वेध

नव्या सरन्यायाधीशांचे स्वागत!

भारताचे 49 वे Chief Justice सरन्यायाधीश म्हणून न्या. उदय लळित यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या पदाची शपथ घेतली. न्या. लळित यांचा कार्यकाळ 74 दिवसांचा राहणार आहे...

गुलाम नबींची आझादी

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे कद्दावर नेता Ghulam Nabi Azad गुलाम नबी आझाद यांनी अ. भा. काँग्रेसच्या प्रचार समितीचा राजीनामा दिला होता. ..

वातावरणाचा लहरीपणा!

वातावरणातला म्हणा किंवा हवामानातला लहरीपणा दिवसेंदिवस वाढतो आहे. ऋतुचक्रानुसार जून महिन्यात पावसाळा सुरू होतो..

यू-ट्यूब चॅनल्सला दणका!

एकविसाव्या शतकात सगळ्यात मोठे शस्त्र जर कोणते असेल तर ते म्हणजे माहिती व तंत्रज्ञान होय. ..

उपरेपणाच...

जगात सर्वात महत्त्वाचा शब्द कोणता असेल तर तो विश्वास! राज्यातील सत्ताधार्‍यांमध्ये गेल्या अडीच वर्षांत विश्वास दिसलाच नाही. ..

सुटे पदार्थ... सुटसुटीत!

देशात मोदी सरकार सत्तेत येण्याच्या आधी (GST applicable) करव्यवस्था बरीच वेगळी होती. त्यात सुसूत्रता आणण्याचे काम मोदी सरकारने सत्तेत आल्याबरोबरच केले...

राख ठरू नये अभिशाप!

प्रत्येकाला प्रगती हवी आहे. ही Power generation station प्रगती करायची झाल्यास आपल्याला विजेची गरज भासते. याकरिता कोळसा जाळावाच लागतो. ..

भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचा डाव

बिहार पोलिसांनी राजधानी पाटणा येथे देशविरोधी कारवायांमध्ये सामील असलेल्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. या कारवाईनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. ..

'ग्लोबल टीचर'चा राजीनामा

परितेवाडी हे Global teacher सोलापूर जिल्ह्यात असलेलं जेमतेम दोन हजार लोकवस्तीचं छोटसं गाव. या गावातील जिल्हा परिषदेची शाळा 3 डिसेंबर 2020 रोजी जागतिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरली...

मर्सिडीज फिकी पडली!

एखादा Maharashtra CM चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन एखादी व्यक्ती या देशाचे सर्वोच्च पद गाठू शकते तर उमेदीच्या काळात रिक्षा चालविणारी व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो...

दोन वर्षांनंतर वाजली शाळेची घंटा

दोन वर्षांपासून Teaching ओस पडलेली शाळा बुधवारी सजली होती. मुलांचा किलबिलाट, शिक्षकांचा उत्साह आणि शाळा व्यवस्थापनासह पालकांच्या चेहर्‍यावरील आनंद सर्वत्र दिसत होता...

शाळा उठल्या पालकांच्या जीवावर

शिक्षणाचे बाजारीकरण parent vr school ही एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. या क्षेत्रात गल्लाभरू प्रवृत्तीचा झालेला शिरकाव अन् त्यामुळे निर्माण होणारी सुशिक्षित बेरोजगारांची फौज हे राष्ट्र उभारणीच्या कार्यात फार मोठा अडथळा ठरू शकते...

मसूद अझहरनंतर अब्दुल मक्की!

अब्दुल रहेमान मक्की! लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदचा हा साळा! 16 कोटी रुपयांचे इनाम असलेल्या मक्कीला एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावे यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रात केलेले प्रयत्न चीनने नुकतेच हाणून पाडले व नंतर याचे समर्थनही केले...

बेशिस्त पार्किंगवर रामबाण उपाय

यापूर्वी महाराष्ट्रात देवीचा रोग मोठ्या प्रमाणात पसरला होता. त्यापासून प्रतिबंध करण्यासाठी राज्यात देवीची लस मोठ्या प्रमाणात देण्याचे अभियान शासनाने राबविले होते...

पुरातन वास्तू जतन; गंभीर अनास्था!

असे म्हटले जाते, इतिहास विसरून भविष्याकडे केलेली वाटचाल अवघड असते. आपल्या नगरात एकतरी वास्तू अशी असते; जी आपल्याला आपल्या भूतकाळाची आठवण करून देते. ..

राज्यसभा निवडणुकीचा अन्वयार्थ!

राज्यसभेच्या ५७ जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. यातील ४१ जागांसाठी अविरोध निवड झाल्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक ही १६ जागांसाठीच झाली. ..

तुटेपर्यंत ताणू नये!

आता तर मुंबई उच्च न्यायालयानेसुद्धा S. T. Employees एस. टी. कर्मचार्‍यांना कामावर रुजू होण्याच्या सूचना केल्या आहेत. सोबतच, या S. T. Employees कामगारांना कामावरून काढू नये. सर्वांना पुन्हा सामावून घ्यावे. त्यांनी आंदोलन सुरू केले तेव्हा परिस्थिती वेगळी होती. पण आता त्यांच्या जगण्याचे साधन त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका, असे स्पष्ट निर्देशही न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. त्यामुळे एक स्पष्ट आहे की, कुणीही या कर्मचार्‍यांच्या विरोधात नाही. त्यांना त्यांचा हक्क मिळावा अशाच सर्वांच्या भावना आहेत. ..

सक्रिय सहभागाची अपेक्षा

हिंदू नववर्षाचा Gudhipadva प्रारंभ असलेली वर्षप्रतिपदा आणि रामनवरात्रीला प्रारंभ होत आहे. मागील दोन वर्षांपासून बंद ठेवण्यात आलेले धार्मिक उपक्रम, उत्सव आता प्रारंभ झाले आहेत. ..

बलसागर भारत होवो...

समर्थ रामदास स्वामींनी बलदंड शरीरासाठी सूर्यनमस्कार सांगितले आणि 12 मारुती मंदिरांची स्थापना केली. मातृहृदयी साने गुरुजी 'बलशाली भारत होवो, विश्वात शोभूनि राहो' असे म्हणाले. ..

निर्णायक विजय मिळविण्याची वेळ!

जो आपल्या जीवावर उठला आहे, त्याला संपविण्यात मानवाधिकाराचे कसलेही उल्लंघन होत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. आता शत्रूवर निर्णायक विजय मिळविण्याची वेळ आली आहे. थोडी कठोर कारवाई केल्यानंतर आम्ही जर पुन्हा दयामाया दाखवणार असू तर त्याचा काहीएक उपयोग होणार नाही; उलट अतिरेकी आणखी शिरजोर होतील, हेही लक्षात घ्यावे लागणार आहे. सध्या अतिरेक्यांनी ड्रोन जिहाद पुकारला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत गेल्यास आपला सफाया होऊ शकतो, या भीतीने अतिरेक्यांना ग्रासले असल्याने ते ड्रोनच्या माध्यमातून ..