अर्थव्यवहार

SBI खातेधारकांसाठी महत्वाची बातमी ; तुमची बँक आता व्हाट्सअँपवर !

) मध्ये असणाऱ्या खातेधारकांसाठी हि अगदी आनंदाची बातमी आहे. एसबीआयकडून व्हॉट्सअॅप बँकिंग सर्विसची (WhatsApp Banking service) सुरुवात करण्यात आली आहे. अधिकृतपणे ट्वीट करत बँकेकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. ..

एलआयसी आयपीओत गुंतवणुकीची संधी अजून बाकी

विमा क्षेत्रात एलआयसीला खासगी विमा कंपन्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागते. परंतु, तरीही ती त्याच्या क्षेत्रातील बाजार आघाडीवर आहे. विमा क्षेत्रात भारतीय लोकसंख्येचा प्रवेश कमी आहे. त्यामुळे आगामी काळात मार्केट लीडर होणे फायद्याचे ठरणार आहे. एलआयसीचे कमिशन-टू-प्रिमियम प्रमाण 5.5 टक्के आहे, तर पहिल्या पाच खासगी कंपन्यांचे सरासरी 4.4 टक्के आहे. ..

जाणून घ्या ; SMS द्वारे PF बॅलन्सची माहिती कशी मिळवावी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) खातेधारकांच्या सोयीसाठी विविध सेवा चालवते. आता EPFO ​​सब्सक्रायबरला त्याच्या खात्याशी संबंधित माहिती मिळवणे खूप सोपे झाले आहे. ..

पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत दोन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. ..

काय असते डिजिटल लोन ? जाणून घ्या सविस्तर माहिती व प्रक्रिया

गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे (Corona) संकट आहे. कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown)अनेकांचे रोजगार गेले..

पैसे घेण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करताय? सावध ! एसबीआयने दिला गंभीर इशारा…

तुम्हालाही अज्ञाताकडून फोन येऊन क्यूआर कोड स्कॅन करण्याचे म्हटले जात असेल तर वेळीच सावध व्हा.. नाहीतर तुमच्या आयुष्याची कमाई काही सेकंदात लुटली जाण्याचा धोका आहे...

सावधान ! मृत व्यक्तीचे एटीएम कार्ड वापरल्यास होऊ शकते शिक्षा

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या बँकेतून एटीएम मधून पैसे काढणे बेकायदा असून नॉमिनी सुद्धा बँकेला रीतसर कळविल्या शिवाय मृत व्यक्तीची संपत्ती जोपर्यंत नॉमिनी किंवा अन्य वारसाच्या नावावर ट्रान्स्फर करून घेतली जात नाही तो पर्यंत मृत व्यक्तीच्या पैश्यांबाबत काही करता येत नाही. ..

ICICI बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका! 10 फेब्रुवारीपासून वाढणार 'या' सेवांचे शुल्क

आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुमचेही खाते आयसीआयसीआय बँकेत असेल तर तुम्हाला बँकिंग सेवांवर अतिरिक्त शुल्क लागू शकते...

रिव्हर्स रेपो रेट वाढण्याची शक्यता ; रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढावा समितीचा आज होणार निर्णय

रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढावा समितीचा निर्णय आज जाहीर होणार आहे. रेपो रेट वाढवणार नसल्यानं व्याजदरात बदल होण्याची शक्यता कमी, त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळणार नसल्याचं बोललं जात आहे...

बचत खाते बंद झाल्यास भरावा लागेल दंड ; 5 मार्चपासून नियम लागू, जाणून घ्या कोणत्या बँकेस लागू होतील हे नियम

18 वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत डिजिटल बँकेत खाते उघडता येईल. ..

पीएम किसान योजनेतील अपात्र शेतकऱ्यांना चाप ,खातेही सील आणि रक्कमही वसुल

पीएम किसान योजना ही खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती अवजारे आणि इतर शेती कामांना त्याचा उपयोग व्हावा हा त्यामागची केंद्र सरकारची भूमिका आहे...

चार मोठ्या बँकांच्या नियमावलीत बदल, जाणून घ्या काय आहेत हे बदल

फेब्रुवारीला म्हणजे चालू महिन्यापासून देशातील चार मोठ्या बँकांमध्ये ग्राहकांसाठी बदल करण्यात आले आहेत. ..

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची वाढीव शेवटची तारीख चुकल्यास... सरकार करू शकते तुमच्यावर केस

मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी इन्कम टॅक्स रिटर्न किंवा ITR भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 होती. मात्र इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काही दंड आणि लेट फीसह 31 मार्च 2022 पर्यंत ITR भरण्याची सुविधा देत आहे..

काय? क्रेडिट कार्ड हरवले? घाबरून जाऊ नका ;अशा प्रकारे घरबसल्या करा ब्लॉक

जर तुमच्याकडेही क्रेडिट कार्ड असेल तर नक्कीच ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर आणि उपयुक्त आहे. क्रेडिट कार्ड ही अतिशय उपयुक्त गोष्ट आहे. ..

1 कोटी 79 लाख कोटी करदात्यांना मिळणार 1 लाख 62 हजार कोटींचा रिफंड, सीबीडीटीची घोषणा

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन (CBDT) यांच्याकडून 1 लाख 79 कोटीहून अधिक करदात्यांना 1 लाख 62 हजार 448 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे...

एसबीआय च्या ग्राहकांना खुशखबर, कर्ज होणार स्वस्त !

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने सोमवारी सर्व प्रकारच्या कर्जांसाठी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट कमी केला आहे. एस बी आय ने 10 बेसिस पॉइंट कमी केले आहे. नवे दर मंगळवारपासून लागू होणार असून यानंतर कार आणि इतर एमसीएलआर लिंक्ड कर्जे स्वस्त होतील. ..

भारताने काढून घेतला पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा!

   भारताने पाकिस्तानला दिलेला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’(सर्वात अनुकूल देश!) हा दर्जा काढून घेण्यात आला असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. जम्मू आणि काश्मिरातील पुलवामा येथील भीषण दहशत वादी हल्ल्यात भारताला किमान ४४ शूर जवान गमवावे लागल्याच्या पार्श्‍वभूमिवर ही कारवाई करण्यात आली आहे. या हल्लयाची जबाबदारी जैश-ए-मोहंमद या अतिरेकी संघटनेने घेतलेली असली तरी खरा सूत्रधार हा शेजारी देशच असल्याने भारताला हा एमएफएन दर्जा काढून घेेणे भाग पडले आहे.पाकिस्तानने मात्र भारताला कधीच नाही ..