व्यापार

खुशखबर! ; सोने चांदी दरात मोठी घसरण, पाहा आजचा भाव

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या (Silver Price) दरात चढ-उतार दिसून येत आहे. याचा परिणाम भारतीय सराफा बाजावर सुद्धा होत आहे..

शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स तब्बल १४५० अंकांनी कोसळला, निप्टीतही मोठी घसरण

शेअर मार्केट (stock market) सुरू होताच पहिल्याच सत्रात मार्केटमध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली. ..

अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोने झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

गेल्या दोन आठवड्यापासून सोन्याच्या (Gold) दरात घसरण सुरूच आहे. यंदा तीन मे रोजी अक्षय तृतीया (Akshay Tritiya) आहे...

मुंबई निर्देशांकांने घेतली 1552 अंकांची उसळी तर निफ्टीमध्ये 411 अंकांची तेजी

उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, उत्तराखंड आणि पंजाबमधील निवडणुकीचे निकाल हाती येत आहे, सत्ताधा-यांची मजल दरमजल सुरु असल्याच्या चर्चांनी बाजारात उधाण आले आहे. ..

पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजना : ३१ मार्चपर्यंतची डेडलाईन पाळा, नाहीतर होईल मोठे नुकसान

गुंतवणूकदार, व्यवसायिक आणि नोकरदार व्यक्तीसाठी मार्च महिना हा अत्यंत महत्त्वाचा. आपल्याकडे मार्च महिन्यात आर्थिक वर्ष (Financial Year) समाप्त होते. त्यामुळे करपरतावा, करसवलत आणि संभाव्य दंड टाळण्यासाठी गुंतवणूकदार मोठी धावाधाव करतात. ..

शेअर बाजारात पडझड ... .सेन्सेक्स तब्बल 1300 अंकांनी कोसळला

जागतिक शेअर बाजारातही रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम दिसत आहे.आज, सोमवारी सकाळी बाजार सुरू होताच Sensex सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला. तर, निफ्टीतही मोठी पडझड झाली आहे. ..

एलआयसी आयपीओ पुढच्या वर्षी?

रशिया -युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक अनिश्चिततेमुळे भांडवल बाजार सध्या मोठ्या उलथापालथीचा समोर जात आहे. अशा या वातावरणात एलआयसीच्या आयपीओ बाजारात आणल्यास अपेक्षित फायदा होईल का? या शंकेने हा आयपीओ थेट पुढच्याच वर्षी बाजारात आणला जाण्याची शक्यता आहे.भारतीय अर्थमंत्रालय या बाबतीत विचार करत असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे...

शेअर मार्केट : गुंतवणूकदारांचे २.५ लाख कोटी पाण्यात

शेअर बाजारात मंगळवारी जोरदार घसरण दिसून आली. सेन्सेक्स ३८३ अंशांनी कोसळला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे २.५ कोटी पाण्यात गेले आहेत. सेन्सेक्स ५७,३०० अंशांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंज च्या निफ्टी मध्येही मंगळवारी घसरणच दिसली. निफ्टी ११४ अंशांनी घसरून १७,०९२ अंशांवर बंद झाला. रशिया-युक्रेन सीमांवर असलेला तणाव अजूनही संपलेला नसल्याने आणि पुतीन यांच्या पूर्व युक्रेन मध्ये सैन्य पाठवण्याच्या निर्णयामुळे जागवरचे युद्धाचे ढग अजूनही विरलेले नाहीत. त्याचेच पडसाद मंगळवारी बाजारात दिसले...

शेअर बाजारात अस्थिरता, सोन्याचे दरही वाढले

शेअर बाजार आणि सोन्या-चांदीच्या दराचे गणित विरुद्ध असते. शेअर बाजारात जोरदार तेजी येते तेव्हा सोने-चांदीसारख्या महागड्या धातूंची किंमत घसरते...

सोन्याची वर्षातील सर्वाधिक भावाची नोंद; महिनाभर तरी सोन्याचे भाव चढेच !

अपेक्षेप्रमाणे नाशिकच्या (Nashik) सराफा बाजारामध्ये मंगळवारी सोन्याने (Gold) अस्मानी झेप घेत वर्षात सर्वाधिक भावाची नोंद नोंदवली...

भारतीय शेअर बाजाराची सुरुवात अतिशय नकारात्मक

भारतीय शेअर बाजाराची सुरुवात अतिशय नकारात्मक झाली. शेअर बाजार जवळपास 1500 अंकांच्या घसरणीसह सुरू झाला. जागतिक शेअर बाजारातही घसरण असल्याचे दिसून आले. ..

बजेट आणि छोटे उद्योजक + रिझर्व्ह बँकेची द्विमासिक पॉलिसी

बजेट Budget हे सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी असते. त्यामुळे एका लेखात संपूर्ण बजेटचा Budget आढावा घेणे शक्य नाही...

दोन देशाच्या वादाचा फटका बसतोय भारताला ; कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ!

2014 सालानंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे. रशिया आणि यूक्रेनमधील वादाचे पडसाद जगभरातील बाजारपेठांवर दिसत आहेत...

शेअर बाजार : आठवडा अखेरीस गुंतवणूकदारांचा विक्रीचा सपाटा

शुक्रवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स ७७३ अंशांनी कोसळून ५८,१५३ अंशांवर तर निफ्टी २३१ अंशांनी कोसळून १७३७५ अंशांवर आला. गेल्या काही दिवसांतील तेजीला आज खीळ बसली. जगभर वाढत असलेली महागाई आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह कडून व्याजदरांत वाढ होण्याच्या भीतीने ही घसरण दिसून आली आहे. शुक्रवारी दिवसाच्या सुरुवातीपासूनच घसरण दिसत होती...

एलआयसी आयपीओ लवकरच शेअर बाजारात दाखल होणार

एलआयसीचा आयपीओ म्हणजेच समभाग शेअर बाजारात दाखल करण्यास इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच इर्डा ने मंजुरी दिली आहे. इर्डाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी सेबी कडे पाठवण्यात येईल. सेबीने मंजुरी दिल्यानंतर शेअर बाजारात हे समभाग विक्रीसाठी दाखल होतील...

कचऱ्यात फेकलेल्या नारळाच्या करवंट्यांना मोठी मागणी, जाणून घ्या...

आपण बऱ्याचदा बाजारातून खरेदी केलेले नारळ त्याचे पाणी पिऊन त्याच्या वरचं कवच फेकून देतो. तसेच आपण घरी देखील जेवणात घालण्यासाठी किंवा पदार्थ बनवण्यासाठी नारळ घेऊन येतो. ..

कोल्हापुरी 'राजा'चा रुबाब कायम, हापूसला कोल्हापुरात विक्रमी दर

आंबा उत्पादनात घट असो की वाढ फळांच्या राजाचे अर्थात हापूस आंब्याचे महत्व कायम राहिलेले आहे...

आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजार गडगडला

सेन्सेक्स १०३० अंकांनी घसरला तर निफ्टी ३०२ अंकांनी..

तुमचे वय १८ वर्ष पूर्ण नसले तरी तुम्ही काढू शकता पॅन कार्ड

पॅनकार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्ताएवज आहे. परमनंट अकाउंट नंबर (PAN) हा असाच एक दस्तऐवज आहे जो कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी खूप महत्वाचा असतो. बँक खाते उघडण्यासाठी किंवा कोठेही गुंतवणूक करण्यासाठी किंवा सरकारी कार्यालयात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी पॅन कार्ड अत्यंत आवश्यक आहे.सहसा लोक १८ वर्षानंतर पॅन कार्ड बनवतात, परंतु आता वयाच्या १८ वर्षापूर्वी देखील पॅन कार्डसाठी अर्ज केला जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या मुलाच्या पॅन कार्डसाठी देखील अर्ज करू शकता, परंतु त्यासाठी या चरणांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे...

भारताच्या बजेटचं जागतिक बँकेतर्फे कौतुक!

"भारताच्या अर्थमंत्री निर्मल सीतारामन यांनी सादर केलेला वर्ष २०२२-२०२३ साठीचा अर्थसंकल्प हा खूप विचारपूर्वक केलेला आहे, विविध विषयांवर यामध्ये भर देण्यात आलेला असून तो एक 'विचारशील धोरण आराखडा' आहे" असे कौतुकोद्गार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ( IMF) व्यवस्थापकीय संचालक डॉ. क्रिस्टलिना जॉर्जिएव्हा यांनी केले आहे...

सुवर्ण नगरीत सोन्याचे भाव घसरले ; सोने प्रति तोळा 900 रुपयांनी कमी, तर चांदी 2200 रुपयांनी घसरली

सुवर्ण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव मध्ये सोन्याची (Gold) चकाकी फिकी पडली. तर चांदीची(Silver) चमक कमी झाली आहे...

९२६ रुपयांत हवाई सफर! पण नेमकी कशी? : वाचा सविस्तर

प्रजासत्ताक दिनानिमित्त 'गो फर्स्ट' या खाजगी विमान कंपनीने प्रवाशांसाठी खास ऑफर आणली आहे. 'राईट टू फ्लाय' असे या ऑफरचे नाव असून याअंतर्गत फक्त ९२६ रुपयांमध्ये विमान तिकीट बुक करता येणार आहेत. ही ऑफर ११ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंतच्या हवाई प्रवासासाठी आहे. त्यासाठी प्रवाशांना २२ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यानच तिकीट बुक करता येणार आहेत. या तिकिटासह प्रवास करताना १५ किलोपर्यंत सामान घेऊन झाण्याची परवानगी असेल...

सलग पाचव्या दिवशी सेन्सेक्सची 600 अंकांनी घसरण !

जागतिक बाजारपेठेतील धोरणांचा थेट परिणाम आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दिसून आला. देशांतर्गत शेअर बाजाराला कमकुवत सुरुवात झाली...

वेध भविष्यातल्या अर्थचित्राचा

एका वर्षाची अखेर आणि नववर्षाचा प्रारंभ ही घटना भावनिकतेबरोबरच आर्थिक अंगानेही महत्त्वपूर्ण असते...

सोने आणि चांदीच्या आयातीवरील मुद्रांक शुल्क माफ केल्यास महाराष्ट्रात सोने स्वस्त होण्याची शक्यता

सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे...

टाटा मोटर्स बनली भारतातील सर्वाधिक वाहन विक्री करणारी कंपनी

भारतीय वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्स ही देशातील सर्वाधिक वाहन विक्री करणारी कंपनी बनली आहे. टाटा मोटर्सने वाहन विक्रीमध्ये दक्षिण कोरियन हुंडाईला मागे टाकले आहे. गेल्या महिन्यात टाटाच्या ३५,३०० वाहनांची विक्री झाली, तर त्याच कालावधीमध्ये हुंडाईच्या एकूण ३२,३१२ वाहनांची विक्री झाली. तसेच, दशकांमध्‍ये पहिल्यांदाच भारतीय वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने अव्वल क्रमांक पटकावला आहे...

शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीने मारली उसळी

आज शेअर बाजार ने सुरू होताच चांगले संकेत दिले. सुरुवातीच्या काही मिनिटांतच सेन्सेक्स २०० अंकांनी तर निफ्टी ६२ अंकांनी वधारला. ..

नवीन वर्षात शेअर बाजारात धम्माल सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला

नवीन वर्षात शेअर मार्केट मध्ये चांगलीच धम्माल पाहायला मिळाली नवीन वर्षातील व्यवहाराचे शेअर मार्केटने चांगलेच स्वागत केले...

१५ ते १८ वयोगटातील मुलांचे सोमवारपासून लसीकरण!

नवी दिल्ली : भारतात ३ जानेवारी पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सुरुवात होणार असून कोविन अॅप आणि संबंधित वेबसाईटवर रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे. या वयोगटातील मुलांना भारत बायोटेक निर्मित कोव्हॅक्सिन ही लस देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले...

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फुलला सराफ बाजार

नवीन वर्षाच्यास्वागतासाठी सराफा बाजारातही लगबग दिसून येत आहे. तसेच सोन्याच्या दागिन्यांना लग्नसराईमुळे मागणी वाढली आहे. ..

शेअर बाजारात तेजी कायम, निफ्टी-BSE मध्येही झाली वाढ

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सुरुवातीच्या घसरणीनंतर भारतीय बाजारांनी जबरदस्त रिकव्हरी दाखवली. ..

वर्ष अखेरीस शेअर बाजाराची दमदार सुरुवात;सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला, निफ्टीने गाठला 17000 अंकाचा टप्पा

शुक्रवारी, शेअर बाजाराची दमदार सुरुवात झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 300 अंकांनी वधारत 57,251 अंकावर सुरू झाला. तर, निफ्टीने देखील बाजार सुरू होताच 17,000 निर्देशांक टप्पा ओलांडला...

काल शेअर बाजार कोसळला, आज सावरला; सेन्सेक्समध्ये 600 अंकांची भरारी

- शेअर मार्केट लॉकडाउनची टांगती तलवार, परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांनी केलेली विक्री आदी कारणांमुळे बाजारात घसरण झाल्याचे म्हटले गेले ...

शेअर बाजार मध्ये काळा सोमवार सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला

शेअर बाजारातील गुंतवणुकदारांसाठी आज दिवस काळा सोमवार ठरला. शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. ..

सोन्याच्या दारात वाढ ;चांदीही १००० रुपयांनी महागली

सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. या दिवसांत सोन्याच्या खरेदीत वाढ होते. मात्र गेल्या काही दिवसाची सोन्याची चमक महागली आहे...

सेन्सेक्स 360 अंकांनी वधारला

सेन्सेक्सची सुरुवात आज दमदार झाली. बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळेतच सेन्सेक्स 360 अंकांनी वधारला होता...

सेवा क्षेत्राचा आश्वासक वृद्धीपथ कायम

वाढलेले कर संकलन, ‘जीडीपी’तील वाढ आणि निर्मिती क्षेत्रातील सुखावणाऱ्या आकडेवारीपाठोपाठ सेवा क्षेत्रातही तोच कित्ता गिरवत, नोव्हेंबरमध्ये गेल्या साडेदहा वर्षांतील सर्वोच्च गतिमानता नोंदविल्याचे शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालाने नमूद केले. व्यवसायांकडे नव्याने आलेला कामांचा ओघ व मागणीपूरक अनुकूलतेमुळे एकंदर या क्षेत्राने आश्वासक वाढ कायम राखली आहे...

पतपेढ्या : कमी सुरक्षित, जोखीम जास्त!

आर्थिक व्यवहार आणि ठेवींसाठी पतपेढ्या कितपत सुरक्षित, हा प्रश्न ठेवीदारांना बरेचदा भेडसावत असतो. पण, हल्ली जिथे राष्ट्रीयकृत बँकांपासून ते सहकारी बँकाही बुडीत निघतात, तिथे तर पतपेढ्यांची काय स्थिती म्हणा! म्हणूनच पतपेढ्यांमध्ये ठेवींच्या माध्यमातून गुंतवणूक करावी का? केलीच तर किती करावी? पतपेढ्यांचा कारभार कसा चालतो? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे देणारा हा लेख.....

दुरुस्तीचा अधिकार!

घरातला टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, मिक्सर यापैकी एखादी गोष्ट बंद पडली किंवा एसी, लॅपटॉप, डेस्कटॉप कॉम्प्युटर बंद पडले, की आपण रिपेअर करायचा प्रयत्न करतो; सर्व्हिस स्टेशनशी संपर्क साधतो, तेव्हा काय बरं अनुभव येतो? अशा वेळी परवडेल आणि चटकन उपलब्ध होईल अशी देखभाल दुरुस्तीची सेवा आपल्याकडे उपलब्ध नाही, हे लक्षात येतं...

मेळघाटातील राख्या पोहचल्या सातासमुद्रापार

मेळघाटातील लवादा बांबू केंद्राच्या माध्यमातून बांबूचे महत्त्व देश - विदेशात पोहोचविणार्‍या सुनील देशपांडे यांच्या स्मृती आजही कायम आहेत. त्यांच्या या बांबू केंद्रात तयार करण्यात आलेल्या राख्या यावर्षीही देशातील विविध राज्यासह 50 देशामध्ये पोहोचल्या आहेत. राख्या सातासमुद्रापार पोहचल्याने मेळघाटवासीयासह जिल्हावासीयांची मान उंचावली आहे. ..

सेन्सेक्स पहिल्यांदाच 55,000 उच्चांकावर

आज दिवसभरात सेन्सेक्सने सर्वकालिन उच्चांकाला गवसणी घालत 55,487.79 चा आकडा गाठला आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँकांच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाल्याचा परिणाम सेंसेक्सवर जाणवला आहे..

भांडवल बाजारातील तेजी कायम

मुंबई : देशातील भांडवली बाजारातील तेजीचे सत्र सुरूच असून, आज गुरुवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 123.07, तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टी 35.80 अंकांनी वधारला. आजच्या सत्रात सार्वजनिक क्षेत्रातील बँका, स्थावर मालमत्ता आणि माध्यम कंपन्यांच्या समभागांना फायदा झाला. निर्देशांक 54,492.84, तर निफ्टी 16,294.60 अंकांवर बंद झाला...

निर्देशांक, निफ्टीने गाठला विक्रमी स्तर

मुंबई : दिग्गज कंपन्या एचडीएफसी, इन्फोसिस आणि टीसीएसच्या समभागांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्याने आज मंगळवारच्या सत्रात निर्देशांकाने 873 अंकांची भरारी घेतली. राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीनेही प्रथमच 16 हजार अंकांचा पल्ला ओलांडला आहे. निर्देशांकाने 872 अंकांची उसळी घेत आजवरचा 53,823.36 अंकांचा उच्चांक गाठला, तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीही 245.60 अंकांच्या कमाईसह 16,130.75 या स्तरावर बंद झाला...

‘त्या’ शेतकर्‍यांसाठी ७०० कोटी

नवी दिल्ली : मुसळधार पाऊस आणि भीषण पुराचा फटका बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी ७०० कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज मंगळवारी लोकसभेत दिली...

बारावीच्या गुणांवर आलेल्या विद्यार्थ्यांचीच एमबीबीएसमध्ये उत्तम कामगिरी

चेन्नई : बारावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर डॉक्टर व्हायचे असेल, तर राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात् नीट अनिवार्य असते. मात्र, एमबीबीएसमध्ये नीट परीक्षा देऊन प्रवेश घेतलेले विद्यार्थी चांगली कामगिरी करतात की बारावीच्या गुणांवर प्रवेश घेतलेले विद्यार्थी चांगली कामगिरी करतात, हे जाणून घेण्यासाठी तामिळनाडू सरकारने नियुक्त केलेल्या समितीच्या मते, बारावीच्या गुणांवर प्रवेश घेणारे विद्यार्थी नीटच्या माध्यमातून आलेल्यांपेक्षा जास्त चांगले यशस्वी डॉक्टर ठरतात, असा महत्त्वाचा निष्कर्ष काढला आहे...