आमचे सदर

आनंदाची बातमी ...ओबीसी उमेदवारांना पीएच.डी.; एम.फिलसाठी २०० विद्यार्थ्यांना मिळणार फेलोशिप

महाज्योतीने संशोधनात्मक अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी इतर मागासवर्गीय प्रवर्गांतील उमेदवारांसाठी महाज्योती संस्थेकडून यंदा राज्यभरातील २०० विद्यार्थ्यांना पीएच.डी. व एम. फिलसाठी फेलोशिप दिली जाणार आहे..

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ... केंद्रशासन राबविणार ‘एक राष्ट्र, एक खत योजना’

मोदी सरकारने आजपर्यंत शेतकऱ्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत . त्यातच शेतकऱ्याची होणारी फसवणूक टाळण्यासाठी 2 ऑक्टोबर 2022 पासून देशात सर्व प्रकारची खते ‘भारत’ नावाच्या एकाच ब्रँडखाली विकली जातील...

SBI खातेधारकांसाठी महत्वाची बातमी ; तुमची बँक आता व्हाट्सअँपवर !

) मध्ये असणाऱ्या खातेधारकांसाठी हि अगदी आनंदाची बातमी आहे. एसबीआयकडून व्हॉट्सअॅप बँकिंग सर्विसची (WhatsApp Banking service) सुरुवात करण्यात आली आहे. अधिकृतपणे ट्वीट करत बँकेकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. ..

जेष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची फायदेशीर योजना !

पोस्ट ऑफिसच्या गुंतवणुकीकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. पोस्ट ऑफिसमध्ये सर्व वयोगटातील लोकांसाठी योजना आहे. ..

आनंदाची बातमी ! ... जन धन खातेधारकांना केंद्र सरकारकडून मिळणार मोठा लाभ

जन धन खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्हीही हे खाते उघडले असेल तर आता तुम्हाला दरमहा 3000 रुपये मिळतील. ..

एलआयसी आयपीओत गुंतवणुकीची संधी अजून बाकी

विमा क्षेत्रात एलआयसीला खासगी विमा कंपन्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागते. परंतु, तरीही ती त्याच्या क्षेत्रातील बाजार आघाडीवर आहे. विमा क्षेत्रात भारतीय लोकसंख्येचा प्रवेश कमी आहे. त्यामुळे आगामी काळात मार्केट लीडर होणे फायद्याचे ठरणार आहे. एलआयसीचे कमिशन-टू-प्रिमियम प्रमाण 5.5 टक्के आहे, तर पहिल्या पाच खासगी कंपन्यांचे सरासरी 4.4 टक्के आहे. ..

केंद्र शासनाची शेतकऱ्यांसाठी पेंशन योजना ;शेतकऱ्यांना दरमहा मिळणार ३ हजार रुपये पेन्शन, जाणून घ्या

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी अनेक योजना राबवत आहे. यामध्ये किसान सन्मान निधीसह अनेक योजनांचा समावेश आहे...

जाणून घ्या ; SMS द्वारे PF बॅलन्सची माहिती कशी मिळवावी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) खातेधारकांच्या सोयीसाठी विविध सेवा चालवते. आता EPFO ​​सब्सक्रायबरला त्याच्या खात्याशी संबंधित माहिती मिळवणे खूप सोपे झाले आहे. ..

केंद्र शासनाची शेतकरी हितासाठी योजना ; किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकर्‍यांना कमी व्याजदरात 3 लाखांपर्यंत कर्ज

किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे शेतकरी तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. ही योजना पत आणि कृषी कल्याणावरील इनपुटसाठी स्थापन केलेल्या विशेष समितीच्या शिफारशींवर आधारित होती. ..

पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत दोन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. ..

काय असते डिजिटल लोन ? जाणून घ्या सविस्तर माहिती व प्रक्रिया

गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे (Corona) संकट आहे. कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown)अनेकांचे रोजगार गेले..

पैसे घेण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करताय? सावध ! एसबीआयने दिला गंभीर इशारा…

तुम्हालाही अज्ञाताकडून फोन येऊन क्यूआर कोड स्कॅन करण्याचे म्हटले जात असेल तर वेळीच सावध व्हा.. नाहीतर तुमच्या आयुष्याची कमाई काही सेकंदात लुटली जाण्याचा धोका आहे...

सावधान ! मृत व्यक्तीचे एटीएम कार्ड वापरल्यास होऊ शकते शिक्षा

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या बँकेतून एटीएम मधून पैसे काढणे बेकायदा असून नॉमिनी सुद्धा बँकेला रीतसर कळविल्या शिवाय मृत व्यक्तीची संपत्ती जोपर्यंत नॉमिनी किंवा अन्य वारसाच्या नावावर ट्रान्स्फर करून घेतली जात नाही तो पर्यंत मृत व्यक्तीच्या पैश्यांबाबत काही करता येत नाही. ..

ICICI बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका! 10 फेब्रुवारीपासून वाढणार 'या' सेवांचे शुल्क

आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुमचेही खाते आयसीआयसीआय बँकेत असेल तर तुम्हाला बँकिंग सेवांवर अतिरिक्त शुल्क लागू शकते...

रिव्हर्स रेपो रेट वाढण्याची शक्यता ; रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढावा समितीचा आज होणार निर्णय

रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढावा समितीचा निर्णय आज जाहीर होणार आहे. रेपो रेट वाढवणार नसल्यानं व्याजदरात बदल होण्याची शक्यता कमी, त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळणार नसल्याचं बोललं जात आहे...

बचत खाते बंद झाल्यास भरावा लागेल दंड ; 5 मार्चपासून नियम लागू, जाणून घ्या कोणत्या बँकेस लागू होतील हे नियम

18 वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत डिजिटल बँकेत खाते उघडता येईल. ..

पीएम किसान योजनेतील अपात्र शेतकऱ्यांना चाप ,खातेही सील आणि रक्कमही वसुल

पीएम किसान योजना ही खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती अवजारे आणि इतर शेती कामांना त्याचा उपयोग व्हावा हा त्यामागची केंद्र सरकारची भूमिका आहे...

चार मोठ्या बँकांच्या नियमावलीत बदल, जाणून घ्या काय आहेत हे बदल

फेब्रुवारीला म्हणजे चालू महिन्यापासून देशातील चार मोठ्या बँकांमध्ये ग्राहकांसाठी बदल करण्यात आले आहेत. ..

छतावर सौर ऊर्जा निर्मिती संयंत्र स्थापित करण्यासाठी काय सोपी प्रक्रिया ; जाणून घ्या...

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने निवासी ग्राहकांसाठी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती कार्यक्रम अंतर्गत स्वतःहून किंवा त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही विक्रेत्याद्वारे छतावर सौर ऊर्जा निर्मिती संयंत्र स्थापित करण्यासाठी सोपी प्रक्रिया जारी केली आहे...

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची वाढीव शेवटची तारीख चुकल्यास... सरकार करू शकते तुमच्यावर केस

मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी इन्कम टॅक्स रिटर्न किंवा ITR भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 होती. मात्र इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काही दंड आणि लेट फीसह 31 मार्च 2022 पर्यंत ITR भरण्याची सुविधा देत आहे..

काय? क्रेडिट कार्ड हरवले? घाबरून जाऊ नका ;अशा प्रकारे घरबसल्या करा ब्लॉक

जर तुमच्याकडेही क्रेडिट कार्ड असेल तर नक्कीच ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर आणि उपयुक्त आहे. क्रेडिट कार्ड ही अतिशय उपयुक्त गोष्ट आहे. ..

1 कोटी 79 लाख कोटी करदात्यांना मिळणार 1 लाख 62 हजार कोटींचा रिफंड, सीबीडीटीची घोषणा

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन (CBDT) यांच्याकडून 1 लाख 79 कोटीहून अधिक करदात्यांना 1 लाख 62 हजार 448 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे...

ई-रुपी योजना : लाभार्थ्यांचे डिजिटल सक्षमीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट महिन्यात डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म असलेल्या ई-रुपी चे उद्घाटन केले. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (छझउख) नी हे कार्ड विकसित केले आहे. मोदी सरकारने नेहमीच डिजिटल माध्यमांना प्राधान्य दिले आहे. सरकारच्या वेगवेगळ्या योजनातील लाभार्थींपर्यंत पोहचण्यासाठी गेल्या काही वर्षात अनेक नवीन कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामुळे सरकारला थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात मदत होते. सरकारचं हेच ध्येय पुढे घेऊन जाण्याचं काम इलेक्ट्रॉनिक व्हाउचरच्या माध्यमातून केले जाणार आहे...

गर्भवती मातांसाठी ... प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

महिलांच्या सबलीकरणासाठी प्रधानमंत्री मोदी यांनी अनेक महत्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. लाखो महिलांना या योजनांचा लाभ झाला आहे. मोदी सरकारच्या महिलांसाठी सुरू केलेल्या महत्वाच्या योजनांमध्ये उज्ज्वला योजना, जन धन योजना इ. योजना आहेत. यात आणखी एक योजना आहे, ज्या अंतर्गत महिलांना आर्थिक मदत दिली जाते. ही योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना. गर्भवती महिलांना या योजनेचा लाभ मिळतो...

सुकन्या समृद्धी योजनेद्वारे मुलींचे भविष्य उज्ज्वल करा

सुकन्या समृद्धी योजना किंवा सुकन्या समृद्धी खाते ही भारत सरकारची नवजात कन्यांच्या पालकासाठी राबविल्या जात असलेली एक योजना आहे. ..

शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 % सब्सिडी, असा घ्या फायदा

PM Kisan TractOr Yojana: केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि आर्थिक मदत करण्यासाठी अनेक योजना सुरू करीत आहे. ..

आजची योजना ... 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'

अनेक महापुरुषांनी आपल्या राज्यातूनच सामाजिक क्रांतीची सुरुवात केली होती. त्या..

मुख्यमंत्र्यांचा संबंध कसा नाही?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील फिरकी गोलंदाजीनंतर ‘मविआ सरकारमध्ये सगळे काही आलबेल असल्याचा’ निर्वाळा देणारे मविआचे स्वनामधन्य प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपाचे धडाडीचे नेते किरिट सोमय्या यांच्या हल्ली गाजत असलेल्या कोल्हापूर दौर्‍यातील कारवाईशी मुख्यमंत्र्यांचा काहीही संबंध नाही’ असे विधान करुन एकप्रकारे मविआमध्ये सारे काही आलबेल नाही हेच सिध्द केले आहे...

एक सरकार, दोन नेते आणि दोन तऱ्हा

महाराष्ट्रात सरकार एकच आहे. ते म्हणजे उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीचे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे. ‘आम्ही एकदिलाने कारभार करीत आहोत’, हे सांगताना या तिन्ही पक्षांचे नेते थकत नाहीत. पण परस्परांच्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीचा त्यांचा कार्यक्रम अधूनमधून सुरुच असतो. वास्तविक तीन पक्ष म्हटले म्हणजे तीन तऱ्हा आल्याच पण ते मान्य करायला हे पक्ष तयार नसतात. वेळ पडली तर पवारसाहेबांकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवायला मात्र विसरत नाहीत...