इतर

देशी स्टार्ट चा चमत्कार ! 80 वॉशने बनवली वॉटरलेस वॉशिंग मशीन

वॉशिंग मशीनने कपडे धुण्याचे काम सोपे केले आहे, परंतु त्याची किंमत खूप मोठी आहे. वॉशिंग मशीनमधील पाणी आणि डिटर्जंटची किंमत खूप जास्त आहे. हे टाळण्यासाठी एका नेटिव्ह स्टार्टअपने नवीन उत्पादन तयार केले आहे. या उत्पादनाच्या मदतीने केवळ 80 सेकंदात अर्धा कप पाण्याने कपडे स्वच्छ करता येतात. ..

गोष्ट एका लग्नाची ; जगातील आगळावेगळा विवाह सोहळा , नवरदेवा शिवाय पार पडलं लग्न !

येथे एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. ..

पुढील आयपीएलसाठी आतापासूनच धोनीची मोठी तयारी

यंदाच्या मधील चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी खूपच निराशाजनक होती. हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ...

व्हॉट्सअ‍ॅपचे लवकरच मेगा अपडेट, ३२ सदस्यांच्या ग्रुप कॉलसह बरंच काही

भारतातील करोडो मोबाईल युजर्सच्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपचे लवकरच मेगा अपडेट येणार आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली आहे. ..

साडेतीन एकर ऊस आगीत जळून खाक

चोपडा तालुक्यातील गरताड शिवारात साडेतीन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना १५ राेजी दुपारी घडली...

न्यू फिचर्स सोबत व्हाट्सअँप होणार सज्ज

‘व्हॉट्सअ‍ॅप’ एका नवीन फीचरवर (On the feature) काम करत करतंय. लवकरच आपल्या अ‍ॅपमधील सर्व युजर्ससाठी नवं फिचर उपलब्ध केले जाऊ शकते...

सावधान ! तुमच्या आधार कार्डचा गैरवापर तर होत नाही ना? तपासा 'या' सोप्या मार्गाने मोबाईलवरून हिस्ट्री

सरकारी काम करायचं असो वा निमसरकारी काम, त्यासाठी अनेक प्रकारच्या कागदपत्रांची गरज असते...

कृषी क्षेत्राशी संबंधित योजनांच्या लाभासाठी कशी होते निवड ; वाचा सविस्तर

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे तसेच शेती कामे सुलभ व्हावीत म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत...

आता स्मार्टफोन द्वारे घरच्या घरी बदला आधार कार्डवरील चुकीचे नाव, पत्ता

आता प्रत्येक ठिकाणी ओळखीचा पुरावा म्हणून तुम्हाला आधार कार्ड सादर करावेच लागते. यासाठी तुमच्याकडे आधार असणे व त्यावरील माहिती ही अचूक असणे गरजेचे आहे...

मिश्र शेतीचा प्रयोग करुन 5 एकरात लाखोंचे उत्पन्न ; नांदेडच्या तरुण शेतकऱ्यांचा अनोखा प्रयोग

क्षेत्र अधिक असल्यावरच उत्पादनात वाढ हा गैरसमज दूर करणारी शेती (Nanded) नांदेडचा तरुण शेतकरी करीत आहे...

शेती व्यवसायात होणार बदल ; कृषी संस्थांसह कृषी पदवीधारकांनाही अनुदानावर मिळणार ‘ड्रोन’

चार दिवसांपूर्वी पार पडलेल्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी कृषी क्षेत्रच होते. शेती व्यवसयात प्रगती व्हावी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजनांचा लाभ व्हावा हाच केंद्र सरकराचा उद्देश राहिलेला आहे. ..

थंडीच्या काळात केळी पिकासाठी असे करावे व्यवस्थापन

जिल्हयात केळी हे प्रमुख पिक असून सदद्यस्थितीत तापमान कमी – कमी होत असून त्याचे केळी पिकावर विपरीत परिणाम होत आहे. ..

नासा संस्थेकडून एक अनोखी संधी ; अंतराळ प्रवाशांसाठी आहार तयार करण्याची स्पर्धा

कॅटरिंग आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी अमेरिकेच्या नासा संस्थेने एक अनोखी संधी उपलब्ध करून दिली आहे ..

केशरी रंगाच्या कोबीवर खर्च कमी आणि उत्पादन जास्त ; वाचा सविस्तर

आजच्या युगात आधुनिक पद्धतीने शेती करून कमी खर्चामध्ये अधिकचे उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी हे सातत्याने वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. हे प्रयोग सर्वत्रच सुरु असतात पण सध्या बिहारमध्ये केशरी कोबीची चर्चा आहे..

स्वत:ची काळजी घ्या, कोरोना विषाणूला घाबरु नका!

समाजात नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषाणूंची दहशत असते. अलिकडे 152 देशांमध्ये कोरोना व्हायरसची दहशत पसरलेली आहे. विषाणूंचा समुह म्हणजे कोरोना व्हायरस. हा माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये आढळतो. माणसांमध्ये आढळलेल्या अनेक विषाणूंपेक्षा वेगळा आहे म्हणून याला नोवेल कोरोना विषाणू असे म्हटले आहे. या विषाणूचा संसर्ग होत असला तरी यातून पूर्णपणे बरे होणे शक्य आहे. कोव्हीड-19 असे त्याला नाव दिले आहे. हा आजार साध्या ल्यू सारखा आहे. बाधीत रुग्णाच्या सहवासात आल्याने सर्वच वयोगटातील रुग्णांना लागण होण्याचा धोका असतो. ..

आता Twitter Spaces ची करू शकता 'रेकॉर्डिंग'

ट्विटरने नुकतंच रेकॉर्ड स्पेस नावाचं एक नवीन फीचर लॉन्च केलं आहे. तुम्ही जगात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरच्या स्पेसचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या नवीन फीचरच्या माध्यमातून आता तुम्ही स्पेसला रेकॉर्डसुद्धा करू शकता. तुम्ही जर अॅन्ड्रॉईड (Android) आणि iOS वापरकर्ते असाल तर तुम्ही या नव्या फीचरचा लाभ नक्की घेऊ शकता. या नवीन फीचरबद्दल अधिक माहिती जाणून घ्या...

१८ जानेवारीला लघुग्रह जाणार पृथ्वीच्या अगदी जवळून

अॅस्टरॉइड म्हणजे लघुग्रह. हे लघुग्रह पृथ्वीभोवती फिरत असतात. गेली अनेक वर्ष असं म्हटलं जात होतं की अॅस्टरॉइडमुळे पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकतो. ..

समजायला वेळ लागेल, समजले तर वेड लागेल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुठल्या एका समाजाचे नसून संपूर्ण राष्ट्राचे आहेत. तरीसुद्धा अनेकदा आंबेडकर आपापल्या सोयीने हवे असतात. हे त्यातील अधिक वास्तव आहे. आंबडेकर यांचा विजय असो म्हटलं की, त्याला बघणारे आणि प्रतिसाद देणारे एक रेघ ओढलेली जाणवते. सामाजिक समतेपेक्षा आरक्षणाच्या विरोधाची धार त्याला अधिक असते. आपल्या विरोधाच्या समर्थनार्थ आंबेडकर वाचून, रंग एकत्र आणले म्हणजे समाज एकत्र आणला असा त्याचा अर्थ नक्की होत नाही...

आपलं, आमचं आणि माझं संविधान

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानावर बोलताना दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट आपण सर्वांनी संवैधानिक नीतीचे पालन केले पाहिजे आणि दुसरी गोष्ट संविधान चांगले की वाईट, हे संविधानाच्या कलमावरून ठरत नसते, तर संविधान राबविणारी माणसे चांगली की वाईट यावरून संविधान चांगले की वाईट हे ठरते...

‘संपुआ’च्या मुळावर ममता

पवारांच्या कथित राष्ट्रीय नेतृत्त्वाच्या मृगजळापुढे ममतांचे प्रत्यक्षात असलेले राजकीय सामर्थ्य हे अनेक अर्थांनी उजवेच ठरते. मात्र, तरी देखील ममतांची सध्याची घाई पाहता, त्या २०२४ सालापर्यंत एवढ्याच तडफेने उभ्या राहू शकतील की, त्यांचा चंद्राबाबू नायडू होईल, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सध्या भलत्याच फॉर्ममध्ये आहेत. प. बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव केल्यानंतर त्यांना आता आकाशही ठेंगणे झाले आहे. अर्थात, तसे वाटण्यास वावगे काहीही नाही. कारण, भाजपने ..

विमानतळविरोधी शस्त्राची उड्डाण चाचणी यशस्वी

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् डीआरडीओ आणि भारतीय वायुदलाने संयुक्त रीत्या घेतलेली विमानतळविरोधी शस्त्राची चाचणी यशस्वी ठरली...

काळजी घ्या ... नाहीतर होऊ शकतो ‘एफेब्रिल’ डेंग्यू

नागपूर : मागील काही दिवसांचा आढावा घेता देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून संसर्गाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. पण दरम्यानच्या काळात डेंग्यू तापाने एक नवीन समस्या निर्माण केली आहे. राजधानी दिल्लीसह देशाच्या अनेक भागातून डेंग्यूचा प्रादुर्भाव झाल्याचे वृत्त आहे. डेंग्यूच्या वाढत्या घटनांमुळे अनेक ठिकाणी रुग्णालयांमधील बेड कमी पडू लागले आहेत, ज्यामुळे लोकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. देशात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये अनेकदा वाढ होते. डास चावल्याने पसरलेल्या ..

पाकिस्तानला इशारा; पुन्हा घुसून कारवाई करू- राजनाथ सिंह

सीमेपलीकडील दहशतवाद निपटून काढण्यासाठी केवळ देशांतर्गतच नव्हे तर गरज पडल्यास शेजारील सीमांमध्ये जाऊनही भारत कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही...

जगात 2065 पर्यंत उष्णता 25 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली : जगातील कार्बन उत्सर्जनाचा वेग विद्यमान स्थितीनुसार कायम राहिल्यास 2065 पर्यंत उष्णता 25 टक्क्यांनी, तर तापमान चार अंश सेल्सिअसने वाढेल, असा अंदाज युरो मेडिटेरॅनियन सेंटर ऑन क्लायमेट चेंज या संशोधन संस्थेने केला आहे. ..

भारतीय संस्कृतीनिष्ठ विचारवंत - पं.दीनदयाळ उपाध्याय

सनातन भारतीय परंपरेला तत्त्वज्ञान, अर्थ आणि संस्कृतीशी जोडणारे थोर मानववादी विचारवंत म्हणजे पं. दीनदयाळ उपाध्याय. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर, १९१६ रोजी उत्तरप्रदेशच्या मथुराजवळील नगला चंद्रबन येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भगवतीप्रसाद उपाध्याय आणि आईचे नाव रामप्यारीदेवी होते. वडील भगवतीप्रसाद हे रेल्वेत स्टेशन मास्तर होते तर आई एक धर्मपारायण गृहिणी होती. त्यांना एक लहान भाऊ होता-ज्याचे नाव शिवदयाळ होते. त्याला प्रेमाने ‘शिबु’ म्हणायचे. वडिल नोकरीनिमित्त नेहमी बाहेरच राहायचे म्हणून त्यांनी दीनदयाळ ..

जपानमध्ये गणपतीची आहेत 250 मंदिरे

देशभरात शुक्रवारपासून गणेशोत्सव थाटात साजरा केला जात आहे. सर्व देवतांमध्ये गणपती अशी देवता आहे की, घरी देवघरापासून घरातील प्रत्येक कोपर्‍यापर्यंत, मग ते अभ्यासाचे टेबल असो किंवा बैठकीची खोली, सर्वत्र त्या विनायकाची प्रतिमा दिसते. पण तुम्हाला माहीत आहे का की, ज्याची भारतात घरोघरी पूजा केली जाते, त्या गणपतीची देशातच नव्हे तर परदेशातही पूजा केली जाते. या यादीत पहिले नाव आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिकदृष्ट्या अतिप्रगत अशा जपानचे आहे. जपान या देशात भगवान श्रीगणेशाची सुमारे 250 मंदिरे आहेत. जपानमध्ये, लोक गणपतीचे ..

अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर; अशी तपासा Merit List

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी (11th Admission First Merit List 2021) शुक्रवारी जाहीर झाली. ..

संघर्ष समितीने साजरा केला कोठी पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा सण

जन संघर्ष समितीच्या वतीनी गडचिरोली जिल्यातील अतिदुर्गम भागात असेलेल्या पोलिस मदत् केंद्र कोठी येथे रक्षाबंधनाचा सण साजरा केला. ..

विषमुक्त अन्नासाठी नैसर्गिक शेती

विषमुक्त अन्नासाठी नैसर्गिक शेती..

भाजप नेत्याच्या घरावर ग्रेनेड हल्ला

जम्मू कश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील भाजपचे नेते जसबीर सिंह यांच्या घरावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात सिंह यांच्या चार वर्षाच्या भाच्याचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबातील सात जण जखमी झाले आहेत. जसबिर सिंह यांच्या घरावरील हल्ल्याची जबाबदारी पिपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अनंतनागमधील भाजप नेते गुलाम रसूल डार यांची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केली होती. या ग्रेनेडच्या स्फोटात त्यांच्या घरातील आठ जण जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी ..

चक्क घरातच घुसली मगर...

माधोपुर : मगर दिसतेच इतकी खतरनाक की तिला लांबून जरी पाहिले तरी अंगाला घाम फुटतो. अशातच मगर चक्क घरात शिरल्यानंतर काय गोंधळ उडाला असेल, याची कल्पनाच नको. अशीच एक घटना राजस्थानातील माधोपूर परिसरात घडली आहे. राजस्थामधील सवाई माधोपुर मध्ये एका घरात मगर घुसल्याने, त्या घरातील नागरिकांचे हाल-बेहाल झाले. ही मगर घरात आरामात फिरत असतांना, घरातील नागरिक मात्र भीतने जीव वाचवण्यासाठी छतावर चढले होते...

काळरूपी दरड कोसळली अन् ‘प्रतीक्षा' संपली

जळगाव : आयुष्याच्या प्रवासात कधी कधी प्रवास आवश्यक असतो. ती सुद्धा प्रवासाला निघाली होती. पण तिचा तो प्रवास अखेरचा ठरला. निसर्गाचे सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करत होती. विहंगम दृश्य मोबाईलद्वारे आईला दाखवत होती. ती अतिशय आनंदात होती. तिचा आनंद फार काळ नव्हता. दबा धरून बसलेली काळरूपी दरड अचानक कोसळली. धड धड असा आवाज झाला अन् भ्रमणध्वनी खाली पडला. इकडे आई प्रणिता ओरडली. तिकडे मुलीचा श्वास थांबला. जीवाचा थरकाप उडविणारी आणि हृदयाचा ठोका चुकविणारी ही दुर्दैवी घटना नागपूरपासून हजारो किमी. अंतरावर सांगळा, चितकुल ..

चंद्रावर प्रज्ञान रोव्हर अजूनही सुस्थितीत

नवी दिल्ली : चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लॅण्डरचे चंद्रावर सहजपणे उतरण्याचा प्रयत्न अपयशी ठरला होता. या घटनेच्या सुमारे 10 महिन्यानंतर आता नवीन माहिती समोर आली आहे. चांद्रयानातील प्रज्ञान रोव्हर अजूनही सुस्थितीत असून, तो पुढेपुढे सरकत असल्याची माहिती छायाचित्रासह समोर आली आहे...

‘मौसम’ अ‍ॅप सांगणार 450 शहरांतील हवामानाची स्थिती

केंद्र सरकारने देशातील बदलते हवामान आणि त्याची माहिती लोकांपर्यंत सहजपणे पोहचविण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सहयोगाने ‘मौसम’ नामक मोबाइल अ‍ॅप भूविज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी लाँच केले आहे. ‘मौसम’ हे अँड्रॉइड युजर्ससाठी गुगलच्या प्ले-स्टोअर आणि अ‍ॅपल युजर्ससाठी अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे...

पबजी, लूडोसह तब्बल 275 चिनी अ‍ॅप्स ‘बॅन’च्या मार्गावर !

केंद्र सरकारने पुन्हा एकदा चीनला जबरदस्त झटका देत टेक कंपन्यांवर कारवाई केली आहे. सरकारनं चीनचे तब्बल 47 आणखी अ‍ॅप्स बॅन केले असून अद्याप त्यांची माहिती देण्यात आलेली नाही. मोदी सरकारने चीनवर केलेले हे दुसरे डिजिटल स्ट्राईक. आता बॅन करण्यात आलेले 47 अ‍ॅप्स हे गेल्या महिन्यात बॅन करण्यात आलेल्या अ‍ॅप्सचे क्लोनिंग करीत होते. उदा. टिकटॉक बॅन झाल्यानंतर टिकटॉक लाइट मात्र प्ले स्टोअरवर होते...

पृथ्वीवरील ‘स्वर्ग’ वाचविण्यासाठी 7 वर्षांच्या ‘जन्नत’चा पुढाकार

जम्मू-काश्मिरला ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ म्हणतात. येथील दल सरोवर खूपच प्रसिद्ध आहे. पर्यटक खास बोटिंगसाठी येथे येत असतात. जे पर्यटक श्रीनगरला जातात, ते या सरोवराला नक्कीच भेट देतात. मात्र या सरोवरात मोठ्या प्रमाणावर घाण झाली आहे. ती घाण दूर करून सरोवर स्वच्छ करण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे एका 7 वर्षीय मुलीने घेतली आहे. तिचे नाव आहे जन्नत. ती मागील दोन वर्षांपासून दलच्या स्वच्छतेसाठी झटते आहे...

कोरोना : वैज्ञानिकांनी तयार केले रिमोट कंट्रोलद्वारे चालणारे व्हेंटिलेटर

नवी दिल्ली : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसच्या लढ्यात तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे या व्हायरसचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता पोलंडच्या वैज्ञानिकांच्या टीमने एक खास रिमोट कंट्रोलद्वारे चालणारे व्हेंटिलेटर डिझाईन केले आहे. वैज्ञानिकांना आशा आहे की यामुळे जवळ न जाता याच्या मदतीने गंभीर रुग्णांला व्हेंटिलेटर लावता येईल. यामुळे डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका देखील कमी होईल...

एकाच वर्षात तब्बल ५१५० कोटी रुपयाचे सेंद्रिय उत्पादनांची निर्यात

सेंद्रिय शेती व उत्पादन संदर्भात खुश खबर समोर येत आहे. मागील वर्षभरात 5150 कोटी रुपयांच्या सेंद्रिय उत्पादनांची निर्यात केली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे देशात सेंद्रिय शेती तसेच सेंद्रिय उत्पादनांच्या निर्मितीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे...

अवयवदानात महाराष्ट्राची सर्वोत्तम कामगिरी

 टीम तभाजळगाव, 1 डिसेंबर :अवयवदान हेच ‘श्रेष्ठदान’ असे म्हटले जाते. अवयवदानाचे महत्त्व जाणणार्‍या महाराष्ट्राला यावर्षीचा केंद्र सरकारकडून पुरस्कार मिळाला आहे. 30 नोव्हेंबरला राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त दिल्लीत ‘नॅशनल ऑर्गेन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’तर्फे (छजढढज) आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचा गौरव करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.  असे करता येते अवयवदानअवयवदान हे जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे आहे. ..

सर्वाधिक सायबर गुन्ह्यात नाशिकनंतर जळगावचा क्रम

ऑनलाईन फसवणूक होणार्‍यांमध्ये सुशिक्षितांची संख्या अधिक..