केंद्र सरकारकडून झालेला असावा. ..

क्रांतिकारी ‘लॉजिस्टिक’ धोरण

आपल्याला नवे राष्ट्रीय ‘लॉजिस्टिक’ धोरण तयार करायचे असून त्यासाठीची पूर्वतयारी म्हणून विविध प्रकल्प पूर्ण करायला हवेत, हे मोदींनी देशाची सत्ता हाती घेताच निश्चित केले होते...

नरेंद्र मोदी : ‘दैवायत्तं कुले जन्म: मदायत्तं तु पौरुषम्’

आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, दि. १७ सप्टेंबर रोजी वयाची ७२ वर्ष पूर्ण करत आहेत. त्याचबरोबर आपल्या सामाजिक, राजकीय जीवनाची ५० वर्षे आणि प्रशासकीय कारकिर्दीची २१ वर्षेही पूर्ण करीत आहेत. त्यांचा हा सगळा प्रवास जेवढा संघर्षमय आहे तेवढाच प्रेरणादायीदेखील आहे...

शांत-समृद्ध पूर्वोत्तरसाठी...

आताच्या आसाममधील आठ वनवासी संघटनांनी शस्त्रे खाली ठेवत केलेल्या शांतता करारामागे ही पार्श्वभूमी आहे. ..

पंतप्रधान मत्स्य संपदा योजने’च्या निळ्या क्रांतीतून अर्थक्रांतीला चालना

‘पंतप्रधान मत्स्य संपदा योजना’ अर्थात ‘पीएमएमएसवाय’ योजनेला कार्यान्वित होऊन दोन वर्षे पूर्ण होत आहेत. आर्थिक वर्ष २०२०-२१ते आर्थिक वर्ष २०२४-२५यादरम्यान सर्वच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना लागू केली जात आहे. ..

हिंदूविरोधी देशतोडू द्रमुक

ए. राजा यांनी काही दिवसांपूर्वी वेगळ्या तामिळनाडू देशाची मागणी करत केंद्र सरकारला धमकी दिल्याचे पाहायला मिळाले. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आताच्या हिंदूविरोधी विधानाकडे पाहिले पाहिजे. ..

हिंदूंच्या न्याय हक्काची ‘मन की बात’

हिंदूंनी आताशी अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणी सुरू केली आहे, श्रृंगारगौरीचे प्रकरण सुनावणीयोग्य असल्याचा निकाल आला आहे. ..

शांघाय सहकार्य परिषदेत मोदींची उपस्थिती महत्त्वाची

शांघाय सहकार्य परिषदेत नरेंद्र मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर बसणार आहेत...

फारूख अब्दुल्ला यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच!

जम्मू-काश्मीरला आता काही विशेषाधिकार राहिले नाहीत, हे त्यांच्या लक्षात येत नाही किंवा लक्षात येऊनही ते वेड पांघरून पेडगावला जात आहेत. ..

चोराच्या मनात चांदणे!

सर्वेक्षणादरम्यान अनेक मदरशांना अवैध ठरवण्यात येऊन त्यांच्यावर बुलडोझर चालवण्यात येईल, असे ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ने म्हटले. याला ‘चोराच्या मनात चांदणे’, असेच म्हणावे लागेल...

राहुल निघाले, नितीश धावले

आपल्या विश्वासू सहकार्‍यांना सोडून जाणे, हा नितीश कुमार आणि शरद पवार यांच्यातील समान गुण आहे. ..

संघटनविरुद्ध ‘कंटेनर यात्रा’

काँग्रेसने ‘भारत जोडो’नामक यात्रा सुरू केली आहे. मात्र, यामुळे काँग्रेसचे संघटन किती कमकुवत झाले आहे, ते पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. ..

हिंदूंकडे वाकड्या नजरेने पाहाल तर...

बहुतेक सर्वच मुस्लीम स्वतःला शांतिदूत समजतात. त्यांच्यातले मुल्ला, मौलवी, इमाम वगैरे आपल्या धर्माला शांतता आणि प्रेमाचा पुरस्कार करणारा समजतात...

कृषी क्षेत्राचे ‘डिजिटल’ सक्षमीकरण

नव्या तंत्रज्ञानाचा नावीन्यपूर्ण वापर यामुळे भविष्यात शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे ध्येय साध्य होऊ शकेल. भारतातील शेतकरी आज ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती विश्लेषण, ब्लॉकचेन, ‘रिमोट सेन्सिंग’ आणि ‘जीआयएस’सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा फायदा घेत आहेत, या तंत्रज्ञानामुळे या क्षेत्राची लक्षणीय वाढ होणार आहे. ..

मुंबईवर नव्हे, याकूबवर प्रेम!

याकूब मेमनच्या कबरीचे सौंदर्यीकरणच होणार! क्रीडा संकुलाला क्रूरकर्मा टिपू सुलतानाचेच नाव दिले जाणार! तेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना! त्यावरूनच उद्धव ठाकरेंना ना मुंबई, ना महाराष्ट्र, ना देश, ना मराठी माणूस, ना हिंदू, कशाशीही देणेघेणे नसल्याचे दिसते. ..

संस्कृतसाठीचा लढा...

केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय संस्कृत संस्थान’तर्फे नुकतीच २०२२-२३ या वर्षासाठी संस्कृत शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात आली आहे. ..

इमरान खानचा पुन्हा सैन्यावर निशाणा आणि राजकीय वाद

इमरान खान यांनी पाकिस्तानी सैन्याविषयी उपस्थित केलेला प्रश्न पूर्णपणे योग्य आहे. पण, इमरान खान हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी मात्र योग्य व्यक्ती नाही, हेही तितकेच खरे...

मुंबईतील जलगळती आणि पुण्यातील ‘स्मार्ट’ मीटर

‘सर्वांसाठी पाणी’ या अभियानाची मोठ्या थाटामाटात घोषणा करणार्‍या मुंबई महानगरपालिकेला मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून जलगळती रोखण्यात यश आलेले नाही...

‘फिल्मफेअर’चा पक्षपातीपणा

कित्येक वर्षांपर्यंत कोणताही चित्रपट मोडू शकणार नाही, असा विक्रम ‘द काश्मीर फाईल्स’ने केला...

‘कलम 30’चा निकाल कधी?

योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील मान्यता न मिळालेल्या मदरशांच्या सर्वेक्षणाच्या आदेशानंतर आणि त्यावरील ओवेसींच्या टीकेनंतर हिंदू भावविश्वात आता ‘कलम 30’ वर चर्चा सुरू झाली आहे...

झारखंडमध्येही ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातून हकनाक बळी...

अंकिताचा या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी हकनाक बळी गेला. त्या घटनेपासून झारखंडसह अन्य ठिकाणचा हिंदू समाज योग्य तो बोध घेईल आणि ‘लव्ह जिहाद’सारखे प्रकार हाणून पाडील, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही...

लम्पी आजाराला वेळीच घाला आळा; पशुपालकांनो आपले पशुधन सांभाळा

लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. ‘लम्पी स्कीन’ हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पशुपालकांनी काळजी सतर्क राहून काळजी घेण्याची आवश्यकता आहे. जनावरांची वेळीच काळजी घेतल्यास आपल्या जनावाराला लम्पी आजारा लागण होण्यापासून वाचविता येईल...

वनवासीविरोधी काँग्रेसी-कम्युनिस्ट

वनवासी आणि दलितांना भावनिक आवाहने करुन, चिथावणी देऊन आपल्या पाठीशी उभे करण्याचे कारस्थान काँग्रेस अन् कम्युनिस्टांकडून सुरु असते...

"पिढ्या घडवणे, पिढ्यांचा उत्कर्ष करणे हे शिक्षकाचे कार्य आहे"

" विद्यार्थ्याच्या मनात वस्तुस्थिती बिंबवतो तो शिक्षक नसतो, तर खरा शिक्षक तो असतो जो त्यांना उद्याच्या आव्हानांसाठी सज्ज करतो. " शिक्षकांच्या उपयुक्ततेबद्दलचे हे मत भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे आहे, ज्यांना आपण राजकारणी किंवा राष्ट्रपतीपेक्षा शिक्षक म्हणून अधिक ओळखतो आणि त्यांची जयंती 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरी करतो. ..

पुढचे वर्ष ‘मिलेट’चे, म्हणजेच भारताचे!

भरडधान्यांची लागवड, सामाजिक, आर्थिक आणि पोषणाहाराच्या दृष्टिकोनातून त्याची उपयुक्तता यांचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख.....

अष्टविनायका पैकी चौथा गणपती महडचा वरदविनायक

अष्टविनायकां पैकी आज आपण चौथा गणपती म्हणजे महडचा वरदविनायका बद्दल माहिती..

‘ड्रोन’ तंत्रज्ञान उपयोग आणि उपयुक्तता

‘ड्रोन’चे तंत्रज्ञान व कार्यपद्धती याबाबी भारत आणि भारतीयांसाठी नव्या आहेत. मात्र, अल्पावधीतच त्यांची उपयुक्तता विविध क्षेत्रांमध्ये सिद्ध झाली आहे...

न पधारो म्हारे देश..

एरवी ‘पधारो म्हारे देश’ म्हणत जगभरातील पर्यटकांचे आतिथ्य करणार्‍या राजस्थानमध्ये २०२१ साली सर्वाधिक महिला अत्याचाराच्या घटना घडल्याचे ‘एनसीआरबी’च्या अहवालात नुकतेच उघड झाले...

अष्टविनायका पैकी तिसरा गणपती पालीचा बल्लाळेश्वर

अष्टविनायकांपैकी आज आपण तिसरा गणपती म्हणजे पालीचा बल्लाळेश्वर बद्दल माहिती पहाणार आहोत . रायगड मधल्या सुधागड तालुक्यातील पाली हे अष्टविनायक यात्रेतील तिसरे स्थान. बल्लाळेश्वर म्हणजेच बल्लाळविनायक हा एकमेव असा गणपती आहे जो भक्ताच्या नावाने ओळखला जातो...

महापूरग्रस्त पाकिस्तानात उघड्यावर जनता अन् हतबल सरकार!

पाकिस्तानातील नैसर्गिक आपत्ती आणि त्यावरील सरकारची हतबलता, यावरून या देशाची कार्यक्षमताच दिसून येते...

उघूरांवर चिनी दडपशाही!

संयुक्त राष्ट्रांनी या सगळ्याची दखल घेतली अन् शिनजियांगमधील उघूर मुस्लिमांवरील चिनी अनाचाराची माहिती जगासमोर आणण्याचे ठरवले...

अष्टविनायका पैकी दुसरा गणपती सिद्धटेकचा सिद्धिविनायक : विशेष लेख

गौरीपुत्र गणेश म्हणजेच आपला सर्वांचा लाडका बाप्पा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या प्रथम पूजनीय बापाला अनेक नावाने संबोधले जाते. ..

अष्टविनायकातील पहिला गणपती मोरगावचा मयुरेश्वर विशेष लेख ..

गौरीपुत्र गणेश म्हणजेच आपला सर्वांचा लाडका बाप्पा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या प्रथम पूजनीय बापाला अनेक नावाने संबोधले जाते. अशा या बाप्पाचे स्वयंभू ऐतिहासिक तसेच भक्ती परंपरेतील महत्त्वाची स्थाने म्हणजेच अष्टविनायकाची महाराष्ट्रातील आठ मंदिरं...

मुंबई लोकलचा बदलता चेहरामोहरा....

लोकल रेल्वे ही मुंबई महानगराची जीवनवाहिनी. पण, दुर्देवाने या रेल्वेसेवेकडे, प्रवाशांच्या सेवासुविधांकडे कानाडोळाच केला गेला...

रथचक्र उद्धरु दे!

गणेशोत्सव वा अन्य हिंदू सण कोरोनामुळे रुतलेले अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा रुळावर आणण्याच्या, त्याला गती देण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. ..

काँग्रेसमधील गळती आणि अध्यक्षीय निवडणूक

गुलाम नबी आझादांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत पक्षाची कार्यपद्धती, नेतृत्वाची पुरती पोलखोल केली. ..

खादीला लाभली चमक!

मोदींनी सर्वच भारतीयांना सातत्याने खादी खरेदी करण्याचे आवाहन केले अन् खादीला नवी चमक लाभली. त्यामुळेच आज देशभरात खादीची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचे पाहायला मिळते. ..

माध्यम स्वातंत्र्याचा दांभिकपणा

आपलाही मालक उद्योगपती जेफ बेझोस आहे, हे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ विसरले का? जेफ बेझोस यांच्यावरही तसेच आरोप होत असतात, जे अदानींवर केले जातात...

हळदीच्या ‘पेटंट’ लढाईची २५ वर्षे आणि सद्य:स्थिती!

दि. २३ ऑगस्ट, १९९७ रोजी भारताने अमेरिकेविरोधातील हळदीच्या ‘पेटंट’चा कायदेशीर लढा जिंकला. या घटनेला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली आहेत...

नव्या सरन्यायाधीशांचे स्वागत!

भारताचे 49 वे Chief Justice सरन्यायाधीश म्हणून न्या. उदय लळित यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या पदाची शपथ घेतली. न्या. लळित यांचा कार्यकाळ 74 दिवसांचा राहणार आहे...

मल्हार कृष्ण गोखले

नुकतचं किसिंजर यांचं ‘लीडरशीप’ हे पुस्तक बाजारात आलं आहे. किसिंजर यांनी उत्तम नेतृत्त्वगुणांचं वर्णन करून सांगण्यासाठी वाचकांसमोर सहा नेत्यांची चरित्र मांडली आहेत. ..

झपाट्याने अधोगतीकडे!

मुख्यमंत्रिपद गमावल्यानंतर आपल्याला फक्त आणि फक्त झपाट्याने अधोगतीकडेच जायचे, हे उद्धव ठाकरेंचे एकमेव लक्ष्य राहिल्याचे दिसते...

गुलाम नबींची आझादी

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे कद्दावर नेता Ghulam Nabi Azad गुलाम नबी आझाद यांनी अ. भा. काँग्रेसच्या प्रचार समितीचा राजीनामा दिला होता. ..

‘आप’च्या हाती ‘शॅम्पेन’

मद्य घोटाळ्याच्या ‘पतियाळा पेग’मध्ये आप सरकार पूर्णपणे बुडाल्याचे दिसून आले आहे. ..

‘आप’च्या हाती ‘शॅम्पेन’

मद्य घोटाळ्याच्या ‘पतियाळा पेग’मध्ये आप सरकार पूर्णपणे बुडाल्याचे दिसून आले आहे. ..

काळ हिंदुत्वाचाच आहे!

ज्या अफझल खानाचे पोस्टर लावण्याची शिक्षा सांगली-मिरजेच्या हिंदूंनी भोगली, त्यांना आता कृतकृत्य वाटत असेल. ‘..

शिंदे सरकारला इतक्यात धोका नाही !

एकनाथ शिंदे -देवेंद्र फडणवीस सरकारला पावसाळी अधिवेशन सोपे गेले. नजीकच्या भविष्यातही धोका दिसत नाही...

पाकिस्तानचे भाडोत्री सैन्य कतारच्या दिमतीला!

कतार नोव्हेंबर 2022 मध्ये होणार्‍या ‘फिफा फुटबॉल विश्वचषका’चे यजमानपद भूषवणार आहे. ..

‘इंटेलिजंट आयओटी सेन्सर्स’मधील उत्कृष्टता केंद्र

दळणवळण तंत्रज्ञान आणि डिजिटल संपर्क प्रणालीच्या प्रगतीमुळे ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (आयओटी) ही संकल्पना अतिशय मोठ्या प्रमाणात प्रचलित होऊ लागली आहे. ..

जनमत म्हणजे नेमके काय?

शरद पवारांनी जनमत म्हणजे नेमके काय, याचे उत्तर दिले पाहिजे. तसेच, शरद पवारांना जनमताची पर्वा कधीपासून वाटायला लागली? कारण, शरद पवारांची ओळखच मुळी जनमताच्या चिंधड्या उडवून स्वार्थ साधणार्‍या राजकीय नेत्याची आहे...

आता करुणा नाहीच...!

राज्यात सत्तांतर होऊन बरेच दिवस लोटलेत. मात्र, सत्ता हातून गेल्याची खंत काही कधीकाळच्या सत्ताधार्‍यांच्या मनातून जाताना दिसत नाही. ..

नवे सरकार अन् गतिमान मेट्रोचा कारभार!

मुंबई महानगर क्षेत्रातील एकूणच वाहतुकीची परिस्थिती सुधारायची असल्यास मेट्रोचे जाळे विस्तारणे, सक्षम करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ..

पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध इमरान खानने थोपटले दंड

पंजाबमधील विजयामुळे इमरान खान यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आहे की, पाकिस्तानमध्ये निवडणुका झाल्या, तर आपलाच पक्ष विजयी होईल...

भारताने ठणकावले चीनला!

‘कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच’ ही म्हण चीनबाबत चपखल लागू पडते...

जळगाव महापालिकेतील 'अलीबाबा' ची गुहा ...!

जळगाव शहर महानगरपालिका २१ मार्च २००३ रोजी स्थापन करण्यात आली. या मनपात आशाताई कोल्हे यांना पहिल्या महिला महापौर होण्याचा बहुमान मिळाला. कधी युती तर कधी बहुमत अशी सत्तेची स्थिती या महापालिकेत राहीली. प्रारंभीच्या कालखंडात सुरेशदादा जैन हे सक्रिय असल्यामुळे विकासाला एक दिशा होती. मात्र नंतरच्या कालखंडात काय झाले, हे सर्वश्रुत आहे. मोठी उत्पन्नाची साधणे असताना केवळ 'राजकारण' या एका मुद्यामुळे वरेज विषय लोंबकळत राहीले, किंवा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. जळगाव महापालिकेने स्वउत्पन्नाची जी साधणे ..

पोलीस कोठडीतील मृत्यू आणि मानवी हक्क

पोलीस कोठडीतील मृत्यू हा विषय तसा अतिशय गुंतागुंतीचा आहे. यात फक्त पोलिसांना दोष देण्यात फारसा अर्थ नाही. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस दलाची संख्या वाढली नाही, ही वस्तुस्थिती कशी नाकारता येईल? ..

नक्की कोणाला हवीय शांतता?

पाकिस्तानच्या शांततेच्या इच्छेमागे दुसरा कुठला तरी डावही असू शकतो. पाकिस्तान विश्वास ठेवण्यालायक देश नाही, त्यामुळे आता शांततेचा मुद्दा उपस्थित करून त्या देशाचा भारताविरोधात कटकारस्थान करण्याचाही हेतू असू शकतो...

जय संजीवनी जननी पयोदे श्रीगोदे! भवताप हरी!

आज श्रावण महिन्यातील अखेरचा सोमवार. श्रावणातल्या सोमवारी गंगा आदी नद्यांतली पाणी घेऊन जाऊन कावड यात्रेकरु महादेवाला अर्पण करतात...

पळपुटा राजकुमार

राहुल गांधींनी काँग्रेसाध्यक्षपदाला नकार देण्यामागे किंवा त्यापासून पलायन करण्यामागे अनेक कारणे आहेत. राहुल गांधी स्वतः पूर्णवेळ राजकारणी नाहीत...

रुपी बँकेचे होणार टाळे बंद

शंभर वर्षांपेक्षा जास्त जुनी, स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने आणि स्वदेशी चळवळीचा भाग म्हणून 1912 मध्ये स्थापन झालेली ही रुपी सहकारी बँक...

‘अग्निपथ’ योजनेला कॉर्पोरेट कंपन्यांचेही पंख

केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेला तीव्र विरोध करण्याचे विरोधकांचे आणि देशविघातक शक्तींचे मनसुबे पूर्णत: फोल ठरले आहेत...

दहीहंडी साहसी खेळाचे स्वागत

अन्य धर्मीयांच्या सण-उत्सवांतल्या नको त्या प्रकारावर या टोळक्याच्या तोंडातून चकार शब्दही निघत नाही आणि हाच या टोळक्याचा दांभिकपणा आहे...

सर्वहितकारी तटस्थ नायक  

‘सर्वहितकारी तटस्थता` ही कृष्णाची भारतीय तत्त्वज्ञानाला दिलेली खरी देणगी आहे. ती भारतीय राजनीती विचारांना नवी नाही. श्रीकृष्णाने ती विस्तारली आणि विकसित करून सांगितली...

रोहिंग्या न आवडे कोणाला...

घुसखोर रोहिंग्यांना दिल्लीत सदनिका देण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे गृहमंत्रालयाने जाहीर करताच मोदी सरकार कसे अल्पसंख्याकविरोधी, असंवेदनशील म्हणून पुरोगाम्यांनी टाहो फोडला...

वाघोबा... वाघोबा...

राज्यात गेल्या दीड महिन्यापासून वाघोबाची मांजर झाली. त्याची सुरुवात अडीच वर्षांपूर्वीच झाली होती. त्याचा शेवट वेदनादायक झाला.....

दलितसुरक्षेत काँग्रेस अपयशी

राजस्थानमध्ये एक नव्हे, तर दलितांविरोधात शेकडो गुन्हे घडले तरी सर्व काही आलबेलच असते...

पाय टाकूनी जळात बसला...!

'काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी...' जीवनाचं मूर्तिमंत प्रतीक असणारी यमुना. आनंद... हर्ष... मिलन-विरह... दुःखाचं प्रतीक. यमुनेचा गूढ डोह कविमनाला का आकर्षित करतो.....

बुडत्यांचे शहर - मुंबई

सालाबादप्रमाणे यंदाही जुलै आणि आता ऑगस्टमध्ये बरसलेल्या पावसात मुंबईची तुंबई झालीच. ..

सुंभ जळाला तरी...

राष्ट्रवादी काँग्रेसचा सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही, हे दिसून येते. अर्थात, त्या पीळ असलेल्या जळक्या सुंभाचा तसा काही उपयोग नाहीच अन् ‘वंदे मातरम्’चा विरोध करून मुस्लिमांना जवळ केल्याने त्या पक्षाचे पुनरुज्जीवन होईल, असेही होणे नाही...

लढवय्या नेता

शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक, अरबी समुद्रात होणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष, मराठा आरक्षणासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर पोटतिडकीने बोलणारे (MLA Vinayak Mete) आमदार विनायक मेटे यांच्या अकाली निधनाने एका लढवय्या नेत्याला महाराष्ट्र मुकला आहे. ..