अग्रलेख

भारताला केंद्रस्थानी आणणारे भाषण

सरसंघचालकांनी आपल्या संबोधनात इतरही अनेक मुद्दे मांडले. मात्र, त्या सर्वच मुद्द्यांचा केंद्रबिंदू भारत, भारतीयत्व, भारताची प्रगतीच होता...

डाव्या माध्यमांवर ‘५जी’ प्रहार

डाव्यांच्या वर्चस्वामुळे माध्यमांत काम करु न शकणारी भारतीय इतिहास, संस्कृती, वारसा जपणारी, राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी मंडळीही माध्यमांत ‘५जी’मुळे हव्या त्या ठिकाणाहून काम करु शकतील. ..

काँग्रेसच्या हातून राजस्थानही जाणार

राजस्थानातही गेहलोत आपल्या जवळच्या कोणाला तरी मुख्यमंत्रिपद देऊ इच्छितात, तर गांधी कुटुंब पायलट यांना. यावरुनच आमदारांनी अशोक गेहलोतांसाठी राजीनामे दिले..

‘नोबेल’विजेता विकृत बिशप

बिशप कार्लोस यांना ‘नोबेल’ पारितोषिक निवड समितीने ‘नोबेल’ पारितोषिक दिले ते नेमके कोणत्या शांतीतील क्रांतीसाठी?..

धर्मांधांवर घाव!

गेल्या दोन दिवसांत मोदी सरकारने एकच घाव घातला अन् ‘पीएफआय’वर थेट बंदीचाच निर्णय घेतला. ..

भारताचा खणखणीत आवाज

युक्त राष्ट्रांच्या ७७व्या आमसभेत भारताचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी केलेले १६ मिनिटांचे भाषण केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठीही पथदर्शक ठरावे...

...तर पाकिस्तानात जा!

‘पीएफआय’ समर्थक इस्लामी कट्टरपंथियांची निष्ठा भारतात नव्हे तर पाकिस्तानातच असल्याचे स्पष्ट झाले. पण, त्यांनी तेवढ्यापुरतेच थांबू नये..

चित्तापुराण!

चित्ते भारतात आणून पुन्हा रुजविण्याचा प्रयोग चित्तथरारक आहेच; पण त्याचबरोबर तो दीर्घकाळ चालणारा व तिथल्या जैवविविधतेवर परिणाम करणारा प्रयोग आहे, हे ध्यान्यात घेतले पाहिजे...

‘पीएफआय’च्या शवपेटीवर शेवटचा खिळा

गुरुवारी करण्यात आलेल्या कारवाईतून, शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्यातून हिंदूविरोधी, देशविरोधी ‘पीएफआय’च्या विनाशाला सुरुवात झाल्याचे, ‘पीएफआय’च्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकल्याचे दिसते. ..

इंग्लंड नामक इस्लामी राष्ट्र

इंग्लंडच्या दोन शहरांत इस्लामी कट्टरपंथीयांनी हिंदूंविरोधात हल्ले केले, पण त्यावेळी तिथले पोलीस प्रशासन मुकदर्शकच राहिले. ..

हिंसाचाराची माओवादी कबुली

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माओवादी गटाने तसे एक पत्रच आपल्या महत्त्वाच्या मंडळींना लिहिले आहे. त्यात आपण देशातील सामाजिक व राजकीय आंदोलनांत सहभाग घेऊन अशांतता पसरवण्यासाठी कारणीभूत ठरल्याचे माओवाद्यांनी म्हटले आहे...

धर्मांतर समर्थक काँग्रेस

काँग्रेसने कर्नाटकातील धर्मांतरविरोधी विधेयकाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे म्हटले आहे. ..

क्रांतिकारी ‘लॉजिस्टिक’ धोरण

आपल्याला नवे राष्ट्रीय ‘लॉजिस्टिक’ धोरण तयार करायचे असून त्यासाठीची पूर्वतयारी म्हणून विविध प्रकल्प पूर्ण करायला हवेत, हे मोदींनी देशाची सत्ता हाती घेताच निश्चित केले होते...

शांत-समृद्ध पूर्वोत्तरसाठी...

आताच्या आसाममधील आठ वनवासी संघटनांनी शस्त्रे खाली ठेवत केलेल्या शांतता करारामागे ही पार्श्वभूमी आहे. ..

हिंदूविरोधी देशतोडू द्रमुक

ए. राजा यांनी काही दिवसांपूर्वी वेगळ्या तामिळनाडू देशाची मागणी करत केंद्र सरकारला धमकी दिल्याचे पाहायला मिळाले. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आताच्या हिंदूविरोधी विधानाकडे पाहिले पाहिजे. ..

हिंदूंच्या न्याय हक्काची ‘मन की बात’

हिंदूंनी आताशी अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणी सुरू केली आहे, श्रृंगारगौरीचे प्रकरण सुनावणीयोग्य असल्याचा निकाल आला आहे. ..

चोराच्या मनात चांदणे!

सर्वेक्षणादरम्यान अनेक मदरशांना अवैध ठरवण्यात येऊन त्यांच्यावर बुलडोझर चालवण्यात येईल, असे ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ने म्हटले. याला ‘चोराच्या मनात चांदणे’, असेच म्हणावे लागेल...

हिंदूंकडे वाकड्या नजरेने पाहाल तर...

बहुतेक सर्वच मुस्लीम स्वतःला शांतिदूत समजतात. त्यांच्यातले मुल्ला, मौलवी, इमाम वगैरे आपल्या धर्माला शांतता आणि प्रेमाचा पुरस्कार करणारा समजतात...

मुंबईवर नव्हे, याकूबवर प्रेम!

याकूब मेमनच्या कबरीचे सौंदर्यीकरणच होणार! क्रीडा संकुलाला क्रूरकर्मा टिपू सुलतानाचेच नाव दिले जाणार! तेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना! त्यावरूनच उद्धव ठाकरेंना ना मुंबई, ना महाराष्ट्र, ना देश, ना मराठी माणूस, ना हिंदू, कशाशीही देणेघेणे नसल्याचे दिसते. ..

‘फिल्मफेअर’चा पक्षपातीपणा

कित्येक वर्षांपर्यंत कोणताही चित्रपट मोडू शकणार नाही, असा विक्रम ‘द काश्मीर फाईल्स’ने केला...

‘कलम 30’चा निकाल कधी?

योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील मान्यता न मिळालेल्या मदरशांच्या सर्वेक्षणाच्या आदेशानंतर आणि त्यावरील ओवेसींच्या टीकेनंतर हिंदू भावविश्वात आता ‘कलम 30’ वर चर्चा सुरू झाली आहे...

वनवासीविरोधी काँग्रेसी-कम्युनिस्ट

वनवासी आणि दलितांना भावनिक आवाहने करुन, चिथावणी देऊन आपल्या पाठीशी उभे करण्याचे कारस्थान काँग्रेस अन् कम्युनिस्टांकडून सुरु असते...

न पधारो म्हारे देश..

एरवी ‘पधारो म्हारे देश’ म्हणत जगभरातील पर्यटकांचे आतिथ्य करणार्‍या राजस्थानमध्ये २०२१ साली सर्वाधिक महिला अत्याचाराच्या घटना घडल्याचे ‘एनसीआरबी’च्या अहवालात नुकतेच उघड झाले...

उघूरांवर चिनी दडपशाही!

संयुक्त राष्ट्रांनी या सगळ्याची दखल घेतली अन् शिनजियांगमधील उघूर मुस्लिमांवरील चिनी अनाचाराची माहिती जगासमोर आणण्याचे ठरवले...

रथचक्र उद्धरु दे!

गणेशोत्सव वा अन्य हिंदू सण कोरोनामुळे रुतलेले अर्थव्यवस्थेचे चक्र पुन्हा रुळावर आणण्याच्या, त्याला गती देण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. ..

खादीला लाभली चमक!

मोदींनी सर्वच भारतीयांना सातत्याने खादी खरेदी करण्याचे आवाहन केले अन् खादीला नवी चमक लाभली. त्यामुळेच आज देशभरात खादीची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचे पाहायला मिळते. ..

माध्यम स्वातंत्र्याचा दांभिकपणा

आपलाही मालक उद्योगपती जेफ बेझोस आहे, हे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ विसरले का? जेफ बेझोस यांच्यावरही तसेच आरोप होत असतात, जे अदानींवर केले जातात...

झपाट्याने अधोगतीकडे!

मुख्यमंत्रिपद गमावल्यानंतर आपल्याला फक्त आणि फक्त झपाट्याने अधोगतीकडेच जायचे, हे उद्धव ठाकरेंचे एकमेव लक्ष्य राहिल्याचे दिसते...

‘आप’च्या हाती ‘शॅम्पेन’

मद्य घोटाळ्याच्या ‘पतियाळा पेग’मध्ये आप सरकार पूर्णपणे बुडाल्याचे दिसून आले आहे. ..

काळ हिंदुत्वाचाच आहे!

ज्या अफझल खानाचे पोस्टर लावण्याची शिक्षा सांगली-मिरजेच्या हिंदूंनी भोगली, त्यांना आता कृतकृत्य वाटत असेल. ‘..

जनमत म्हणजे नेमके काय?

शरद पवारांनी जनमत म्हणजे नेमके काय, याचे उत्तर दिले पाहिजे. तसेच, शरद पवारांना जनमताची पर्वा कधीपासून वाटायला लागली? कारण, शरद पवारांची ओळखच मुळी जनमताच्या चिंधड्या उडवून स्वार्थ साधणार्‍या राजकीय नेत्याची आहे...

भारताने ठणकावले चीनला!

‘कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच’ ही म्हण चीनबाबत चपखल लागू पडते...

नक्की कोणाला हवीय शांतता?

पाकिस्तानच्या शांततेच्या इच्छेमागे दुसरा कुठला तरी डावही असू शकतो. पाकिस्तान विश्वास ठेवण्यालायक देश नाही, त्यामुळे आता शांततेचा मुद्दा उपस्थित करून त्या देशाचा भारताविरोधात कटकारस्थान करण्याचाही हेतू असू शकतो...

पळपुटा राजकुमार

राहुल गांधींनी काँग्रेसाध्यक्षपदाला नकार देण्यामागे किंवा त्यापासून पलायन करण्यामागे अनेक कारणे आहेत. राहुल गांधी स्वतः पूर्णवेळ राजकारणी नाहीत...

दहीहंडी साहसी खेळाचे स्वागत

अन्य धर्मीयांच्या सण-उत्सवांतल्या नको त्या प्रकारावर या टोळक्याच्या तोंडातून चकार शब्दही निघत नाही आणि हाच या टोळक्याचा दांभिकपणा आहे...

रोहिंग्या न आवडे कोणाला...

घुसखोर रोहिंग्यांना दिल्लीत सदनिका देण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे गृहमंत्रालयाने जाहीर करताच मोदी सरकार कसे अल्पसंख्याकविरोधी, असंवेदनशील म्हणून पुरोगाम्यांनी टाहो फोडला...

दलितसुरक्षेत काँग्रेस अपयशी

राजस्थानमध्ये एक नव्हे, तर दलितांविरोधात शेकडो गुन्हे घडले तरी सर्व काही आलबेलच असते...

सुंभ जळाला तरी...

राष्ट्रवादी काँग्रेसचा सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही, हे दिसून येते. अर्थात, त्या पीळ असलेल्या जळक्या सुंभाचा तसा काही उपयोग नाहीच अन् ‘वंदे मातरम्’चा विरोध करून मुस्लिमांना जवळ केल्याने त्या पक्षाचे पुनरुज्जीवन होईल, असेही होणे नाही...

सिनेमा का पडतो? नट का रडतो?

लोक पहात असतात आणि मनातल्या मनात नोंदी ठेवत असतात. लालसिंग चड्ढाचेही तेच झाले आहे. घोडा का अडतो? भाकरी का करपते आणि पाने का सडतात? ..

मोहरमलाही धर्मांधांचा धुडगूस

इस्लामी कट्टरपंथीयांचा बहुसंख्यांनी विरोध करण्याचे कारण त्यांनी स्वतःच आपल्या कृतीतून दिलेले आहे, इस्लामोफोबियाला कारणीभूत स्वतः धर्मांध मुस्लीमच आहेत...

आशियात भारतच मजबूत!

आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारत आशियातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्था म्हणून पुढे येऊ शकतो, असे भाकीत ‘मॉर्गन स्टॅनले’ने केले आहे...

नितीश कुमारांचीही 'शिवसेना' होईल

नितीश कुमार यांनी ही नवी आघाडी केली की त्यांची स्थिती बरोबर उद्धव ठाकरेंसारखी होईल. त्यांची वाटचालही आता त्याच दिशेने सुरू आहे. ..

आता ग्रीसमध्येही ‘लव्ह जिहाद’

भारत शतकानुशतकांपासून ‘लव्ह जिहाद’च्या या समस्येचा सामना करत आला आहे. आता ग्रीसच्या माध्यमातून जागतिक स्तरावरही ‘लव्ह जिहाद’ची समस्या चर्चिली जायला लागल्याचे दिसत आहे. ..

आणखी एक हिंदू लक्ष्य!

धर्मांध मुस्लिमांकडे एखाद्या व्यक्तीची हत्या करण्याची धार्मिक ग्रंथांत सांगितलेली शेकडो कारणे असतात. ..

आता यांना तिरंगाही नको!

काँग्रेसी जयराम रमेश असो वा अमोल मिटकरी, त्यांना घराणेशाहीसमोर झुकण्याव्यतिरिक्त इतर कशाचेही महत्त्व वाटत नाही. मोदीविरोधाच्या नादाने घराण्याच्या म्होरक्यांची कृपादृष्टी आपल्यावर पडावी, अशी त्यांची इच्छा असते...

महासत्ता असल्याचे दाखवण्यासाठी

अमेरिका तैवानला आपल्या प्रभावाखाली ठेवू इच्छिते. चीनने तैवानशी युद्ध केल्यास अमेरिकेने त्यात पडण्यामागे या मुद्द्यांचा मोठा वाटा असेल, तर चीनची परिस्थिती याहून वेगळी आहे...

बिलावलची बकबक

आता नेमका कुणाकडे वाडगा घेऊन जावा, असा पाकिस्तानसमोरचा प्रश्न आहे. पण, भारतावर टीका करण्याचा मूर्खपणा करण्याचा वारसा काही बिलावल भुट्टोंनी सोडलेला नाही. ..

पुरोगामी मेरुमण्याची कबुली

मोदीविरोधी छद्मपुरोगामी टोळक्याचे मेरुमणी असलेल्या रघुराम राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल उच्चारलेल्या दोन चांगल्या शब्दांबद्दल त्यांचे खरेतर अभिनंदनच केले पाहिजे. ..

कधी होणार मंत्रिमंडळ विस्तार?

Chief Minister Eknath Shinde, Cabinet, Detail, Discussion, Waiting..

जनजातीविरोधी काँग्रेस

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींची ‘ईडी’ चौकशी होत असताना द्रौपदी मुर्मूंच्या रुपात एक गरीब, वनवासी समाजातील महिला राष्ट्रपतीपदावर आरुढ झाल्याचे काँग्रेसला सहन झालेले नाही...

मुलाखतीचाही आवेशच!

उद्धव ठाकरेंची मुलाखत जितकी असबद्ध होती तितकीच त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची वाटचालही असबद्धच होती. फरक एवढाच की, आता त्यावरची सत्तेची झालर उडाली आहे...

माफीच माफी मागावी लागेल!

इतकी कुकृत्ये एकट्या भारतात ख्रिश्चन मिशनर्‍यांनी केलेली आहेत की, ती संपणार नाहीत. त्यामुळे पोप फ्रान्सिस यांनी फक्त कॅनडात न जाता भारतातही येऊन माफी मागावी आणि ज्यांना ख्रिश्चन मिशनर्‍यांनी बळजोरीने धर्मांतरित केले, त्यांनाही आपल्या मूळ धर्मात परत पाठवण्यासाठी पुढाकार घ्यावा...

पवारांचा जातीयवाद

व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्याविषयी वादग्रस्त विधाने करू नये, असा संकेत सभ्य समाजात पाळला जातो. ..

निर्बंधमुक्तीचा उत्सव

परवाच फडणवीस-शिंदे सरकारने कोरोना काळातील जाचक निर्बंधांतून सण-उत्सवांना सर्वार्थाने मुक्त केले. त्यामुळे हे सरकार नुसते नामधारी हिंदुत्ववाद्यांचे नसून कृतिशील हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारे मजबूत सरकार आहे, हा स्पष्ट संदेश राज्यातील जनतेलाही तितकाच सुखावणारा म्हणावा लागेल. ..

‘पीएफआय’ची भारत योजना

‘पीएफआय’सारखी धर्मांध संघटना कोणत्या पार्श्वभूमीवर आणि कोणाकडून प्रेरणा घेऊन स्थापन झाली, त्याचे परिणाम काय होऊ शकतात व ‘पीएफआय’ने इस्लामी राष्ट्र स्थापनेसाठी आणखी २५ वर्षांचा कालावधीच का निश्चित केला? असे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. त्यांच्या उत्तरांचा तपास केला असता ‘पीएफआय’च्या स्थापनेचे धागेदोरे ऑटोमन साम्राज्याच्या पतनापर्यंत मागे जातात...

शिवसेनेचे गोत्र बदलले त्याचे काय?

आज ज्या खासदारांच्या गोत्रावरुन शिवसेना टीका करते, त्या शिवसेनेलाच गेल्या अडीच वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोत्राची लागण झाली. ..

असभ्यांविरोधात कारवाई होणारच!

राज्यघटना असभ्य शब्दांच्या वापराची परवानगी देत नाही आणि आता प्रकरण न्यायालयात गेल्याने त्यावर पुढील कारवाई होणारच. तथापि, यातून फक्त मुमताज मन्सुरीच नव्हे, तर इतरांनीही योग्य तो बोध घेतला पाहिजे, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणारच, अभिव्यक्तिस्वातंत्र्याआड चुकीला माफी मिळणार नाहीच...

खरोखरच अमृत!

पाण्याचा पुर्नवापर व त्यासाठी भरपूर प्रबोधन करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने ही संकटे दूर करता येऊ शकतात. केवळ भाबडा पर्यावरणवाद यासाठी उपयोगाचा नाही...

फुकट संस्कृतीचे उच्चाटन गरजेचेच!

फुकट संस्कृतीच्या माध्यमातून जनतेला आपले आश्रित करण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. कारण, एकदा जनता छोट्या-छोट्या सोईसुविधांसाठी आपली आश्रित झाली की, आश्रितांकडून गुलामी करवून घेणे सोपे जाते. अन् त्यानंतर गुलामांनी स्वतःची बुद्धी चालवू नये यासाठीच प्रयत्न केले जातात. ..

श्रीलंकेचा धडा!

घराणेशाहीचा नाग देशाच्या सार्वभौमत्वाला कसा विळखा घालतो आणि एखादे संपन्न राष्ट्र अराजकाच्या गर्तेत कसे ओढले जाते, त्याचे श्रीलंका हे उत्तम उदाहरण मानावे लागेल. ..

‘बुलडोझर’ थांबणार नाहीच!

सर्वोच्च न्यायालयानेदेखील योगी आदित्यनाथ सरकारच्या ‘बुलडोझर’ कारवाईवर शिक्कामोर्तब केले. “नियमांचे पालन झाले पाहिजे, यात कोणताही वाद नाही...

माझी टोपी घेतली!

आज मात्र फुटलेल्या शिवसेनेचे अवशेष वाचावेत म्हणून उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला...

कुरेशींचे मत खरे असते तर...

कुरेशी जे ‘गोखले इन्स्टिट्यूट’मध्ये म्हणाले ते खरे असेल, तर भारतच काय, पण जगच एका नंदनवनात असल्याच्या आनंदात जगू शकेल. मात्र, ते वास्तव नाही. ..

दर्ग्याचे खादिम ‘शरीफ’ नाहीत

अजमेर दर्ग्याच्या खादिमांनी नजीकच्या काळात हिंदूंविरोधात भडकाऊ आणि चिथावणीखोर विधान केली असून त्यातूनच शराफतच्या बुरख्याआड लपलेला खादिमांचा भेसूर चेहरा समोर येत आहे. ..

धर्मांधांना पाठीशी उभे करण्यासाठी

महुआ मोइत्रा व शशी थरुर काँग्रेसचे खासदार आहेत. यातून तृणमूल काँग्रेस व काँग्रेसला मुस्लिमांना अन् इस्लामी कट्टरपंथीयांना संदेश द्यायचा असतो. ..

‘ट्विटर’चा टिवटिवाट

दिशाभूल करणारा व फुटीरतावादी मजकूर हटवण्यासाठी केंद्र सरकारने ट्विटरला ४ जुलैपर्यंतची मुदत दिली होती. ..

सहिष्णुतेचा परिणाम

हिंदूंना मारले तरी हिंदूंनी ‘हिंदू लाईव्हज मॅटर’ मात्र म्हणायचे नाही, अशी ‘टाईम’ मॅगझिनची भूमिका. यातूनच ‘टाईम’मॅगझिनचा हिंदूद्वेष किती खालच्या पातळीला गेलेला आहे, त्याचा दाखला मिळतो. ..

इमरानच्या ‘फितन्या’ची किंमत

पाकिस्तानमधील सत्ताधारी ‘पीएमएल-एन’ पक्षाच्या अध्यक्षा मरीयम नवाझ यांनी ‘आयएमएफ’चा पाकिस्तानवर आता विश्वासच नसल्याचे नुकतेच विधान केले. ..

बहुमताची रंगीत तालीम

महाराष्ट्र विधानसभेच्या MH Legislative Assembly अध्यक्षांची 288 सदस्यांच्या सभागृहात 164 मते मिळवून बहुमताने निवड झाली आणि सरकारमागे स्पष्ट बहुमत असल्याचे बहुमत चाचणीआधीच स्पष्ट झाले. ..

किंगमेकर...!

देवेंद्र फडणवीस यांचे आज जेवढे वय आहे, तेवढी वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सक्रिय राजकारणात आहेत;..

संताप! तीव्र संताप!!

उदयपूरची घटना तीव्र संताप आणणारीच आहे. तेथे जे घडले त्याने संपूर्ण मानवतेला कलंक लावला आहे. सभ्यतेचा शिरच्छेद केला आहे...

भारतीय गहू देशोदेशीच्या ताटात

एकेकाळी अमेरिकेच्या मिलो गव्हाची आयात करणारा देश आज मोदी सरकारच्या नेतृत्वातील गहू निर्यातीच्या निर्णयाने भारताची उंची हिमालयापेक्षाही अधिक झाली आहे. ..

कुटुंबकेंद्रित पक्षांना इशारा

जे जे घराणेकेंद्रित पक्ष आहेत, त्यांनी खरे म्हणजे आतापासूनच एकनाथ शिंदेंच्या बंडातून बोध घ्यायला हवा. कारण, पक्ष स्थापन करणारा नेता कर्तृत्ववान असू शकेल. ..

हरलेल्या पर्सेप्शनची लढाई

गुजरातमध्ये 2002 साली उसळलेल्या दंगल प्रकरणात नरेंद्र मोदींना खलनायक ठरवण्यासाठी काँग्रेसी, डाव्या व ढोंगी पुरोगामी, भोंदू धर्मनिरपेक्षतावाद्यांनी कुभांड रचले. ..

एकनाथ शिंदेंचे काय चुकले?

एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, महाराष्ट्र, शिवसेना, शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस,नाना पटोले, Eknath Shinde, Uddhav Thackeray, Maharashtra, Shiv Sena, Sharad Pawar, NCP, Nana Patole..

शिवसेनेने काय गमावले?

एकनाथ शिंदे दावा करीत असल्याप्रमाणे त्यांच्यासोबत ५० आमदार असतील, तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला काही अर्थच राहात नाही आणि बंड शमले असे गृहीत धरले तरी यापुढे शिंदेंकडे पाहूनच त्यांना कुठल्याही प्रकारच्या निर्णयांचा विचार करावा लागेल. ..

अस्तनीतले निखारे

आज बनावट चिनी कंपन्यांना कायद्याचे, नियमांचे उल्लंघन करून मदत करणार्‍या ४०० ‘सीए-सीएस’विरोधात कारवाईचे निर्देश देण्यात आले. ..

कणखर आणि न्यायोचित

भारतीय किंवा बहुसंख्याक हिंदू ‘वसुधैव कुटुंबकम्’च्या तत्त्वाने सर्वांना आपले म्हणत असताना इतरांकडून मात्र तसे होताना दिसत नाही. ..

चर्चा दंगलींचीही व्हावी!

चर्चा बुलडोझरची होणार असेल, तर नमाजनंतर दगड मारण्याचीही व्हायला हवी. गोध्रा जळीतकांडावर बोलायचे नाही. मात्र, गुजरात दंगलीच्या पिपाण्या वाजविण्याइतकेच हे दांभिक आहे. ..

‘आप’ची झाली काँग्रेस!

आपसारखा नवखा पक्षही काँग्रेसच्या व इतरांच्याच वाटेवर चालत असल्याचे मात्र दिसते...

जमियत’च्या भूमिकेचे स्वागतच, पण...

धर्मांध मुस्लिमांनी दोन आठवड्यापर्यंत देशभरात यथेच्छ धुडगूस घातल्यानंतर मुस्लिमांतल्याच ‘जमियत उलेमा-ए-हिंद संघटने’ला जाग आली आणि तिच्या अध्यक्षांनी हिंसाचाराचा विरोध केला, नुपूर शर्मांना माफ केले पाहिजे, देशात कायद्याचे राज्य असल्याचे विधान त्यांनी केले..

संघर्ष नव्हे समन्वय

गलवानसारखी परिस्थिती उद्भवल्यास चिन्यांना फोडून काढायलाही भारत मागे-पुढे पाहत नाही, उलट जास्तच दणक्यात उत्तर देतो...

कानपूरचा धडा

कानपूर Kanpur case येथे नुकतेच झालेली दंगल भारतातील मुस्लिम समाजाची मानसिकता दर्शविणारी आहे. समाजातील वैरभाव आणि शत्रुत्व संपविण्याला खूप वेळ आणि शक्ती लागणार असल्याचे ही दंगल निदर्शक आहे. ..

सावध ऐका पुढल्या हाका!

नुपूर शर्मांच्या निमित्ताने भारताला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा प्रयत्न कसा झाला, हे समजून घेणे आवश्यक आहे. देश एक महत्त्वाची शक्ती म्हणून आकाराला येत आहे. हा प्रवास समजून घेतला पाहिजे...

तुकडे होण्याच्या मार्गावर पाकिस्तान   

पाकिस्तानकडून होणार्‍या रसद पुरवठ्याच्या जोरावर भारतात हिंसक घटनांना प्रत्यक्षात आणण्याचे काम तुकडे तुकडे गँग करत असते. ..

विकासमार्गाने घटला हिंसाचार

मोदी सरकारने आधी विकास आणला, जनतेत विश्वासाची भावना निर्माण केली, त्याने सशस्त्र गटांनाही मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि त्याच्याच परिणामी हिंसाचार करणारेच कमी झाल्याने हिंसक घटनाही थांबल्या व ‘आफ्स्पा’ची उपयुक्तताही संपली...

संरक्षणक्षमता समृद्ध भारत

जगातील अमेरिका, रशिया, चीनसारखे देश संरक्षणावर सातत्याने अफाट खर्च करत असतात, तर भारतही आता त्यांच्याच तोडीसतोड क्षमतासमृद्ध होत आहे..

खलिस्तानवाद्यांच्या पाठीशी कोण?

जगातल्या काही काही देशांत खलिस्तान्यांकडून उपद्रव केला जात आहे, ..

सुनावण्याचे धाडस

अमेरिकेने आपल्या अहवालात भारतातील धार्मिक स्वातंत्र्याविषयी काळजी व्यक्त केली पण, आजचा भारत आपण सांगू ते ऐकणारा नाही..

सर्वाधिक वृद्धी भारतीय अर्थव्यवस्थेचीच

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या आठ वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था मजबूतच होत आली. कोरोना संकटातून बाहेर पडल्यानंतर तर देशाच्या अर्थव्यवस्थेने अधिकच वेग धारण केला. ..

अधोगती होऊनही सुधारणार नाहीच!

काँग्रेसला अजिबात सुधारायचे नाही, तर जे आतापर्यंत करत आलो, त्यापेक्षाही अधिक प्रमाणात हिंदूंना धुडकावण्याचे अन् मुस्लिमांना गोंजारण्याचे राजकारण काँग्रेसला करायचे आहे..

पडळकर की पवार?

आता गोपीचंद पडळकरांंमुळे मात्र या सगळ्यांचेच बुरखे टराटरा फाटत आहेत. भारतीय जनता पक्षाने धनगर समाजातून अनेक नेते दिले...

पंजाब : गंभीर समस्यांच्या हिमनगाचे टोक

आता जे काही पंजाबमध्ये सुरू आहे ते हिमनगाचे लहानसे टोक आहे. हा हिमनग एखाद्या समस्येचा नाही, तर त्याला अनेक आयाम आहेत. गुन्हेगारीचा प्रश्न दिसतो तितका सोपा नाही...

राहुल गांधींचा राष्ट्रविरोधी फुटीरतावाद

राहुल गांधी भारताला राज्यांचा संघ म्हणतात, त्याचा अर्थ त्या त्या राज्यांची भारतात राहण्याची इच्छा नसली, तर ती फुटून निघण्यासाठी स्वतंत्र आहेत, असा होतो...

मजारी, कबरींचे संरक्षणकर्ते ठाकरे सरकार

ज्ञानवापी मशीद प्रकरणानंतर हिंदूंना शिवसेनेसारख्या खोट्या, बेगडी हिंदुत्वनिष्ठांविरोधात संघर्षाचा निर्णय घ्यावा लागेल. ..

ही तर फक्त सुरुवात...

आज यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा झाली, उद्या न्यायालयीन लढ्याद्वारे त्याला फाशी मिळावी म्हणूनही संघर्ष केला जाईल...

औरंग्याच्या स्वप्नपूर्तीसाठी खपणारे पवार

शरद पवार कधी पंतप्रधान होणार नव्हतेच अन् यापुढेही होणार नाहीत. पण, जर झालेच असते, तर औरंगजेबाचे भारताला हिरवा करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच ते कामाला लागले असते...

लोणकढी थापेचा बुडबुडा!

महाराष्ट्रात इंधनाच्या दरावरून fuel price रंगलेला कलगीतुरा खरोखर रंजक आहे आणि थापेबाजीचा कळसही आहे. भारतात इंधनाचे दर इतर देशांच्या तुलनेत अधिकच आहेत हे खरे...

कडू कारले तुपात तळले तरी...

असे म्हणतात की, कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी शेवटी कडू ते कडूच! परवाच्या शरद पवारांच्या ब्राह्मण समाज संघटना प्रतिनिधींच्या भेटीचे फलित काय, या प्रश्नाचे उत्तरही याच म्हणीत दडले आहे...

तिरक्या चालीवर सर्वोच्च लगाम!

महाराष्ट्रातील १५ महानगरपालिका, २२० नगरपालिका व २५ जिल्हा परिषदांसह सुमारे २४५० स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम येत्या दोन आठवड्यांत जाहीर करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाला देतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार स्वत:कडे घेण्याचा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा निर्णय रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court राज्य शासनाचे वाभाडे काढले आहेत. ..