कृषी वार्ता

साडेतीन एकर ऊस आगीत जळून खाक

चोपडा तालुक्यातील गरताड शिवारात साडेतीन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना १५ राेजी दुपारी घडली...

कृषी क्षेत्राशी संबंधित योजनांच्या लाभासाठी कशी होते निवड ; वाचा सविस्तर

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे तसेच शेती कामे सुलभ व्हावीत म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत...

मिश्र शेतीचा प्रयोग करुन 5 एकरात लाखोंचे उत्पन्न ; नांदेडच्या तरुण शेतकऱ्यांचा अनोखा प्रयोग

क्षेत्र अधिक असल्यावरच उत्पादनात वाढ हा गैरसमज दूर करणारी शेती (Nanded) नांदेडचा तरुण शेतकरी करीत आहे...

शेती व्यवसायात होणार बदल ; कृषी संस्थांसह कृषी पदवीधारकांनाही अनुदानावर मिळणार ‘ड्रोन’

चार दिवसांपूर्वी पार पडलेल्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी कृषी क्षेत्रच होते. शेती व्यवसयात प्रगती व्हावी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजनांचा लाभ व्हावा हाच केंद्र सरकराचा उद्देश राहिलेला आहे. ..

थंडीच्या काळात केळी पिकासाठी असे करावे व्यवस्थापन

जिल्हयात केळी हे प्रमुख पिक असून सदद्यस्थितीत तापमान कमी – कमी होत असून त्याचे केळी पिकावर विपरीत परिणाम होत आहे. ..

केशरी रंगाच्या कोबीवर खर्च कमी आणि उत्पादन जास्त ; वाचा सविस्तर

आजच्या युगात आधुनिक पद्धतीने शेती करून कमी खर्चामध्ये अधिकचे उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी हे सातत्याने वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. हे प्रयोग सर्वत्रच सुरु असतात पण सध्या बिहारमध्ये केशरी कोबीची चर्चा आहे..

विषमुक्त अन्नासाठी नैसर्गिक शेती

विषमुक्त अन्नासाठी नैसर्गिक शेती..