विचारविमर्श

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मोहन भागवत, भारत, भारतीय संस्कृती

“भारत प्राचीन, एक राष्ट्र असून भारतीय ओळख व परंपरेत सहभागी होऊन आपापल्या वैशिष्ट्यांसह परंपरांसोबत राहून प्रेम, सन्मान, शांतिभावाने नि:स्वार्थपणे राष्ट्रसेवा करत राहू. परस्परांच्या सुख-दुःखाचे साथीदार होऊ, भारताची ओळख करून घेऊ, भारतीय होऊ. ..

संघाच्या पथ संचलनांना द्रमुक सरकारचा मोडता!

संघाच्या पथ संचलनाला काही अटींवर अनुमती देण्यात यावी, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला होता. असे असूनही या पथ संचलनांना अनुमती देण्यात येऊ नये,असे आदेश तामिळनाडू सरकारने पोलिसांना दिले...

‘सेंटर फॉर इनोव्हेशन इन सोशल सायन्स’

२०१४ पासून ‘एनडीए’ सरकारद्वारे लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा लाभ घेण्यासाठी युवकांच्या कौशल्य विकासाला महत्त्व दिले जात आहे...

पुन्हा कुणी ‘रूपाली’ होऊ नये...

रूपाली चंदनशिवे या 23 वर्षांच्या मुलीची तिचा पती इक्बाल मोहम्मद शेख याने गळा चिरून हत्या केली. दि. 26 सप्टेंबर रोजी मुंबईतील चेंबूर येथे झालेल्या रूपालीच्या हत्येने ‘लव्ह जिहाद’ आणि ‘तन सर से जुदा’च्या विकृत मानसिकतेचे भीषण सत्य पुन्हा समोर आले आहे...

सुखी परिवार मंत्र

आपल्या कुटुंबव्यवस्थेची पायाभरणी वेदकाळापासून झालेली आहे. तिची सांस्कृतिक मुळे फार खोलवर गेलेली आहेत. ..

‘अर्ध्या आघाडी’ची शंभरी भरली!

बिपीन रावत यांना युद्धाच्या स्वरूपातील या बदलाची जाणीव होती आणि धारणेच्या आघाडीवरील युद्ध जिंकण्याचे महत्त्व त्यांना माहीत होते...

पाकिस्तानातील हिंदू मंदिरांच्या अखेरच्या घटका...

कट्टर जिहादी मानसिकतेच्या पगड्याखाली असलेल्या पाकिस्तानात हिंदू धार्मिकस्थळांची दुर्दशा होणे म्हणा अगदी स्वाभाविकच. आज 75 वर्षांनंतरही हिंदू बांधवांसह हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांचे पाकिस्तानातील सत्र काही थांबलेले नाही...

लिसेस्टर हिंसाचार : हिंदू समाजाविरुद्धची योजनाबद्ध दहशतवादी मोहीम!

लिसेस्टर पोलिसांनी १८ सप्टेंबर रोजी ज्या १८ जणांना अटक केली त्यातील तिघे हॉन्स्लो, लुटोन किंवा सलिहल येथील असल्याचे आणि तिघे बर्मिंगहॅम येथील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ..

आदिशक्तीचे पूजन-घटस्थापना

आज घटस्थापना. शारदीय नवरात्रारंभ. आपल्या जीवनातल्या विशेष सर्व कार्यशक्ती स्त्रीलिंगी रूपातच आहेत. नावे वेगवेगळी असली तरी मूळ रूप आदिशक्तीचेच असते. ..

मध्यपूर्वेतली बदलती समीकरणे : आर्थिक की धार्मिक?

२०२० पासून आता २०२२ मध्येही इस्रायलच्या या ‘आयर्न डोम’चा प्रभाव पाहून खुद्द सौदी अरेबियासह इतरही अरब देश इस्रायलच्या ‘अब्राहम करारा’मध्ये सामील होण्यास उत्सुक आहेत. फक्त अजून उघडपणे ते तसं म्हणत नाहीयेत. कारण, आपण ज्यू लोकांशी मैत्री केलेली आपल्या नागरिकांना कितपत आवडेल, याबद्दल ते साशंक आहेत...

कंपनी मुख्याधिकारी स्तरावरील ‘नाराजीनामा’- एक कारणमीमांसा

कंपनी मुख्याधिकारी स्तरावरील ‘नाराजीनामा’ प्रकारांच्या वाढत्या प्रमाणामुळे कंपनी व्यवस्थापनापुढे नेतृत्वविषयक उपलब्धतेची वाढती समस्या निर्माण झाल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणाद्वारे दिसून आले आहे. तेव्हा, या सर्वेक्षणातील ठळक निष्कर्ष आणि व्यवस्थापकांची भूमिका यांची कारणमीमांसा करणारा हा लेख... ..

द्वितीय आणि तृतीय श्रेणीची शहरे ‘डिजिटल क्रांती’ची केंद्रबिंदू

भारतात होत असलेल्या ‘डिजिटल’ क्रांतीचे मुख्य केंद्र आज द्वितीय आणि तृतीय श्रेणीची शहरे ठरली आहेत...

नरेंद्र मोदींच्या स्पष्टवक्तेपणाला जागतिक पोचपावती

शांघाय सहकार्य परिषदेच्या निमित्ताने उझबेकिस्तान मधील समरकंद येथे झालेल्या प्रत्यक्ष भेटीत मोदींनी भारताच्या आणि एका प्रकारे संपूर्ण जगाच्याच भावना पुतीन यांच्यापर्यंत पोहोचवल्या...

हैदराबाद मुक्ती लढा: ऐतिहासिक नोंदी

हैदराबाद संस्थान आकाराने आणि उत्पन्नाने सर्वात मोठे होते. हे संस्थान स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 13 महिन्यांनी म्हणजे, दि. 17 सप्टेंबर, 1948 रोजी भारतात विलीन झाले. म्हणूनच आपण दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस ‘हैदराबाद मुक्ती दिन’ म्हणून साजरा करतो. ..

जम्मू-काश्मीरमध्ये होणार्‍या निवडणुकांची उत्सुकता

कलम 370’ हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमतःच होणार्‍या या निवडणुकीच्या परिणामांचा अभ्यास बारकाईने केंद्र सरकारकडून झालेला असावा. ..

नरेंद्र मोदी : ‘दैवायत्तं कुले जन्म: मदायत्तं तु पौरुषम्’

आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, दि. १७ सप्टेंबर रोजी वयाची ७२ वर्ष पूर्ण करत आहेत. त्याचबरोबर आपल्या सामाजिक, राजकीय जीवनाची ५० वर्षे आणि प्रशासकीय कारकिर्दीची २१ वर्षेही पूर्ण करीत आहेत. त्यांचा हा सगळा प्रवास जेवढा संघर्षमय आहे तेवढाच प्रेरणादायीदेखील आहे...

पंतप्रधान मत्स्य संपदा योजने’च्या निळ्या क्रांतीतून अर्थक्रांतीला चालना

‘पंतप्रधान मत्स्य संपदा योजना’ अर्थात ‘पीएमएमएसवाय’ योजनेला कार्यान्वित होऊन दोन वर्षे पूर्ण होत आहेत. आर्थिक वर्ष २०२०-२१ते आर्थिक वर्ष २०२४-२५यादरम्यान सर्वच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना लागू केली जात आहे. ..

शांघाय सहकार्य परिषदेत मोदींची उपस्थिती महत्त्वाची

शांघाय सहकार्य परिषदेत नरेंद्र मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर बसणार आहेत...

फारूख अब्दुल्ला यांचे शेपूट वाकडे ते वाकडेच!

जम्मू-काश्मीरला आता काही विशेषाधिकार राहिले नाहीत, हे त्यांच्या लक्षात येत नाही किंवा लक्षात येऊनही ते वेड पांघरून पेडगावला जात आहेत. ..

संघटनविरुद्ध ‘कंटेनर यात्रा’

काँग्रेसने ‘भारत जोडो’नामक यात्रा सुरू केली आहे. मात्र, यामुळे काँग्रेसचे संघटन किती कमकुवत झाले आहे, ते पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. ..

कृषी क्षेत्राचे ‘डिजिटल’ सक्षमीकरण

नव्या तंत्रज्ञानाचा नावीन्यपूर्ण वापर यामुळे भविष्यात शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे ध्येय साध्य होऊ शकेल. भारतातील शेतकरी आज ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती विश्लेषण, ब्लॉकचेन, ‘रिमोट सेन्सिंग’ आणि ‘जीआयएस’सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा फायदा घेत आहेत, या तंत्रज्ञानामुळे या क्षेत्राची लक्षणीय वाढ होणार आहे. ..

इमरान खानचा पुन्हा सैन्यावर निशाणा आणि राजकीय वाद

इमरान खान यांनी पाकिस्तानी सैन्याविषयी उपस्थित केलेला प्रश्न पूर्णपणे योग्य आहे. पण, इमरान खान हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी मात्र योग्य व्यक्ती नाही, हेही तितकेच खरे...

मुंबईतील जलगळती आणि पुण्यातील ‘स्मार्ट’ मीटर

‘सर्वांसाठी पाणी’ या अभियानाची मोठ्या थाटामाटात घोषणा करणार्‍या मुंबई महानगरपालिकेला मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून जलगळती रोखण्यात यश आलेले नाही...

झारखंडमध्येही ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातून हकनाक बळी...

अंकिताचा या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी हकनाक बळी गेला. त्या घटनेपासून झारखंडसह अन्य ठिकाणचा हिंदू समाज योग्य तो बोध घेईल आणि ‘लव्ह जिहाद’सारखे प्रकार हाणून पाडील, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही...

लम्पी आजाराला वेळीच घाला आळा; पशुपालकांनो आपले पशुधन सांभाळा

लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. ‘लम्पी स्कीन’ हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पशुपालकांनी काळजी सतर्क राहून काळजी घेण्याची आवश्यकता आहे. जनावरांची वेळीच काळजी घेतल्यास आपल्या जनावाराला लम्पी आजारा लागण होण्यापासून वाचविता येईल...

पुढचे वर्ष ‘मिलेट’चे, म्हणजेच भारताचे!

भरडधान्यांची लागवड, सामाजिक, आर्थिक आणि पोषणाहाराच्या दृष्टिकोनातून त्याची उपयुक्तता यांचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख.....

‘ड्रोन’ तंत्रज्ञान उपयोग आणि उपयुक्तता

‘ड्रोन’चे तंत्रज्ञान व कार्यपद्धती याबाबी भारत आणि भारतीयांसाठी नव्या आहेत. मात्र, अल्पावधीतच त्यांची उपयुक्तता विविध क्षेत्रांमध्ये सिद्ध झाली आहे...

महापूरग्रस्त पाकिस्तानात उघड्यावर जनता अन् हतबल सरकार!

पाकिस्तानातील नैसर्गिक आपत्ती आणि त्यावरील सरकारची हतबलता, यावरून या देशाची कार्यक्षमताच दिसून येते...

मुंबई लोकलचा बदलता चेहरामोहरा....

लोकल रेल्वे ही मुंबई महानगराची जीवनवाहिनी. पण, दुर्देवाने या रेल्वेसेवेकडे, प्रवाशांच्या सेवासुविधांकडे कानाडोळाच केला गेला...

काँग्रेसमधील गळती आणि अध्यक्षीय निवडणूक

गुलाम नबी आझादांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत पक्षाची कार्यपद्धती, नेतृत्वाची पुरती पोलखोल केली. ..

हळदीच्या ‘पेटंट’ लढाईची २५ वर्षे आणि सद्य:स्थिती!

दि. २३ ऑगस्ट, १९९७ रोजी भारताने अमेरिकेविरोधातील हळदीच्या ‘पेटंट’चा कायदेशीर लढा जिंकला. या घटनेला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली आहेत...

मल्हार कृष्ण गोखले

नुकतचं किसिंजर यांचं ‘लीडरशीप’ हे पुस्तक बाजारात आलं आहे. किसिंजर यांनी उत्तम नेतृत्त्वगुणांचं वर्णन करून सांगण्यासाठी वाचकांसमोर सहा नेत्यांची चरित्र मांडली आहेत. ..

‘आप’च्या हाती ‘शॅम्पेन’

मद्य घोटाळ्याच्या ‘पतियाळा पेग’मध्ये आप सरकार पूर्णपणे बुडाल्याचे दिसून आले आहे. ..

‘इंटेलिजंट आयओटी सेन्सर्स’मधील उत्कृष्टता केंद्र

दळणवळण तंत्रज्ञान आणि डिजिटल संपर्क प्रणालीच्या प्रगतीमुळे ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (आयओटी) ही संकल्पना अतिशय मोठ्या प्रमाणात प्रचलित होऊ लागली आहे. ..

पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध इमरान खानने थोपटले दंड

पंजाबमधील विजयामुळे इमरान खान यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आहे की, पाकिस्तानमध्ये निवडणुका झाल्या, तर आपलाच पक्ष विजयी होईल...

पोलीस कोठडीतील मृत्यू आणि मानवी हक्क

पोलीस कोठडीतील मृत्यू हा विषय तसा अतिशय गुंतागुंतीचा आहे. यात फक्त पोलिसांना दोष देण्यात फारसा अर्थ नाही. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस दलाची संख्या वाढली नाही, ही वस्तुस्थिती कशी नाकारता येईल? ..

जय संजीवनी जननी पयोदे श्रीगोदे! भवताप हरी!

आज श्रावण महिन्यातील अखेरचा सोमवार. श्रावणातल्या सोमवारी गंगा आदी नद्यांतली पाणी घेऊन जाऊन कावड यात्रेकरु महादेवाला अर्पण करतात...

‘अग्निपथ’ योजनेला कॉर्पोरेट कंपन्यांचेही पंख

केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेला तीव्र विरोध करण्याचे विरोधकांचे आणि देशविघातक शक्तींचे मनसुबे पूर्णत: फोल ठरले आहेत...

सर्वहितकारी तटस्थ नायक  

‘सर्वहितकारी तटस्थता` ही कृष्णाची भारतीय तत्त्वज्ञानाला दिलेली खरी देणगी आहे. ती भारतीय राजनीती विचारांना नवी नाही. श्रीकृष्णाने ती विस्तारली आणि विकसित करून सांगितली...

बुडत्यांचे शहर - मुंबई

सालाबादप्रमाणे यंदाही जुलै आणि आता ऑगस्टमध्ये बरसलेल्या पावसात मुंबईची तुंबई झालीच. ..

संरक्षण सिद्धतेचे नवे आयाम

आपल्याला स्वातंत्र्य देताना ‘हा देश फार काळ टिकणार नाही’ अशी भाकिते चर्चिलसह अनेक इंग्लिश नेते वर्तवत होते. ..

संवेदनशील आणि कर्तबगार नेता...

जुलै २०१९ पासून भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा लीलया सांभाळली...

देशातील संसाधने आणि अधिकार

जर देशाच्या संसाधनांवर अल्पसंख्याकांचा पहिला अधिकार आहे ही मानसिकता असेल, तर हे लोकशाहीच्या प्राथमिक तत्वांना हरताळ फासणारे ठरते. ..

न्यायपालिकेवरून कपिल सिब्बल यांचा थयथयाट!

न्यायसंस्थेबद्दल कपिल सिब्बल यांनी जी टीका केली आहे, त्यामागे न्यायसंस्थेला बदनाम करण्याबरोबरच केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे...

‘मी, मनु आणि संघ’च्या रौप्य महोत्सवानिमित्ताने...

आज दि.९ ऑगस्ट रोजी ‘मी, मनु आणि संघ’ या पुस्तकाचे लेखक, ज्येष्ठ विचारवंत आणि समाजचिंतक रमेश पतंगे यांचा जन्मदिवस आणि त्यांचे समरसतेचा अध्याय मांडणारे, सामजिक क्रांती करणारे ‘मी, मनु आणि संघ’ हे १९९६ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष. त्यानिमित्ताने या पुस्तकात रमेश पतंगे यांनी मांडलेले व्यापक विचार आणि त्यांची समरसतेची शिकवण यांचा आढावा घेणारा हा लेख... ..

हर घर तिरंगा: एक भव्य राष्ट्रीय संदेश

काँग्रेस पक्षाने ‘हर घर तिरंगा’ अभियानालाही विरोध केला. काँग्रेस हा राजकीय पक्ष असल्यामुळे भाजपला विरोध करणे त्यांना आवश्यक असते. विरोध केला नाही, तर आपली ओळख पुसून जाईल, याची भीती काँग्रेसला वाटते...

कौशल्य विकासाची कोटींची उड्डाणे

शिक्षणाला कौशल्य प्रशिक्षणाची जोड देतानाच नव्याने शैक्षणिकदृष्ट्या पदविका, पदवी वा अन्य विशेष अभ्यासक्रम उत्तीर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञान व पात्रतेला कौशल्यपूर्ण प्रशिक्षणाची जोड देण्याचे व्यापक प्रयत्न आणि उपक्रम केंद्र सरकारतर्फे सातत्याने राबविण्यात येत आहेत...

राष्ट्रीय मतदार विरुद्ध लबाडांची विचारसरणी

डावी डोकी कोणतेही विषय काढो, पवारांचे पगडी-पागोट्याचे राजकारण चालू द्या, ममतांचे तुष्टीकरणाचे राजकारण चालू द्या, नेहरू-गांधी परिवाराचे घराण्याचे राजकारण चालू द्या, सामान्य मतदाराला यापैकी कशातही रस नाही. सामान्य मतदार म्हणत असताना येथे राष्ट्रीय विचार करणारा मतदार प्रामुख्याने डोळ्यापुढे आहे. ..

तैवानवरुन अमेरिका आणि चीन यांच्यात पेल्यातील युद्ध

सुमारे २५ वर्षांपूर्वी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षांनी तैवानला शेवटची भेट दिली असल्याने चीन अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष असलेल्या नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीबाबत प्रचंड नाराज आहे. ..

तिरंग्याच्या निर्मितीसाठी ज्यांचा सदैव ऋणी आहे हा देश...

तिरंगा - भारताचा राष्ट्रध्वज तीन रंगांनी सजलेला हा तिरंगा केवळ एक झेंडा नाही तर तो भारत देशाची आन-बान आणि शान आहे. हा तिरंगा म्हणजे १३० कोटींहून अधिक भारतीयांमध्ये असलेले साहस, शौर्य, अभिमान, आकांक्षा आणि पवित्रतेचे प्रतीक देखील आहे. मात्र, सर्वात आधीच्या काळात आपल्या ध्वजाचे रूप असे नव्हते...

‘होमरूल’चा आरंभ

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांविरोधात अखेरपर्यंत संघर्ष करणारे, त्यासाठी सहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगणारे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार असल्याची गर्जना करणारे लोकमान्य टिळक...

विश्वसाहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आणि रशिया

समाज सुधारक, लोककवी, लेखक, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची दि. १ ऑगस्ट रोजी जयंती. अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यात तोपर्यंत उपेक्षित राहिलेल्या समाजातील व्यक्तींची कथा आलेली आहे. त्यांनी अनेक पोवाडेही लिहिले, तसेच त्यांचे साहित्य महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनात महत्त्वपूर्ण योगदान देणारे आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा आणि येत्या काळात होणार्‍या कार्यक्रमांची माहिती देणारा हा लेख.....

‘लोकमान्य’ तरुणाईचे ताईत व्हावेत म्हणून!

सकाळी ‘चहा’त घालायच्या साखरेपासून ते आंतरराष्ट्रीय बाजारातल्या पैशांच्या किमतीबद्दल प्रत्येक बारीकसारीक बाबतीत टिळकांनी आपल्याला खूप काही सांगून ठेवलंय...

पानिपतचा नवा भालेराव

अवघा १९ वर्षांचा नीरज ‘नायब सुभेदार’ म्हणून भारतीय लष्कराच्या ‘राजपुताना रायफल्स’ या पलटणीत दाखल झाला. गेल्या वर्षीच्या ऑलिम्पिक सुवर्णपदकानंतर त्याला पदोन्नती मिळून आता तो सुभेदार झाला आहे...

‘फाईव्हस्टार’ पर्यावरणवाद्यांमध्ये हरवले संत विजयदास

खरोखरच पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम करणारे कधीही ‘फाईव्हस्टार’ मोबदल्याची अपेक्षा करत नाहीत, त्यांना उंची कपडे, उंची मद्य, गुळगुळीत कागदाच्या मासिकांमध्ये मुलाखती आणि अन्य अपेक्षा नसते...

‘कोस्टल रोड’ आणि आरोपांच्या लाटा...

राज्याचे माजी पर्यावरणमंंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून ओळखला जाणारा मुंबईतील ‘कोस्टल रोड’ प्रकल्प गैरकारभाराच्या विळख्यात सापडला आहे. ..

दलित पँथरचा सुवर्ण महोत्सव

आंबेडकरी जनतेसाठी आजची स्थिती तेव्हा होती, त्याच्यापेक्षा भयानक आहे. मात्र, आज पँथरसारखी संघटना नाही. ..

विरोधकांच्या एकजुटीचे धिंडवडे!

काँग्रेसला वगळून प्रादेशिक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय स्वरूप येणार नाही; पण आपल्या नेतृत्वाखाली विरोधकांना एकजूट करावे असे काँग्रेसचे आता प्रबळ स्थान नाही...

भारतीय न्यायसंस्थेसमोरील आव्हाने आणि उपाययोजना

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय लळीत यांनी नुकतेच न्यायालयीन वेळांबाबत केलेले एक विधान चर्चेत आले. ते म्हणाले की, “जर शाळा सकाळी ७ वाजता सुरू होऊ शकतात,..

‘ते’ पुन्हा आले महाराष्ट्र बदलण्यासाठी! महाराष्ट्र घडविण्यासाठी!

फडणवीस-शिंदे सरकार सत्तेत येताच, अवघ्या काही दिवसांच्या अवधीतच ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात जातीने लक्ष घालून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा प्रश्न मार्गी लावला...

महाराष्ट्रकर्ते - देवेंद्र फडणवीस

घराणेशाहीतून मोठ्या झालेल्या अनेक राजकीय बड्यांचे, जातीयवादाच्या आधारावर महाराष्ट्रात राजकारण करणार्‍यांचे आणि नावाला लोकशाही मानणार्‍या, अशा सर्वांचे राजकारण संपवत खर्‍या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातील महाराष्ट्र साकार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सज्ज आहेत, यात शंका नाही. ..

डॉ. हेडगेवार यांचे स्वातंत्र्यलढ्यातील प्रेरणादायी विचार

जळगाव जिल्ह्यात धरणगाव तालुक्यातील डॉ. हेडगेवार नगरला स्वतंत्र गाव म्हणून नुकतीच मान्यता देण्यात आली..

पश्चिम आशियात ‘आम्ही दोघे तुम्ही दोघे!’

शिंजो आबे यांच्या पुढाकाराने भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या गटाला ‘क्वाड’ असे नाव दिले गेले असल्यामुळे अनेक तज्ज्ञांनी पश्चिम आशियात उभ्या राहाणार्‍या चार देशांच्या या गटाला ‘पश्चिमी क्वाड’ म्हटले जाईल, असा अंदाज व्यक्त केला होता. ..

प्रजासत्ताक भारताचे नवे राष्ट्रपती

काल, दि. १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक प्रकिया पार पडली आणि दि. २१ जुलै रोजी त्याचा निकाल जाहीर होईल त्यानिमित्ताने राष्ट्रपतीपदाचे भारतीय संविधानातील महत्त्व, राष्ट्रपतींचे अधिकार आणि पंतप्रधान-राष्ट्रपती संघर्षांचा राजकीय इतिहास यांचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख.....

गुरुपौर्णिमा आणि राजकीय पाय धुण्याचे कार्यक्रम

आपल्या राजकीय गुरुसमोर नतमस्तक होणे हे वेगळे आणि त्याच्या पूजनाचे अवडंबर करणे हे वेगळे आहे. यंदा ‘भेटला विठ्ठल’ या गाण्यावर फेसबुक ‘रील’ बनवण्याच्या नादात बहुतांशी अवडंबर बघायला मिळाले. ..

‘इंडिया-२०४७’; इस्लामिक राजवटीचा जिहादी कृती आराखडा

स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी वर्षात म्हणजे २०४७ सालापर्यंत भारताला ‘इस्लामिक राष्ट्र’ म्हणून स्थापित करण्याचे ‘पीएफआय’ या दहशतवादी संघटनेचे जिहादी मनसुबे नुकतेच एका दस्तावेजाच्या माध्यमातून तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत...

महिला कर्मचारी; छळाकडून बळाकडे...

अवघ्या काही दिवसांत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पार पडतील आणि ‘रालोआ’च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतील...

विरोधी पक्षांचे ऐक्य ढेपाळलेलेच...

यशवंत सिन्हा यांच्यासारख्या एकेकाळच्या मातब्बर नेत्यास उमेदवारी देऊनही विरोधी ऐक्यास त्याचा लाभ झालेला नाही. ..

मु. पो. मयुरभंज ते राष्ट्रपती भवन

एकेकाळी लिपिक म्हणून काम केलेल्या ओडिशातील मयुरभंज या छोट्या गावात राहाणार्‍या वनवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांचा आता राष्ट्रपती भवनाच्या दिशेने होणारा आत्मविश्वासपूर्ण प्रवास थक्क करणारा आहे...

असा मित्र मिळायला भाग्य लागते...

पंतप्रधानपदाच्या आपल्या दुसर्‍या खेपेत शिंजो आबेंनी भारतासोबत संबंध सुधारण्यास प्राधान्य दिले. ..

‘लक्ष्य तेलंगण’सह भाजपचे दक्षिणायन...

आता पुढच्या वर्षी तेलंगण राज्यात विधानसभा निवडणुका व्हायच्या आहेत. भाजपच्या निर्धारानुसार पुढच्या वर्षीच्या तेलंगण विधानसभा निवडणुका जिंकायच्या आहेत...

शिंजो आबे व भारत-जपान संबंध : एक धावता आढावा

भारत आण्विक सत्ता (अणुबॉम्ब) असल्यामुळे, भारतासोबत आण्विक सहकार्य करण्याचा जपानचा पूर्णपणे विरोध होता, हा विरोध जपानमध्ये स्थानिक पातळीवरदेखील झाला. परंतु, पुढे चर्चांमध्ये प्रगती होत गेली व भारत-जपान अणुसहकार्य करार झाला...

नामाचा गजर गर्जे भीमा तीर...

‘माझे माहेर पंढरी’चा गजर करत वैष्णवांचा मेळा चंद्रभागेच्या तिरी विठूमाऊलीच्या दर्शनासाठी मोठ्या भक्तिभावाने दाखल होतो. ..

माझे मित्र आबे सान...

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे शुक्रवार, दि. ८ जुलै रोजी एका हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात निधन झाले. आबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऋणानुबंध मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासूनचे. तेव्हा, आपल्या या अतिशय जवळच्या मित्राविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेला हा भावनोत्कट ब्लॉग... ..

दक्षिण दिग्विजय व्हाया तेलंगण...

तेलंगणमध्ये केसीआर यांना धक्का देण्यासाठी भाजप सज्ज झाल्याचे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीद्वारे स्पष्ट झाले आहे...

आदित्य ठाकरेंची युवासेना हेच बंडाचे मुख्य कारण!

शिवसेना आणि त्यातील मातब्बरांना हतप्रभ करण्यासाठी लादलेली युवासेना हे शिवसेनेच्या र्‍हासाचे मुख्य कारण आहे. ते तपशीलवार समजून घेतले पाहिजे. ..

पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत महापुराचा कहर....

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि परिसराला जोरदार पावसाने झोडपले असून यंदा मान्सूनच्या प्रारंभीच ईशान्य भारतालाही महापुराचा मोठा तडाखा बसला. ..

शिवसेनेतील बंड आणि त्याचे परिणाम

शिंदेंच्या बंडाचा महत्त्वाचा परिणाम म्हणजे आता निर्माण झालेला प्रश्न. आता खरी शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदेंची? हा प्रश्न आधीच्या बंडांच्यादरम्यान उपस्थित झाला नव्हता...

अग्निपथ’मुळे युवकांमध्ये राष्ट्रप्रेमाची जागृती

लष्करी सेवेत असताना मदतीची भावना जागृत होते, कष्टाची ओळख होते, कठीण प्रसंगी जीव अडचणींत टाकून काम फत्ते करायची सवय लागते आणि त्यातून ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना कायमस्वरूपी मनात निर्माण होते. तो या देशप्रेमाची वाच्यता करत नाही...

राष्ट्रीय शिक्षण धोरण : ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था निर्मितीसाठी मैलाचा दगड

राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२०’ मध्ये आपल्या शिक्षण व्यवस्थेची पुनर्बांधणी होणार आहे. अगदी पूर्व प्राथमिकपासून ते अगदी उच्चशिक्षणापर्यंत सर्वच स्तरावर हे बदल होतील...

निवडणुकीच्या उंबरठ्यावर इस्रायल...

सरकार वाचवण्यासाठी आपले राजकीय भवितव्य पणाला लावण्याची तयारी नसल्यामुळे बेनेट यांनी आपल्याच पक्षातील सहकार्‍यांना न विचारता सरकार बरखास्त करण्याचा निर्णय घेतला ..

शाहूंचा पुरोगामी विचारवारसा आणि कृतिशीलता

शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून मिरवणार्‍या महाराष्ट्रात आज दुर्देवाने शाहू महाराजांच्या विचारांच्या कृतिशीलतेचा मात्र प्रकर्षाने अभाव दिसून येतो. ..

अंदमान-निकोबार बेटांचे सामरिक आणि व्यापारी महत्त्व

अंदमान-निकोबार बेटांचे नकाशातील स्थान बघता चीनने नुकतेच या बेटांपासून जवळ असणार्‍या कंबोडिया देशामध्ये नाविक तळ उभा करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. ..

इसू आफवर्की आणि बिचारा ईरिट्रिया

जिबुती हे ईरिट्रियाला लागूनच असलेलं स्वतंत्र बंदर किंवा एक शहरीय राष्ट्र आहे. इसू आफवर्कीने जिबुती आणि ईरिट्रियाच्या दरम्यान असलेल्या एका छोट्या टेकडीवरून सीमावाद उकरून काढलेला आहे. ..

अखंड राष्ट्रासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे बलिदान

आज डॉ. मुखर्जी यांच्या हौतात्म्याचे स्मरण करण्याची वेळ आली असून त्यांची जीवनमूल्ये, आदर्श आणि दूरदर्शी विचार अंगीकारण्याची गरज आहे...

‘अग्निपथा’वर सगळेच आपले सहप्रवासी

जगभरातील ३० हून अधिक देशांनी भारताप्रमाणेच आपल्या सैन्यदलांतील सुधारणांना सुरुवात केली आहे. भविष्यामध्ये आपली सैन्यदलं अधिक तरुण, सुटसुटीत, चपळ आणि तंत्रज्ञानसज्ज असावी असा त्यांचा प्रयत्न आहे...

अलिमाचे वादग्रस्त विधान आणि हिंदूद्वेषाची जळजळ

जन्नत अलिमा हिने जे द्वेष पसरविणारे, स्फोटक भाषण केले, ते लक्षात घेता तिला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करावी, अशी मागणी हिंदू मुन्ननीचे नेते कुत्रलानाथन यांनी केली आहे. ..

मानवतेसाठी योग...

आज २१ जून. आंतरराष्ट्रीय योग दिन. ‘युञ्जते इति योग:’ या विशेष लेखमालिकेतील आजच्या शेवटच्या भागात मानवाच्या शारीरिक, आध्यात्मिक विकासासासाठी ‘मानवतेसाठी योग’ या संकल्पनेचा केलेला हा सर्वांगीण उहापोह... ..

आम्हांला धर्म ठाउका नान्य!

अधर्म करताना तुम्हाला कधी लाज वाटली नाही की पश्चाताप झाला नाही? या अधर्माला तुम्ही गोंडस नाव दिले,..

‘अग्निपथ’ योजना - शंका आणि समाधान

अग्निपथ’ योजनेविषयी सध्या विरोधकांकडून अपप्रचाराचा धुरळा उडवत देशातील तरुणाईची दिशाभूल करण्याचे आणि मोदी सरकारविरोधात मुद्दाम वातावरण पेटवण्याचे उद्योग सुरु आहेत. ..

नवीन कामगार सर्वेक्षणाच्या निमित्ताने...

नव्याने करण्यात आलेल्या व्यावसायिक- कामगार विषयक सर्वेक्षणात प्रामुख्याने असे दिसून आले आहे की, प्रामुख्याने शहरी-औद्योगिक क्षेत्रात उद्योग-व्यवसायाचे चक्र जवळ जवळ पूर्वपदावर आले असून, ‘एमएसएमई’ लघु उद्योग क्षेत्रात कामगार आता कामावर रूजू झाले आहेत. ..

वटवटीला उत्तर मोदींचे देहूतील भाषण

‘हिंदुत्व’ या शब्दाचा उच्चार न करताही ते राजकीयदृष्ट्या कसे व्यक्त करायचे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिकायला हवे...

राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि राजकीय समीकरणे

आपल्या देशात येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक होणार आहे. ..

दौर्बल्यापासून सक्षमीकरणाकडे भारतीय महिलांचा प्रवास

अमृतकाळा’ने भारतीय महिलांसाठी लिंगआधारित रूढी आणि दौर्बल्याच्या गतानुगतिक परंपरा बाजूला सारत परिवर्तनाचे संकेत दिले आहेत. ..

नाणं गिळणार्‍या दूरध्वनी यंत्राला निरोप

परवाच्या २३ मे या दिवशी अमेरिकेची आर्थिक राजधानी असणार्‍या न्यूयॉर्क शहरातला शेवटचा टेलिफोन बूथ हलवण्यात आला. ..

देणार्‍याने देत जावे...

समाजासाठी देव ठरलेल्या आणि ज्या मुलांची कळी उमलताच नियतीने खुडून टाकली, अशा लहानग्यांच्या आयुष्यात आनंदाची ‘पालवी’ फुलवणार्‍या मंगलताई शाह यांच्याविषयी.....

२०१४-२०२२ अभिमान सांगावा असा नवा कार्यकाळ

गेल्या आठ वर्षांमधला केंद्र सरकारचा कारभार पाहिला, तर तो सर्व आघाड्यांवर झालेल्या बदलांचीच साक्ष देणारा आहे. दखल घेण्याजोगी बाब अशी की, हे सगळे बदल अतिशय वेगाने झाले आहेत. ..

८ जून - पाऊस पाडवा!

‘पाऊस पाडवा’ हा बा. सी. मर्ढेकरांच्या एका कवितेतील शब्द. गुढीपाडव्याला शकसंवताची आणि दिवाळी पाडव्याला विक्रमसंवताची सुरुवात होते. ..

ओबीसी जनगणना आणि राज्यांचे राजकारण

आज ओबीसी जनगणनेच्या मुद्द्यावर महाराष्ट्र आणि बिहार ही दोन राज्यं चर्चेत आहेत. मात्र, या दोन राज्यांतील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थितीत बरीच तफावत आहे...

अंजनेरी : आध्यात्मिक चेतनेचे ऊर्जाकेंद्र

अंजनी पर्वतावर अंजनीमातेसोबत बाल हनुमानाचे श्रीविग्रह प्रतिष्ठापित आहे. श्री हनुमंताचे भौतिक व आध्यात्मिक रहस्य वेगवेगळे आहे. ..