उद्योग

खुशखबर! ; सोने चांदी दरात मोठी घसरण, पाहा आजचा भाव

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या (Silver Price) दरात चढ-उतार दिसून येत आहे. याचा परिणाम भारतीय सराफा बाजावर सुद्धा होत आहे..

अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोने झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

गेल्या दोन आठवड्यापासून सोन्याच्या (Gold) दरात घसरण सुरूच आहे. यंदा तीन मे रोजी अक्षय तृतीया (Akshay Tritiya) आहे...

कचऱ्यात फेकलेल्या नारळाच्या करवंट्यांना मोठी मागणी, जाणून घ्या...

आपण बऱ्याचदा बाजारातून खरेदी केलेले नारळ त्याचे पाणी पिऊन त्याच्या वरचं कवच फेकून देतो. तसेच आपण घरी देखील जेवणात घालण्यासाठी किंवा पदार्थ बनवण्यासाठी नारळ घेऊन येतो. ..

कोल्हापुरी 'राजा'चा रुबाब कायम, हापूसला कोल्हापुरात विक्रमी दर

आंबा उत्पादनात घट असो की वाढ फळांच्या राजाचे अर्थात हापूस आंब्याचे महत्व कायम राहिलेले आहे...

सुवर्ण नगरीत सोन्याचे भाव घसरले ; सोने प्रति तोळा 900 रुपयांनी कमी, तर चांदी 2200 रुपयांनी घसरली

सुवर्ण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव मध्ये सोन्याची (Gold) चकाकी फिकी पडली. तर चांदीची(Silver) चमक कमी झाली आहे...

‘त्या’ शेतकर्‍यांसाठी ७०० कोटी

नवी दिल्ली : मुसळधार पाऊस आणि भीषण पुराचा फटका बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी ७०० कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज मंगळवारी लोकसभेत दिली...

बारावीच्या गुणांवर आलेल्या विद्यार्थ्यांचीच एमबीबीएसमध्ये उत्तम कामगिरी

चेन्नई : बारावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर डॉक्टर व्हायचे असेल, तर राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात् नीट अनिवार्य असते. मात्र, एमबीबीएसमध्ये नीट परीक्षा देऊन प्रवेश घेतलेले विद्यार्थी चांगली कामगिरी करतात की बारावीच्या गुणांवर प्रवेश घेतलेले विद्यार्थी चांगली कामगिरी करतात, हे जाणून घेण्यासाठी तामिळनाडू सरकारने नियुक्त केलेल्या समितीच्या मते, बारावीच्या गुणांवर प्रवेश घेणारे विद्यार्थी नीटच्या माध्यमातून आलेल्यांपेक्षा जास्त चांगले यशस्वी डॉक्टर ठरतात, असा महत्त्वाचा निष्कर्ष काढला आहे...